Skip to content

आज सूर्य करणार राशी परिवर्तन या ६ राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्षं राजयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्याला ग्रहांचे राजा मानले जाते. ते मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेचे दाता मानले जातात. सूर्यदेव हे ऊर्जेचे कारक मानले जातात. सूर्या शिवाय सृष्टीची कल्पना करणे देखील शक्य नाही. भगवान सूर्यदेव हे ऊर्जेचे स्रोत असून जगाचे कारण हार आहेत. ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्याला सर्वाधिक महत्त्व प्राप्त आहे. 

कारण सूर्याच्या उपासनेमुळे मनुष्याच्या जीवनातील अनेक समस्या समाप्त होतात. सूर्याच्या उपासनेने मनुष्याच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आणि सकारात्मक शक्तीची प्राप्ती होते. सूर्य देवाची उपासना जीवनात यश आणि कीर्तीची वाढ करते.ते जगाचे कारण हार आहेत. 

रोज स्नान करून सूर्याला जल अर्पण केल्याने अत्यंत शुभ फल प्राप्त होते. सूर्याला जल अर्पण करणे अत्यंत शुभदायी मानले जाते. उगवत्या सूर्याला नमस्कार जरी केला. तरी मनुष्याच्या शरीरात एक सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

आत्मविश्वास वाढतो आणि जीवन जगण्याचे बळ प्राप्त होते. 

सूर्याची उपासना मनुष्याचे जीवन तेजस्वी आणि ओजस्वी बनवत असते. सूर्याच्या उपासनेने व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज एक नवा आत्मविश्वास निर्माण होतो. रोज नित्य नियमाने न चुकता उगवत्या सूर्याचे दर्शन घेतल्याने मनुष्याच्या जीवनातील दुःखाचा अंधकार होतो. आणि आनंद प्रसन्नतेची बहार व्यक्तीच्या जीवनात येते. 

आशेची एक नवीकरण प्राप्त होते. खचलेल्या म्हणाला एक नवी प्रेरणा मिळते. जीवन जगण्याची एक नवी आशा व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होते‌ ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्याला सर्वाधिक महत्त्व आहे. कारण ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य शुभ स्थितीमध्ये असतात किंवा मजबूत स्थितीमध्ये असतात अशा लोकांचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

उद्यापासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या सहा राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. भगवान सूर्य देवाची विशेष कृपा यांच्या रशीवर बरसणार असून यांच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. सूर्य देवाच्या कृपेने आपल्या जीवनात आता आपल्याला प्रगतीचे नवे मार्ग उपलब्ध होणार आहेत. 

मागील अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःख आणि नकारात्मक परिस्थिती पासून आपली सुटका होणार आहे. यशाचे नवे मार्ग उपलब्ध होतील. मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारा अपयशाचा काळ आता संपूर्णपणे मिटणार असून विजयाला सुरुवात होणार आहे. मित्रांनो उद्या दिनांक १७ ऑगस्ट रोजी सूर्यदेव कर्क राशीतून निघून सिंह राशित भूचर करत आहेत. 

दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी सूर्य स्वतःच्या राशीत म्हणजे सिंह राशीत प्रवेश करणार असून सूर्याच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा या ६ राशीवर विशेष लाभकारी परिणाम पडण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या सहाराशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून.

मेष राशी- मेष राशीसाठी सूर्याचे हे गोचर विशेष अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनात आता दुःखाचे दिवस संपणार आहेत. आपल्या जीवनातील दुःखाची अंधारी रात्र संपणारा असून सुखाचे सुंदर क्षण आपल्या वाट्याला येणार आहेत. भगवान सूर्य देवाच्या कृपेने एका सकारात्मक ऊर्जेचे अनुभूती या काळात आपल्याला होणार आहे. 

कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीच्या नव्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील. एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. प्रगतीचे नवे मार्ग उपलब्ध होणार आहेत. उद्योग व्यापारामध्ये देखील भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे.

भगवान सूर्य देवाच्या कृपेने येणारा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल आणि लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे. शत्रु वर विजय प्राप्त करण्यासाठी सफल ठरणार आहात. आपल्या मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. येणारा काळ आपल्यासाठी अतिशय उत्तम फलदायी ठरण्याचे संकेत आहेत.

वृषभ राशि- वृषभ राशीसाठी सूर्याचे गोचर विशेष लाभकारी ठरणार आहे. सूर्याच्या सिंह राशीत होणाऱ्या राशी परिवर्तनाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. हाती घेतलेल्या सर्व कामांना यश प्राप्त होणार आहे. करिअरच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. करिअर विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. 

संतती विषयी देखील आनंदाची बातमी कानावर येण्याचे संकेत आहेत. पारिवारिक जीवनात आनंदाची भरभराट पाहावयास मिळणार आहे. परिवारातील लोक आपले चांगले मदत करतील. भाऊबंदुकीमध्ये प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे. हा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. 

कर्क राशि- कर्क राशीसाठी सूर्याची गोचर विशेष फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. भगवान सूर्य देवाच्या कृपेने आपले समाजामध्ये मानसन्मान वाढणार आहे. आपल्या पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे आपल्या यश कीर्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. राजकीय लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरण्याची संकेत आहेत.

राजकारणामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. गेल्या अनेक दिवसापासून ज्या कामासाठी सतत प्रयत्न करत आहात ती कामे आता येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहेत. कामात येणारे व्यत्यय किंवा अडचणी आता दूर होतील. सरकारी कामात देखील चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. 

सिंह राशि- आपल्या राशीत होणारे सूर्याचे आगमन आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस प्रमाणात यश आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. व्यवसायातून प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. 

आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. धनलाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी आर्थिक परेशानी आता दूर होणार आहे. भगवान सूर्य देवाची उपासना करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. पारिवारिक शांतीमध्ये देखील चांगले वाढ दिसून येईल. परिवारातील लोक आपली भरपूर प्रमाणात मदत करणार आहेत.

तूळ राशी- तूळ राशीसाठी सूर्याचे होणारे गोचर अतिशय उत्तम फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. व्यापाराच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे.व्यापारातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. या काळात जीवन जगण्याची एक नवी कला आपल्याला हस्तगत होणार आहे. 

आपल्या जीवनातील दुःखाचा अंधकार आता पूर्णपणे दूर होईल‌. यश प्राप्तीचे नवे मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत. यशाचे नवे मार्ग आपल्याला अलगत आपल्याला मिळणार आहे. आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती देखील या काळात आपल्याला होऊ शकते. 

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी सूर्याचे भूचर विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. व्यापाराच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. सतत अनेक दिवसापासून करत असलेल्या आपले प्रयत्न आता येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहेत. नवा उद्योग उभारण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. 

घरातील लोक आपली यावेळी चांगले मदत करतील. मित्र देखील चांगली मदत करणार आहेत. मित्रांच्या मदतीने एखादे मोठे काम यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणार आहात. यानंतर आहे कुंभ राशी कुंभ राशीच्या जीवनावर सूर्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. हे गोचर आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट करणार आहे. उद्योग व्यापारातून कमाई मध्ये वाढ होईल. 

बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून आर्थिक प्रश्न मिटणार आहेत. विदेश यात्रा सुद्धा या काळात घडू शकतात. विदेशी जाण्याचे आपले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत. नवीन नवीन उद्योग व्यवसाय आपल्यासाठी लाभदायी ठरु शकतो. नवीन सुरू केलेल्या व्यवसायामध्ये भरघोस प्रमाणात यश आपल्याला प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. भगवान सूर्यदेवाच्या कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *