Skip to content

दिनांक १६ मार्चला राहू आणि केतू करणार राशी परिवर्तन, तुळ व कुंभ राशीचे भाग्य उजळणार..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो आपल्या जीवनात राशीचे महत्व खूप असते, ग्रह नक्षत्रे जसे फिरतील तसे राशीचे भविष्य बनत जाते. जर ग्रहदशा नकारात्मक असेल तर व्यक्तीला खूपशा वाईट घटनांचा सामना करावा लागतो, या नकारात्मक ग्रहांची दशा जगणं दुःखी व संकटमयी बनवते. 

त्यामुळे जीवनात वाईट दिवसांचा देखील सामना करावा लागतो. मात्र जर ग्रहदशा उत्तम असतील तर व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल होत असतात. जीवन सुखमय बनते, शिवाय त्याची सगळी स्वप्ने इच्छा पूर्ण होतात. 

तर मित्रहो येणारी दिनांक १६ मार्च ही तारीख किंवा हा दिवस काही राशींच्या जीवनात भरभरून सुख आणणार आहे. हा काळ तुळ व कुंभ राशीसाठी अत्यंत शुभ आहे, आता नकारात्मक विचार नष्ट होऊन सकारात्मक कल्पना निर्माण होतील. जीवनातील शुभ काळाची आता सुरुवात होणार आहे.

 समाधानाचे क्षण जगण्यास मिळणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात सूर असणाऱ्या सर्व समस्या आता समाप्त होऊन त्या नाहीशा होतील. जीवन जगण्याचा आनंद व गोडवा मिळणार आहे. तसेच आपल्या कार्यक्षेत्रात सुद्धा आपणाला अनेक लाभ होणार आहेत.  वारंवार येणाऱ्या अडचणी आता स्थगित होतील. 

तसेच उद्योग व्यापारात देखील भरभरून यश मिळेल, सर्वत्र फायदा होईल. मित्रहो दिनांक १६ मार्चला राहू व केतू हे राशीपरिवर्तन करणार आहेत. यादिवशी राहू मेष राशीत आणि केतू तुळ राशीत येणार आहे. 

ज्योतिष शास्त्रांमध्ये राहू आणि केतू या ग्रहांना विशेष महत्त्व प्राप्त असून, यांची स्थिती खूप परिणाम कारक असते. त्यांचे राशीपरिवर्तन हे संपूर्ण बारा राशींवर शुभ अथवा अशुभ परिणाम करणार आहे.

 काही राशींवर हे राहु आणि केतू नकारात्मक परिणाम जरी करणार असले तरीही तुळ आणि कुंभ राशीवर यांचा सकारात्मक परिणाम होणार आहे. जीवनातील अडचणी आता लवकरच दूर होऊन सुखाचा मार्ग मोकळा होणार आहे.

आपल्या कुंडलीत राहू आणि केतू शुभ स्थानी असल्याने या काळात आपणाला खूप लाभ होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात देखील मनपसंत जागा मिळेल, तसेच राजकीय क्षेत्रात देखील खूप फायदा होणार आहे. उद्योग व्यापारात अडलेली कामे पूर्ण होतील, यामध्ये चांगले उत्पन्न दिसून येईल.

अगदी प्रत्येक क्षेत्रात आता यशाची दारे मोकळी होणार आहेत. मागील राहिलेली अपूर्ण कामे याकाळात नक्कीच पूर्ण होतील. सगळी स्वप्ने आपोआप पूर्ण होऊन चांगले निकाल मिळतील.

तुम्हाला सर्व सुखसोयी मिळतील, तसेच जीवनात असलेल्या अडचणी दूर होऊन समाधानकारक जीवन लाभेल. खूप मेहनत कराल, तसेच त्याला यश देखील भरपूर मिळेल. प्रत्येक निर्णयात अचुकपणा ठरेल. 

त्यामुळे आता काळजी करण्याचे काहीच कारण नाही. हा काळ तुळ आणि कुंभ राशीसाठी सुवर्ण काळ असणार आहे. त्यामुळे या राशीच्या जीवनात आनंद निर्माण होऊन सुखाची बहार येणार आहे. 

तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *