Skip to content

आज माघी अमावस्या महासंयोग या राशीचे भाग्य चमकणार पुढील १० वर्ष खूप जोरात असेल या राशींचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच माघ महिन्यामध्ये येणारी अमावस्या तिथी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. अमावस्या तिथीवर भगवान विष्णूची पूजन करणे विशेष महत्वपूर्ण मानले जाते. अमावस्येचा दिवस हा भगवान विष्णूला समर्पित मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूची विधी विधान पूर्वक पूजा करणे लाभकारी मानली जाते आणि सोबतच या दिवशी पितरांचे आत्म्याला शांती मिळवण्यासाठी तर्पण किंवा श्राद्ध देखील केले जाते.

अमावस्या तिथीवर पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. नदीमध्ये स्नान करून सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर पित्रांचे तर्पण केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना करून व्रत देखील ठेवत असतात. या दिवशी सकाळी लवकर उठून नदी अथवा सरोवरात स्नान करून सूर्याला अर्घ्य प्राप्त करणाऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. जर आपण एखाद्या नदी किंवा सरोवराच्या ठिकाणी जाऊ शकत नसाल तर घरातील पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल मिसळून देखील आपण स्नान करू शकतात.

स्नान केल्यानंतर मंदिरामध्ये दीप प्रज्वलित केले जाते आणि सूर्यदेवाला अर्घ्य देखील दिले जाते. पित्र संबंधित कार्य देखील या दिवशी केले जातात. पित्रांच्या निमित्त तर्पण, दानधर्म केले जाते. अमावस्येच्या दिवशी दिवसभर ईश्वरांचे नामस्मरण केले जाते. आपल्या आराध्य देवते नामस्मरण करणे शुभ मानले जाते. या दिवशी भगवान विष्णू बरोबरच भगवान शिवशंकर शंभू ची पूजा आराधना देखील केली जाते. मान्यता आहे की या दिवशी महादेवाची पूजा आराधना केल्याने आकाल मृत्यूचे भय, पीढा आणि बिमारी सुद्धा दूर होते.

बिमारी पासून व्यक्तीला बचाव होत असते त्यामुळे महादेवाची पूजा करणे या दिवशी अतिशय लाभकारी मानले जाते. भगवान भोलेनाथ प्रसन्न झाल्यामुळे जीवनातील अनेक समस्या प्रश्न सुटतात. अनेक समस्यातून सुटका होण्यासाठी मदत मिळते आणि शत्रूचा देखील नाश होत असतो. त्यामुळे ही अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. यावेळी येणारी मागे अमावस्या या काही खास राशींसाठी अतिशय शुभ आहे आणि लाभ कार्य करण्याची संकेत आहेत.

यावेळी माघी अमावस्येच्या दिवशी ग्रहांचा अतिशय अद्भुत योग बनत आहे. याच योगाच्या सकारात्मक प्रभावाने या काही खास राशींच्या जीवनात आनंदाची भारी येणार आहे.
मित्रांनो दिनांक १८ फेब्रुवारी रोजी नेपच्यून ग्रह राशी परिवर्तन करणार असून नेपच्यून मीन राशि मध्ये प्रवेश करणार आहे आणि याच दिवशी म्हणजे १८ फेब्रुवारी रोजी चंद्र बुध आणि चंद्र प्लेटो यांची युती होत आहे. त्यामुळे हा काळ या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख-समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे.

या दिवशी दोन दिवसांची अमावस्या तिथी येणार आहे. १९ आणि २० फेब्रुवारी अमावस्या साजरी होणार आहे. त्यामुळे माघी अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. मित्रांनो माघ कृष्ण पक्ष श्रावण नक्षत्र दिनांक १९ फेब्रुवारी दुपारी ४:२० मिनिटांनंतर अमावस्याला सुरुवात होणार असून, दिनांक २० फेब्रुवारी रोजी कनिष्ठ नक्षत्रावर दुपारी १२:३६ मिनिटानंतर अमावस्या तिथी समाप्त होत आहे.

अमावस्या पासून पुढे येणार काळ या राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. आता यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार नाही. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशीवर माघी अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. अमावस्या तिथीपासून पुढे जीवनातमध्ये विशेष अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मानसिक तानाचा दूर होईल. उद्योग, व्यापार, करिअर कार्यक्षेत्रामधून भरघोस प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. मानसन्मानपदा प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. अमावस्या सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनातील दुःख, दारिद्र्य आणि पीडा नष्ट करणार आहे.

माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार असून भगवान विष्णूच्या आशीर्वादाने दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहेत. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार असून प्रेम जीवनामध्ये सुद्धा सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. धनसंपत्ती मध्ये वाढ होणार आहे. नोकरी विषयक आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. आपले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.

२) मिथुन रास- मिथुन राशि वर माघी अमावस्येचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे. मिथुन राशीच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. भाग्याची मोठी साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. वाणीचा चांगला उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात. स्वतःमध्ये असलेल्या क्षमतेचा भरपूर उपयोग करून मोठे यश प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. करिअर कार्यक्षेत्रामध्ये आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे.

उद्योग व्यापाराच्या दृष्टीने आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. व्यवसायामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. आपल्या नफ्यामध्ये आता वाढ होणार आहे. अनेक दिवसाच्या पूर्ण काम आता यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. सरकारी कामे आपल्याला वेळेवर पूर्ण होतील. शत्रुवर विजय प्राप्त करणे मध्ये आपण सफल करणार आहात. आई वडिलांची मदत आपल्याला या काळामध्ये प्राप्त होणार आहे. त्याबरोबरच संततीच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. आपले कष्ट होता फळाला येतील.

३) सिंह रास- सिंह राशीचे जीवन आनंदाने फुलून येणार आहे.मानसिक ताण आता दूर होणार आहे. नोकरीमध्ये चालू असणारा तणाव किंवा नोकरीच्या ठिकाणी चालू असणारे वाद मिटणार असून अधिकाऱ्यांशी आपले संबंध मजबूत बनणार आहेत. त्याबरोबरच अधिकाऱ्यांचे देखील आपल्या संबंधाचे मत बदलणार आहे. आपले नाते आता मजबूत बनणार आहे. सहकाऱ्यांचे देखील आपले नाते आता मजबूत बनणार आहे. नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. अनेक दिवसापासून नात्यांमध्ये चालू असणारी कुटूता आता समाप्त होणार आहे.

नातेसंबंध पुन्हा एक वेळा मधुर बनतील. अचानक धनलाभाचे योग या काळामध्ये बनत आहे. जमीन खरेदी विक्रीचे योग जमून येणार आहे. एखादी महागडी वस्तू या काळात आपण खरेदी करू शकता. आर्थिक क्षमता मजबूत असल्यामुळे आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाची योग लवकरच जमून येणार आहे. मनासारखी जोडीदार मिळण्याचे योग बनत आहे. व्यापारातून भरभराट होणार आहे. मानसिक तणावता दूर होईल.आरोग्यवस्थेत सुरू असणाऱ्या तक्राच्या आता होणार आहे.

४) तुळ रास- तुळशीवर माघी अमावस्येचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये सुखाची बहार घेऊन येणार आहे. नाते संबंधांमध्ये सुरू असणारी कटूता आता दूर होईल. प्रेम जेवणामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. प्रेमाचे नाते मधुर बनणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाचा उच्च शिक्षणासाठी विदेशी जाण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. या काळामध्ये आपल्याला वाणीचा मात्र चांगला उपयोग करावा लागेल. हितशत्रूपासून थोडेसे सावध राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे ‌. आपल्या मनातील महत्त्वपूर्ण योजना इतर कोणालाही सांगू नका. अतिशय भोळ्या भावड्या प्रमाणे या काळामध्ये कोणासोबतही वागू नका. लोक आपला विश्वासघात करू शकतात.

त्यामुळे या काळामध्ये सावध आहे. या काळामध्ये आरोग्य उत्तम राहणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. परिवारामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता दूर होईल. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. तूळ राशीचे जीवनातील आता संकटे निघून जाणार आहे. प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे. आशेची एक नवी किरण आपल्याला प्राप्त होणार असून नव्या दिशेने आपल्या जीवनाची सुरुवात करणार आहात. आपल्या स्वतःमध्ये असणारे आत्मविश्वासाच्या बळावर अशक्य वाटणारी का मी आता शक्य करून दाखवणार आहात. लोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.

५) धनु रास- धनु राशिवाल्यांसाठी माघी अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येणार आहे. अमावस्या तिथी पासून पुढे जीवनामध्ये पासून पुढे जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान वाढणार आहे. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. वाणीचा आपण चांगला उपयोग करून घेणार आहात. धनु राशीसाठी समाजातून आपल्याला मानसन्मान प्राप्त होणार आहे. नवा उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देईल. बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होतील. जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार जमून येणार आहे. एखाद्या नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

६) मकर रास- मकर राशीच्या जीवनामध्ये माघी अमावस्येची बहार घेऊन येणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल. समाजामध्ये आपला मान वाढणार आहे. यश कीर्ती मानसन्मानामध्ये वाढ होणार आहे. नोकरी विषयक आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. नोकरीमध्ये चालू असणारा नकारात्मक काळ आता समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. आनंदाची बातमी आपल्या कानावर येणार आहे त्यामुळे मान उत्साही असेल. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. नुसतेच सुरू केलेली व्यवसाय भरभराट येतील. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

नफ्यामध्ये वाढ होणार आहे. विदेशाची जोडलेला एखादा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. या काळामध्ये जुन्या मित्राची मदत आपल्याला लाभणार आहे. मित्र-मैत्रिणीच्या भेटीमुळे मन आनंदे आणि प्रसन्न राहील. समोसा पासून पुढे जीवनामध्ये शुभकाळाची सुरुवात होईल. आता मकर राशीतील लोक आपल्या प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करतील. नवा व्यवसाय प्रगतीपथावर असेल. वैवाहिक जीवनामध्ये संततीकडून सुख आपल्याला प्राप्त होणार आहे. सरकार दरबारी अडलेली कामे पूर्ण होणार असून सरकारी कामांमध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

७) कुंभ रास- कुंभ राशीवर माघी अमावस्येचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. माघी अमावस्या पासून पुढे जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळा होणार आहेत. समाजामध्ये आपला मान वाढणार आहे. आर्थिकदृष्ट्या मजबूत बनणार आहात. धनलाभाचे योग जमून येतील. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या काळामध्ये भोळे पण आपल्याला सोडावे लागेल.

लोकांना मनातील सर्व गोष्टी सांगू नका. महत्त्वपूर्ण गोष्टी कोणालाही सांगू नका. या काळामध्ये हितशत्रूपासून सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. नात्यांमध्ये काही वाद होऊ शकतात त्यामुळे आपल्याला आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. या काळामध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्त्वामध्ये सुधारणा घडवून आणणार आहात. विद्यार्थी वर्गाला शिक्षणामध्ये चांगले यश प्राप्त होण्याचे संकेत आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *