Skip to content

गरीबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवार पासून राजासारखे जीवन जगतील या राशीचे लोक.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो भगवान शनिदेवाला बरेच लोक घाबरत असतात. वास्तविक पाहता शनिदेवाला घाबरण्याचे काही कारण नाही. पण बरेच लोक असे नाव देखील काल्यातील थरथर कापतात. 

मित्रांनो पण वास्तविक पाहता असे काही नाही. शनी हे अतिशय महान दैवत आहेत. हे खरे पाहिले तर अतिशय चांगले देवता आहेत. कारण शनिदेव हे फक्त न्यायदेवता आहेत. ते न्यायनिवाडा करण्यासाठी सक्षम आहेत शनी न्यायाचे देवता मानले जातात. त्यामुळे ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ देतात.

जसे ज्याचे कर्म तसे फळ देत असतात. त्यामुळे कोणताही भेदभाव करत नाहीत. गरीब-श्रीमंत असा कुठला भेदभाव न करता फक्त कर्माच्या आधारे फल प्रदान करत असतात त्यामुळे खरे पाहिले तर अतिशय चांगले दैवत आहेत. म्हणजे जसे तुमचे कर्म आहेत असे तुम्हाला फळ प्राप्त होते. 

त्यामुळे शनीला दोस्त देऊन उपयोग नाही मित्रांनो आपले कर्म आपल्याला चांगले ठेवणे आवश्यक आहे जर आपल्याला कृपा हवी असेल किंवा आपल्याला असे वाटत असेल की आपल्याला अनेक आशीर्वाद प्राप्त व्हावा. 

तर मित्रांनो आपल्याला पण आपले कर्म चांगले ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे कर्माच्या आधारे श्रीफळ देत असतात कर्म चांगले असतील. तर त्याचे फळ आपल्याला निश्चितच या काळात प्राप्त होणार आहे. पण कधी कधी असे होते की शनीची दृष्टी आपोआपच काही राशीवर बरसते. 

राशीनुसार ज्योतिष शास्त्रामध्ये शनी हे फार महत्त्वपूर्ण मानल्या जातात. त्यामुळे राशीनुसार ते प्रत्येकाला वेगळे फळ प्रदान करत असतात. आणि शनिची कृपा दृष्टी हवी असेल तर कर्म चांगले ठेवणे आवश्यकच आहे. 

पण आपल्या राशीनुसार शनीची स्थिती देखील शुभ असणे आवश्यक आहे आणि उद्याच्या शनिवारपासून या काही खास राशींवर पडण्याची संकेत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनातील मानसिक ताण तणाव किंवा त्यांच्या जीवनाची काही परेशानी चालू आहे. 

अनेक दिवसापासून अनेक दिवसापासून आपल्या जीवनात जे काही त्रास झाला आहे. तो आता या काळात समाप्त होण्याचे संकेत आहेत. आता इथून क्षणी आपल्याला शुभ फल देणार असल्यामुळे आपल्या उद्योग वापरत असू द्या किंवा आपल्या सांसारिक जीवनात असू द्या. 

प्रेम जीवणात असूद्या. आपल्या कुठल्याही कामात अडचणी येत असतील. वारंवार अडचणीत असतील. वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील. विवाहात किंवा एखाद्याच्या नोकरीमध्ये तर अडचणी येत असतील. तर आता त्या अडचणी आता दूर होण्याचे संकेत आहेत. 

कारण त्यामुळे त्या अडचणीतून आपला मार्ग निघणार आहेत किती मोठे आपल्यावर संकट असले तरी त्यातून आपल्याला हा तर मार्ग निघू शकतो. आणि आपल्यावर शुभ फल देणार असल्यामुळे आता प्रत्येक अडचणीवर आपल्याला मार्ग निघणार आहे.

 प्रत्येक अडचणीतून मार्ग प्राप्त होणार आहे. मित्रांनो उद्या फाल्गुन शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष आहे बघा. फाल्गुन कृष्णपक्ष पूर्वाषाढा नक्षत्र दिनांक २६ मार्च शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून आज पासून म्हणजे उद्यापासून या काही खास राशींवर शनि विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. 

शनिची विशेष कृपा आपल्या जीवनात दिसून येईल. आता जीवनातील अनंत अडचणी ज्या काही अडचणी चालू आहेत त्या आता समाप्त होणार आहेत. मनोकामना पूर्तीचे योग आपल्या जीवनात बनून येतील. सुखासमाधानात आपल्या वाढ होण्याचे संकेत आहेत. 

आता या प्रगतीला सुरुवात होऊ शकते. आता या काळात चांगले मेहनत केली तर आता नक्की आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. या राशींसाठी हा काळ अतिशय अनुकूल असल्यामुळे यांच्या जीवनात आता आनंदाची बहार येणार आहे. 

तर चला वेळ वाया ना घालवता पाहुयात कोणत्या आहेत या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया मेष राशी पासून.

मेष राशी- शनिची कृपा आहेच. मेष राशी वर शनी ची शुभ दृष्टी पडणार आहे. त्यामुळे आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या किंवा अडचणी आहेत त्या आता समाप्त होणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होणार आहे. 

आपल्या जीवनात सुख समृद्धीचा साधनांमध्ये वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनात चालू असणारा तान तनाव आता पूर्णपणे दूर होणार असून सांसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. पती-पत्नीमधील मतभेद दूर होतील. प्रेमी युगुलांचासाठी हा काळ लाभदायी ठरणार आहे. 

प्रेम जीवनात हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. या काळात आपल्या साहस आणि पराक्रमात वाढ दिसून येईल. तरुण तरुनींच्या जीवनात विवाहाचे योग जुळून येतील. 

वृषभ राशी- वृषभ राशि वर्षाने चे विशेष कृपादृष्टी बरसणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काय ठरणार आहे. आर्थिक क्षमता मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. कमाईच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. धनलाभाचे योग जमून येतील नोकरीसाठी करत  असलेले प्रयत्न सफल ठरतील. 

वैवाहिक जीवन सुखाने फुलून येणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे या काळात पूर्ण होतील. अनेक दिवसांचे कष्ट आता फळाला येणार आहेत. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. 

जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. या काळात मन आनंदी आणि प्रसन्न होणार आहे. मनाला आनंदित करणारे शुभ घटना घडून येतील. 

मिथुन राशी- मिथुन राशीवर शनीची विशेष कृपादृष्टी बरसणार असून शनिचा आशीर्वाद आपल्या वर राहणार आहे. पारिवारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. पती-पत्नीमध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे वाद आता मिटनार असून मनोमिलन घडून येणार आहे. 

सांसारिक सुख उत्तम लाभेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळा होणार आहेत. या काळात कुठून ना कुठून तरी आपल्याला आर्थिक आवक उपलब्ध होत राहणार आहे. 

कन्या राशी- कन्या राशि वर शुक्राची विशेष कृपा बसणार आहे. भौतिक सुविधा या साधनांमध्ये हा वाढ होणार आहे. बहुतेक सुविधेसाठी हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. शुक्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. 

हा काळ आपल्या करिअर आणि कार्यक्षेत्रामध्ये नवीन सकारात्मक घडामोडी घडून आणणार आहे. प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने जाणार आहे. आपल्या मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. कामे वेळेवर पूर्ण होतील. 

जीवनात निर्माण झालेली परिस्थिती बदलणार असून आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. या काळात आपल्या घरामध्ये एखादे मंगल कार्य होऊ शकते. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. 

तुळ राशी- शुक्राच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल तूळ राशीचे भाग्य. मागील अनेक दिवसांपासून बनवलेले आपल्या योजना आता फळाला येणार आहे. अनेक दिवसाचा संघर्ष आता समाप्त होणार आहे. वैवाहिक जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. आपल्या कष्टाला फळ प्राप्त होईल. 

आपण केलेल्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. या काळात आपल्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे. आपला आत्मविश्वास वाढ दिसून येईल. अनेक घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. 

मित्रपरिवार आणि सहकार्‍यांची चांगली मदत आपल्याला होणार आहे. व्यवसायात एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला प्राप्त होईल. आर्थिक क्षमतेमध्ये वाढ दिसून येईल. 

वृश्चिक राशि- शुक्राचे होणारे गोचर वृश्चिक राशीसाठी विशेष अनुकूल होणार आहे. मित्रांच्या मदतीने एखादे मोठे काम यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणार आहे. मित्रांच्या सहाय्याने शत्रुवर विजय प्राप्त करण्यास आपण विजय प्राप्त करणार आहात. 

आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. भोग विलासतिच्या साधनांमध्ये वाढ होणार असून या काळात कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे.  वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत.  प्रेमाचे नाते अधिक मजबूत बनेल. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला भरभरून यश प्राप्त होणार आहे. 

मकर राशी- आपल्या राशीत होणारे शुक्राचे आगमन आपल्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. या काळात शुक्र आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत. आपल्या मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार असून मन आनंदी आणि समाधानी बनेल.

 मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. व्यवसायातून व्यवहारातून आपल्याला भरपूर लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे. या काळात हाती पैसा खेळता राहणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करण्यात सफल करणार आहात. विरोधकांना नमते घेण्यास भाग पडणार आहात. 

या काळात उद्योग-व्यापार करियर कार्यक्षेत्र राजकारण समाजकारण वैवाहिक जीवन कला साहित्य पत्रकारिता अशा अनेक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरू शकतो. तर 

मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *