Skip to content

दिनांक १६ सप्टेंबर कुंभ राशी भाग्योदयाला सुरुवात, मिळेल मोठी खुशखबर.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो १६ सप्टेंबर पासून पुढे येणारा काळ कुंभ राशीच्या जीवनातील अतिशय सुंदर आणि सकारात्मक काळ ठरणार आहे. आता जीवनात चालू असणाऱ्या नकारात्मक परिस्थिती बदलणार आहे. मित्रांनो १६ सप्टेंबर रोजी शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी भगवान सूर्यदेव राशी परिवर्तन करणार आहेत. 

त्यामुळे आता इथून पुढे येणारा काळ कुंभ राशीच्या दृष्टीने विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. कुंभ राशीच्या जीवनामध्ये आता आनंदाची बाहार येणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आता आपल्या जीवनावर असणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासांमध्ये प्रचंड वाढ होणार आहे.

त्यामुळे आपण घेतलेले निर्णय यशस्वी करून दाखवणार आहात. या काळामध्ये काही मोठे निर्णय घेऊन ते यशस्वी करून दाखवणार आहात. मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील. जीवनामध्ये अतिशय सुंदर आणि सकारात्मक अनुभव येणार आहेत. पारिवारिक जीवन सुख समृद्धीने फुलून येणार आहे. करिअरमध्ये जर आपल्याला एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर हा काळ आपल्यासाठी शुभ ठरू शकतो. 

पण निर्णय घेण्याआधी एखाद्या शुभचिंतकाची किंवा जाणकार व्यक्तीची सल्ला घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे. व्यापारामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होणार आहे. जीवनात येणारी सर्व संकटे बाधा आता दूर होणार आहेत. जीवनाला एक सकारात्मक प्रेरणा प्राप्त होईल. नोकरीसाठी आपण करत असलेले प्रयत्न आता यशस्वी ठरतील.

 या काळामध्ये उद्योग व्यापारामध्ये देखील मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. या काळामध्ये प्रचंड यश आपल्या पदरी पडणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत बनणार आहे. कमाईचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. धन लाभाच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. धनप्राप्तीचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. या काळामध्ये करिअरच्या दृष्टीने अनेक सकारात्मक घडामोडी घडवून येऊ शकतात. 

आपल्या प्रत्येक प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत. मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होणार आहे. या काळामध्ये आई-वडिलांची सेवा करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते. जीवनातील प्रत्येक परेशानी आता दूर होईल. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनामध्ये चालू असणारा मानसिक ताण आता दूर होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.

 वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या पूर्णपणे दूर होतील. घर परिवारामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता बदलणार आहे. शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये दिसून येईल. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीतील प्रेमामध्ये वाढ होईल होणार आहे. आपल्या मनासारख्या घडामोडी या काळामध्ये घडून येतील. 

माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक समस्या पूर्णपणे समाप्त होईल. पैशांची तंगी आता दूर होऊन आर्थिक आवक वाढणार आहे. उद्योग व्यापारातून चांगला नफा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. बेरोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होणार आहे. आपल्या कष्टाचे फळात आपल्याला मिळणार आहे. 

या काळामध्ये शब्दावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शब्दाने कुणाचे मन अथवा भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे आपल्यासाठी आवश्यक राहील. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा आराधना करून प्रसादाचे वाटप करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *