Skip to content

दिनांक १४ मार्च आमलकी एकादशी पासून तुळ राशीची लागणार लॉटरी मिळेल मोठी खुशखबर..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले गेले आहे. त्यातच आमलकी एकादशी विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी असे म्हणतात. 

हिंदू धर्मामध्ये या एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा केली जाते. मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व सुखाची प्राप्ती होते. 

मान्यता आहे की या दिवशी उपवास करून कथा ऐकल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. सोबतच एकादशी दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने आणि भगवान विष्णुला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी अनेक उपाय देखील केले जातात.

 मान्यता आहे की आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू बरोबरच आवळ्याच्या झाडाची पूजा करणे शुभ फलदायी ठरणार आहे. यामुळे मनुष्याच्या जीवनातील दुःख दारिद्र्याचा नाश होतो. आणि सुख-समृद्धीची प्राप्ती होते.

धार्मिक मान्यतेनुसार आमलकी एकादशी दिवशी आवळ्याला विशेष महत्व प्राप्त आहे. फाल्गुन शुक्लपक्ष पूश्य नक्षत्र दिनांक १४ मार्च रोजी सोमवार लागत आहे. या दिवशी आमलकी एकादशी आहे या दिवशी एकादशीला अतिशय शुभ संयोग बनत आहेत. 

यावेळी एकादशीच्या दिवशी सर्वात सिद्धी योग बनत आहे. या एकादशीच्या प्रभावाने तूळ राशीचे भाग्य चमकण्यास वेळ लागणार नाही. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून आपल्या जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. 

जीवनातील दारिद्र्याची परिस्थिती आता बदलणार असून सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. सुखाची सुंदर पहाट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. आता परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यास वेळ लागणार नाही हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. 

घर परिवारा चालू असणारे अमंगल स्थिती आता समाप्त होणार असून सुखाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मित्रांनो दिनांक १३ मार्च रोजी सकाळी १०:२० मिनिटांनी एकादशी तिथीला सुरुवात होणार असून १४ मार्च रोजी दुपारी १२:०३ मिनिटांनी समाप्त होणार आहे. 

एकादशीपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात आनंददायी दिवस घेऊन येणार आहे. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होतील. अनेक दिवसापासून आपण करत असलेल्या कष्टाला आता फळ प्राप्त होणार आहे. 

नोकरीसाठी आपण घेतलेले कष्ट फळाला येऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. करियरमध्ये अडलेली कामे आता व्यवस्थितरित्या पूर्ण होतील. 

याकाळात आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. संसारिक सुखात आनंदाचे वातावरण राहील. मित्रांनो हा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल असल्यामुळे या काळात भगवान विष्णू चे भक्ती आराधना करणे आपल्यासाठी अतिशय शुभ ठरू शकते. 

या काळात व्यसनापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे. चुकीच्या लोकांपासून किंवा चुकीच्या कामांपासून दूर राहणे आपल्यासाठी हिताचे ठरू शकते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *