नमस्कार मित्रांनो.
जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि दैवी शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो. तेव्हा मनुष्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. ज्योतिषानुसार जेव्हा ग्रह नक्षत्र शुभ आणि सकारात्मक बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात प्रचंड प्रगती घडून येण्यास वेळ लागत नाही.
मनुष्याला जीवनात प्रगती करण्यासाठी किंवा यश प्राप्त करण्यासाठी ग्रह नक्षत्त्राची अनुकूलता असणे अत्यंत आवश्यक आहे आणि जोडीला दैवी शक्तीचा आशीर्वाद असेल तर मग मात्र प्रगतीला वेळ लागत नाही.
आज मध्यरात्रीपासून अशाच काहीशा शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात या भाग्यवान राशिच्या जीवनात होणार असून आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत. दुःख आणि दारिद्र्याचा काळ समाप्त होणार असून सुखसमृद्धीची बहार येण्यास मदत होणार आहे.
आता आपल्या नशिबाला सकारात्मक कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बसणार असून आपल्या जीवनातील संघर्षाचा काळ आता समाप्त होणार आहे.
आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक ग्रह दशा आता समाप्त होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार असून यश प्राप्तीचे मार्ग आता मोकळे होणार आहेत.
मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर वैशाख कृष्णपक्ष उत्तरा भाद्रपदा नक्षत्र दिनांक २० ऑगस्ट रोजी शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मी चा दिवस असून अतिशय पवित्र दिवस मानला जातो. माता लक्ष्मी हे सुख स्वभाग्य आणि धनसंपत्तीचे कारक असून वैभव सुखाची दाता आहे.
जेव्हा माता लक्ष्मीची कृपा बरसते तेव्हा भाग्य घडून यायला वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही कठीण काळ चालू असू द्या. जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि दैवी शक्तीची कृपा असते तेव्हा परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही.
आज मध्यरात्रीपासून अशाच काहीशा शुभ आणि सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून आज मध्यरात्री पासून यांचा भाग्यदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. मागील काळात आपण अनेक दुःख भोगले आहेत आणि अनेक अपयश आणि अपमान पचवून मोठ्या धैर्याने आपण परिस्थितीचा सामना केला आहे.
पण आता इथून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. आपल्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार असून यश प्राप्तीच्या काळाची सुरुवात होणार आहे. हा काळ आपल्या जीवनाला एक नवा आकार देणारा काळ ठरणार आहे.
माता लक्ष्मीच्या कृपेने उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये आर्थिक आवक वाढणार असून आपल्या जीवनात चालू असणारी पैशाची अडचण आता दूर होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. अडलेली कामे पूर्ण होतील.
गेल्या अनेक दिवसा पासून हा आपला अडून असलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न दिसेल. परिवारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. या काळात आपल्या ऐश्वर्यात वाढ होणार आहे.
आपण ज्या राशींबद्दल बोलत आहोत त्या राशी आहेत- मेष, वृषभ, कुंभ, सिंह, मिथुन, कन्या, सिंह.
टिप- तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहितीसाठी तुम्ही पंडित किंवा ज्योतिषी यांना भेटू शकता.