Skip to content

दिनांक ६ ऑक्टोबर पाशांकुशा एकादशी या ६ राशिंची लागणार लॉटरी, पुढील ७ वर्षे राजयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच अश्विन महिन्यामध्ये येणारे एकादशी विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. अश्विन महिन्यातील शुक्लपक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला पाशांकुशा एकादशी असे म्हटले जाते. 

मित्रांनो एका महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी तिथे येत असते. एक येते ती शुक्ल पक्षात आणि दुसरी येत असते ते कृष्ण पक्षात. हे व्रत भगवान विष्णूला समर्पित मानले जाते. एकादशीची व्रत हे भगवान विष्णूला समर्पित मानले जाते. महाराष्ट्रामध्ये विठ्ठल भक्तांसाठी देखील एकादशीचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी विठ्ठलभक्त व्रत, उपास करून, विठ्ठलाचे भक्ती आराधना विधी विधान पूर्वक पूजा आराधना करतात.

या दिवशी अनेक कार्यक्रम देखील ठेवले जातात. भजन, कीर्तन पूजा पाठ केले जातात. पाशांकुशा एकादशीचे व्रत हे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. हे व्रत व्यक्तीला त्याच्या पापासून मुक्ती देत असते. मान्यता आहे की, या एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख दूर करतात. भक्ताच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते. 

या एकादशीचे व्रत केल्याने या वृत्ताच्या प्रभावाने व्यक्तीचे जन्म जन्मांतरीचे पाप दूर होतात, सर्व पापा पासून मुक्ती मिळते. या व्रताचे महात्मे भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिर यांना सांगितले होते. असे म्हणतात की, या एकादशीचे व्रत केल्याने मृत्यू नंतर व्यक्तीला यमाचे कष्ट भोगावे लागत नाहीत. यमाचा त्रास भोगाव लागत नाही. या एकादशीच्या व्रताचे फळ व्यक्तीच्या माता-पिता मित्र आणि परिवार तसेच येणाऱ्या पिढीला देखील त्याचा लाभ प्राप्त होत असतो.

हे व्रत भगवान विष्णूला समर्पित मानले जाते. एकादशीचा सकारात्मक प्रभाव ग्रहदशेच्या नकारात्मक प्रभावाला सुद्धा कमी करत असतो. एकादशीचा सरळ प्रभाव व्यक्तीच्या मन आणि शरीरावर पडत असतो. याशिवाय एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अशुभ काळ समाप्त होतो आणि शुभ काळाची सुरुवात होते. अश्विन शुक्लपक्ष कनिष्ठ नक्षत्र दिनांक ६ ऑक्टोबर रोज गुरुवारी पाशांकुशा एकादशी पासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणि आनंदाचे नवे रंग भरणार आहे.

आता यांच्या प्रगतीला वेळ लागणार नाही. जीवनातील वाईट आणि नकारात्मक काळ पूर्णपणे बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची अनुभूती यांच्या वाटेला येणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा या राशीवर बरसणार आहे. मित्रांनो भगवान विष्णू हे माता लक्ष्मीचे पती मानले जातात. त्यामुळे ज्यांच्यावर भगवान विष्णूची कृपा बरसते त्यांना आपोआपच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. 

एकादशीपासून पुढे असाच काहीसा सकारात्मक अनुभव या राशींच्या जीवनामध्ये येणार आहे. त्यांच्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करूया वृषभ राशि पासून.

वृषभ राशी- वृषभ राशीच्या जीवनावर एकादशीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. एकादशीपासून जीवनामध्ये सुखद फळांची अनुभूती आपल्याला होणार आहे. उद्योग, व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सुखद काळाची सुरुवात होणार आहे. उद्योग व्यापारातून भरगोस यश संपादन करण्यामध्ये सफल ठरणार आहात.

प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होईल. कार्य क्षेत्रामध्ये प्रगतीचा वाटा आपल्या साठी मोकळ्या होणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपल्या यश आणि कीर्तीमध्ये वाढ होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. करिअरमध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनामध्ये अतिशय सुखद अनुभूती आपल्याला होणार आहे. हा काळ आपल्यासाठी अतिशय लाभकारी आणि प्रगतशील ठरणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाला प्रगतीची नवीन कलाटणी प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.

अनेक मार्गाने धनप्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. व्यवसायातून आपले आर्थिक क्षमता मजबूत बनेल. त्यामुळे मन आनंदी यांनी प्रसन्न राहणार आहे. आता इथून पुढे नशीब आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. आपले स्वतःचे प्रयत्न आणि नशिबाची साथ मिळून जीवनामध्ये मोठे यश प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. जीवनामध्ये आनंदाने सुखसमृद्धीची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. कौटुंबिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल.

सिंह राशी- सिंह राशीच्या जीवनावर एकादशीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसेल. एकादशीपासून पुढे जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नशीब आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. प्रयत्नांना नशिबाची जोड प्राप्त होणार असल्यामुळे मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. करिअरच्या दृष्टीने आपण रंगवलेली स्वप्न आता साकार होणार आहेत.

करिअरमध्ये मना प्रमाण यश प्राप्त होण्याची संकेत आहेत. कार्यक्षेत्रामध्ये नव्या प्रगतीला चालना मिळणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधान कारक असेल. प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. सांसारिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार असून जीवन आनंदाने फुलून येणार आहे. 

ज्या क्षेत्रामध्ये मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडू शकते. आपल्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक अडचणी आर्थिक बाधा आता दूर होणार आहेत. नवीन आर्थिक व्यवहाराला चालणा प्राप्त होईल. या काळामध्ये सुरू केलेला छोटासा व्यवसाय पुढे चालून मोठे रूप देऊ शकतो.

तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. विशेष करून आर्थिक दृष्ट्या काळ अनुकूल ठरणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार, करिअर, कार्यक्षेत्रामध्ये चांगली प्रगती घडून येणार आहे. करिअरच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरू शकतो. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. कार्यक्षेत्रातून आर्थिक हवक समाधानकारक असेल.

मानसन्मान पद प्रतिष्ठा आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. नोकरीमध्ये अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. अधिकाऱ्यांची कृपा आपल्या कामावर बरसणार आहे. त्यामुळे बढती किंवा पगार वाढीचे योग येऊ शकतात. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर एकादशीच्या अतिशय शुभ दिसून येईल. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता दूर होतील. सुख शांती आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे. पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आता इथून पुढे भाग्याची साथ आपल्याला लाभणार आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

घर परिवारामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारी भांडणे, कटकटी आणि नकारात्मक वातावरण आता दूर होणार असून सुख समाधानामध्ये वाढ होणार आहे. सामाजिक क्षेत्रात स्थापन केलेल्या कामाची कौतुक होईल. घरात एखाद धार्मिक अथवा मंगल कार्य घडवून येऊ शकते. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाला नवीन चालना प्राप्त होईल. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर एकादशीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसेल. एकादशी पासून पुढे जीवनाला सकारात्मक कलाटणी प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ आता एकादशीच्या प्रभावाने समाप्त होणार आहे. मन शांत आणि आनंदी बनेल. मनाला अनेक दिवसापासून सतवणाऱ्या चिंता आता दूर होणार आहेत. 

कौटुंबिक जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून कौटुंबिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. पती-पत्नीमध्ये प्रेमात वाढ होईल, सुख-समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव आपल्या जीवनामध्ये आता होणार आहे. हा काळ आपल्यासाठी प्रगतीचा काळ ठरू शकतो. मानसिक ताणतणाव दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.

मीन राशि- मीन राशीच्या जीवनामध्ये आता सुखद काळाची अनुभूती आपल्याला होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधान कारक असेल. व्यापाराच्या दृष्टीने आपण घेतलेले निर्णय सफल ठरणार आहेत. करिअरमध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. करिअरच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. संसारिक जीवन आनंदाने फुलून येईल.

पती-पत्नीमध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे वाद आता मिटणार असून मन आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. करिअरच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. नोकरीसाठी देखील काळ अनुकूल ठरेल. ज्या क्षेत्रामध्ये मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये मोठी यश आपल्याला प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *