Skip to content

तूळ आणि कुंभ रास शनि देवाच्या कृपेने झोपडीही होणार महाल.

  • by

नमस्कार मित्रांनो.

शनि महाराज हे न्यायाचे दाता असून ते कर्म फलाचे दाता मानले जातात. शनी देव प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. जसे ज्याचे कर्म तसे फळ तो प्राप्त करतो. शनि महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपली कर्म चांगले असणे आवश्यक आहे. 

शनि चा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी भाग्य लागते. शनि महाराजांची कृपा बरसते तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. मित्रांनो मनुष्याच्या जीवनात मनुष्याला प्रचंड शक्ती प्रचंड प्रगती कीर्ती आणि मानसन्मान प्राप्त करायचा असेल तर शनीचा आशीर्वाद असणे आवश्यक आहे. 

शनि महाराजांचा आशीर्वाद लाभल्यानंतर नशीब पालटायला वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही नकारात्मक आणि वाईट परिस्थिती असली तरी ग्रहण नक्षत्रांची अनुकूलता आणि शनि महाराजांचा आशीर्वाद असल्यास आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला लागतात.

शनिचा आशीर्वाद जेव्हा मिळते तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनतो. असं म्हंटलं सुद्धा जात. आजच्या दिवसापासून असाच काही सकारात्मक काळ तूळ आणि कुंभ राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आज हनुमान जयंती आहे आणि शनिवारीही आहे.

हा भगवान शनीचा दिवस म्हणूनच आजपासून तूळ आणि कुंभ राशीच्या जीवनावर शनिची विशेष कृपा बसण्याचे संकेत आहेत. शनिची कृपा आपल्या राशीवर बरसणार असून अडचणींचा काळ आता समाप्त होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाची बहार आता आपल्या वाट्याला येणार आहे.

आता परिस्थितीमध्ये सकारात्मक परिवर्तन घडून येणार आहे. मागील अनेक दिवसात आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलण्याची चिन्हे आहेत. सुखाचं वातावरण आता निर्माण होणार आहे आणि मानसिक ताणतणाव दूर होईल. मागील अनेक दिवसात तुमच्या जीवनात चालू असणारे अनेक संकटं आता मिळतील. 

आता प्रत्येक कामात यश मिळेल. शनीची कृपादृष्टी असल्यामुळे या काळात तुमची कर्म  चांगली असणे आवश्यक आहे. शनिदेव हे न्यायाचे देवता असून कर्मा फलाचे दाता आहेत. म्हणून या काळात आपली कर्म आपण सावध गिरीने चांगली ठेवायला हवीत. मन लावून मेहनत करण्याची देखील आवश्यकता आहे.

कुणाचेही मन अथवा भावना दुखावणार नाही. याची काळजी घ्या. आपल्या हातून कोणतेही चुकीचे काम घडणार नाही याचीही काळजी घ्या. याकाळात अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना देखील पूर्ण होऊ शकतील. भगवान शनि आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत. 

त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या मनोकामना हे यावेळी पूर्ण होण्याचे संकेत आहेत. करिअरच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. प्रेम जीवनाबद्दल बोलायचं झालं तर प्रेम जीवणात झालेल्या समस्या आता दूर होणार आहेत. 

प्रेम प्राप्तीचे दिवस बनवत आहेत. आपला पडलेला पैसा देखील आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आर्थिक क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. व्यवसायात अडलेली कामे मार्गी लागतील. शत्रूवर विजय प्राप्त करण्यास यशस्वी ठरणार आहात. 

कोट कचऱ्याचे अनेक दिवसापासून चालू असलेले खटले आता निकालात निघतील. हा निकाल तुमच्या बाजूनेही लागू शकतो. हा काळ आपल्या प्रगतीचा ठरणार आहे यामुळे याकाळात लोभ आणि मोहापासून तेवढे दूर रहा. ते तुमच्या हिताचे राहील. प्रत्येक शनिवारी शनीला काळे तीळ किंवा काळे उडीद किंवा तेल अर्पण करन तुमच्यासाठी फायद्याच असेल. 

त्यामुळे या काळात काळे कपडे देखील अर्पण करणे आवश्यक ठरू शकते. तसेच हनुमान ची उपासना केल्याने सुद्धा अनेक प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतात. जीवनात वारंवार येणाऱ्या अडचणी आणि संकटे समस्या आता दूर होतील. आणि आनंदाचे दिवस आता सुरू होतील. 

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *