Skip to content

दुर्लब संयोग ९ फेब्रुवारीच्या सकाळपासून अचानक चमकून उठेल या राशीचे नशीब….

  • by

नमस्कार मित्रांनो.

अतिशय शुभ संयोग. दिनांक ९ फेब्रुवारी च्या सकाळपासून अचानक चमकून उठेल कुंभ राशीचे नशीब. मिळेल मोठी खुशखबर. मित्रांनो नशिबाची दारे उघडतात तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनु शकतो. नशिबाचे खेळ फार निराळे असतात ते कधी राजाला रंक तर रंकाला राजा बनवतात. 

ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची बदलती स्थिती मानवी जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक घडामोडी घडवून आणत असते. ग्रह नक्षत्र स्थिती जेव्हा नकारात्मक असते तेव्हा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक दुःख अपयश अपमान भोगावे लागतात.

 पण हेच ग्रह क्षेत्राची स्थिती जेव्हा अनुकूल बनते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात प्रगती घडून येण्यास वेळ लागत नाही. दुःखाचा वाईट काळ संपून जीवनाच्या सुखाच्या वाटेवर प्रवास सुरू होतो. दिनांक ८ फेब्रुवारी पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ कुंभ राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. 

आता आपल्या जिवनातील वाईट काळ समाप्त होणार असून आपल्या जीवनात शुभ काळाची सुरुवात होणार आहे. सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आता काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आपल्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहेत. 

जीवनात सुंदर प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. व्यवसायात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार असून आपण करत असलेल्या कामांना गती प्राप्त होणार आहे. हा काळ कुंभ राशीच्या व्यक्तींना सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. 

मित्रांनो उद्या मागे शुक्लपक्ष भरणी नक्षत्र दुर्गाष्टमी भीमा अष्टमी आठ फेब्रुवारी रोजी मंगळवार लागत आहे. ज्योतिषा नुसार हा दिवस अतिशय शुभ मानला गेला आहे. नवीन कामाचा प्रारंभ करण्यासाठी हा दिवस अनुकूल नसला तरी इतर अनेक कामासाठी दिवस शुभ ठरणार आहे. 

अष्टमी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. अष्टमी माता दुर्गेला समर्पित आहे. मातम दुर्गे साठी व्रत उपवास करून मातेची पुजा केली जाते. शुक्ल पक्षातील अष्टमी तिला माता दुर्गेची उपासना केली जाते. जेव्हा माता दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा मनोकामना पूर्ण होण्यास वेळ लागत नाही.

दिनांक ९ फेब्रुवारीच्या सकाळपासून असाच काहीसा सुभा अनुभव कुंभ राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. कुंभ राशीसाठी हा काय विशेष अनुकूल बनत आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशी बरसणार आहे. आपल्या साहसाने कार्यक्रमामध्ये वाढ दिसून येईल. 

मानसिक ताण तणाव दूर होईल. मागील अनेक दिवसापासून मनावर असणारे दडपण चिंता दूर होणार आहे. एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होण्याचे संकेत आहेत. नकारात्मक काळात समाप्त होणार आहे. शुभ काळाची सुरुवात होणार आहे. 

आता जीवनात प्रगती घडून येण्यास वेळ लागणार नाही. मागील अनेक दिवसापासून करत असलेले प्रयत्न हे या काळात पूर्ण होणार आहेत. मागील अनेक दिवसापासून आपण करत असलेला संघर्ष आता फळाला येणार आहे. 

ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. नातेसंबंधात सुधारणा घडून येणार आहे. या काळात नातेसंबंध मधुर बनतील. भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वादविवादात भेटणार आहेत. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. 

आर्थिक प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. या काळात आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये देखील वाढ होईल. तुझ्या कामं हात लावला त्यात आपल्याला भरगोस यश प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रातून आनंदाची बातमी देखील येऊ शकते. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न मार्गी लागणार आहेत. 

अविवाहित तरुण तरुणींच्या जीवनात विवाहाचे योग जमून येतील. आर्थिक अडचणी आता पूर्णपणे दूर होणार आहेत. हा का सर्व दृष्टीने आपल्या राशी साठी विशेष लाभकारी ठरणार आहे. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट मार्फत नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांग धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *