Skip to content

तूळ राशी- २१ सप्टेंबर पासून भाग्योदयाला सुरुवात मिळेल मोठी खुशखबर.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो तुळ राशीसाठी २१ सप्टेंबर पासून पुढे येणारा काळा अतिशय अनुकूल ठरणार आहे. कारण २१ सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशी आहे. एकादशीच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल यांचे भाग्य. मित्रांनो ही पितृपक्षातील एकादशी असल्यामुळे मानली जाते. त्यामुळे इथून येणारा पुढचा काळ तुळ राशीसाठी विशेष लाभकारी आणि आनंददायी ठरणार आहे. 

आपल्या जीवनातील समस्या आता समस्त होणार आहेत. एकादशीच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. आता जीवनातील परेशानी दूर होणार आहे. भगवान विष्णूचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. 

इंदिरा एकादशी पासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये शुभ आणि सकारात्मक ठरू शकतो. 

आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. मानसिक ताणतराव पूर्णपणे दूर होणार आहे. उद्योग व्यापार कला साहित्य अशा क्षेत्रांमध्ये आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. आपल्या सहसा आणि पराक्रमामध्ये मोठी वाढ दिसेल. जे काम हातामध्ये घ्याल त्या कामांमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. मानसिक ताण तणाव मनाला सतावणारी चिंता आता दूर होणार आहे.

 मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. उद्योग व्यापारातून देखील आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. व्यापाराचा विस्तार घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आता भाग्य बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. नवीन आर्थिक व्यवहार या काळामध्ये जमून येतील. या काळामध्ये करिअरच्या दृष्टीने आपल्याला काही प्रवास देखील करावे लागू शकतात. किंवा उद्योग व्यापाराच्या दृष्टीने विदेश यात्रा सुद्धा घडू शकतात. 

विदेशामध्ये जाऊन करिअर घडवण्याची आपले स्वप्न साकार होण्याची संकेत आहेत. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता पूर्णपणे समाप्त होतील. आता इथून पुढे आपल्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस येणार आहेत. आपल्या मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. मानसिक सुख शांतीमध्ये सुद्धा वाढ होईल. 

अध्यात्मिक सुखाची अनुभूती आपल्याला होऊ शकते. एखाद्या अध्यात्मिक गुरुची भेट आपल्याला घडू शकते. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न राहील. या काळात सुरू केलेला छोटीसा व्यवसाय लवकरच भरभराटीच येणार आहेत. उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होईल. करिअरच्या दृष्टीने सतत अनेक दिवसापासून करत असलेले आपले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. 

एखादे मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. कौटुंबिक जीवनामध्ये परिवाराची चांगली साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. परिवारासोबत आनंदाचे काही क्षण आपण घालवणार आहात. हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. संसारिक जीवनामध्ये आनंदाने प्रसन्नते मध्ये वाढ होईल. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. हा काळ सर्वत्र दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. 

माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने करिअरमध्ये चालू असणाऱ्या समस्या समाप्त होतील. आता इथून पुढे प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. ज्या क्षेत्रामध्ये मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *