नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो मानवी जीवनावर जेव्हा माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसते तेव्हा मागितले घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. मनुष्याच्या जीवनातील कठीण परिस्थिती समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही.कधी कधी मनुष्याच्या जीवनात फारच वाईट काळ येत असतो. आणि या काळामध्ये व्यक्ती पूर्णपणे खचून जातो. हा काळ व्यक्तीसाठी फारच कठीण काळा असतो. प्रत्येक कामामध्ये अपयश घरामध्ये किरकरी भांडणे पैशांची तंगी कटकटी अशा अनेक समस्यांचा सामना व्यक्तीला करावा लागतो.
हा काळ फारच वाईट मानला जातो. असा हा काळ प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतो. पण मित्रांनो आता माता लक्ष्मीचा आशीर्वाद जेव्हा प्राप्त होतो तेव्हा जीवनामध्ये चालू असणारी कठीण परिस्थिती बदलण्यासाठी वेळ लागत नाही. उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या सहा राशींच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत. आता यांचे भाग्य बदलण्यासाठी सुरुवात होणार आहे. आजच्या शुक्रवारपासून पुढे येणारा काळ या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे.
आता जीवनामध्ये अतिशय सुखद काळाची सुरुवात होणार आहे. नशिबाची भरपूर प्रमाणामध्ये साथ मिळणार असल्यामुळे आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद असल्यामुळे आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आता आपल्या जीवनातील आर्थिक समस्या पैशांची तंगी आता दूर होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल.
धनप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. धनलाभाचे योग जमून येतील. जीवन जगण्यामध्ये गोडवा निर्माण होणार आहे. हा काळ आपल्यासाठी खरंच प्रगतीचा काळ ठरणार आहे. आता इथून पुढे व्यवसाय या दृष्टीने देखील अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नशीब भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार असल्यामुळे आता इथून पुढे संसारिक जीवनामध्ये सुखाची सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आता जीवनामध्ये खरंच अनुकूल घडामोडी घडवून येतील.
मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर अतिशय अद्भुत योग बनत आहे. आज मध्यरात्री नंतर कार्तिक शुक्लपक्ष पूर्व भाद्रपदा नक्षत्र दिनांक चार नोव्हेंबर रोजी शुक्रवार लागत आहे. उद्या प्रबोधिनी एकादशी आहे. मित्रांनो प्रबोधिनी एकादशी ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. कार्तिक महिन्यामध्ये येणारे एकादशी ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. या दिवशी पंढरपूर येथील तीर्थ स्थानामध्ये यात्रा भरलेली असते.
हा दिवस विठ्ठल दर्शनासाठी विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. यावेळी प्रबोधनी एकादशी शुक्रवारच्या दिवशी येत असल्यामुळे हा अद्भुत योग बनत आहे. एकादशी आणि शुक्रवार मिळून अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार आहे. मित्रांनो एकादशीचा दिवस हा भगवान श्रीकृष्णांना समर्पित असतो. आणि विष्णू हे माता लक्ष्मीचे पती मानले जातात त्यामुळे ज्यांच्यावर भगवान विष्णूंची कृपा असते त्यांना नकळतच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो.
आजच्या शुक्रवारपासून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या राशींच्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणते आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. आणि सोबतच एकादशीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि भाग्य या काळामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. नशिबाची साथ असल्यामुळे चमकून उठेल आपले भाग्य. आता प्रगतीच्या काळाची सुरुवात होणार आहे. भाग्य आता भरपूर प्रमाणात साथ देईल.
व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्यासाठी आपण करत असलेले प्रयत्न सफल होणार आहेत. आता इथून पुढे जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. घर परिवारामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.
आता इथून पुढे प्रत्येक अनुकूल काळाची सुरुवात आपल्या वाटेला येणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये भरघोस प्रमाणामध्ये यश आपल्याला प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील आनंदाचा काळ ठरू शकतो. मेष राशीचे लोक हे मनाने अतिशय निर्मळ मानले जातात. ते अतिशय जिद्दी आणि मेहनती लोक असतात त्यामुळे यांच्या जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.
यानंतर आहे वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. इथून येणारा पुढचा काळ आपल्या जीवनामध्ये भरभराट घेऊन येणार आहे. आनंद आणि प्रसन्नते मध्ये वाढ होणार आहे. आता इथून पुढे नशिबाची भरपूर प्रमाणामध्ये साथ आपल्याला लाभणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे मानसिक ताण आता दूर होईल. आता जीवनामध्ये आनंद आणि प्रसन्नता देणाऱ्या घडामोडी घडवून येणार आहेत.
उद्योग व्यापारातून विशेष अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. भाग्य आता मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. आता इथून पुढे नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास सुरू होणार आहे. सुखाची सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. भोगविलासतेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.
विशेष करून अनुकूल काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार होणार आहे. आर्थिक अडचणी आता पूर्णपणे समाप्त होतील. धनलाभाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. वृषभ राशीचे लोक हे अतिशय मेहनती आणि जिद्दी मानले जातात. त्यामुळे यांच्या जीवनामध्ये प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही.
कर्क राशी- कर्क राशीच्या जीवनात येणारा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. या काळात नशिबाची अतिशय साथ आपल्याला मिळणार आहे. नशीब साथ देणार असल्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या जीवनात आर्थिक घडामोडी घडून येतील. हा काळ आपल्या जीवनासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे सांसारिक सुखाची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे.
मानसिक सुख शांती मध्ये वाढ होईल. आता इथून पुढे सुख समाधान आणि समृद्धीचे वातावरण आपल्या वाट्याला येणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद बरसणार असल्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता दूर होतील. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.
व्यवसायामध्ये बनवलेल्या योजना लाभकारी ठरणार आहेत. पारिवारिक जीवनाविषयी आपण पाहिलेले स्वप्न साकार होणार आहे. आता इथून पुढे जिद्द आणि चिकाटीने केलेले कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. आरोग्याची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे.
कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून जीवनामध्ये सुखद काळाची अनुभूती आपल्याला होणार आहे. भोगविलासतेच्या साधनांमध्ये वाढ होईल. आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल असेल. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे.
माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ आता बदलणार आहे. धनलाभाचे योग जमून येतील. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता पूर्णपणे दूर होतील. आर्थिक आवक समाधानकारक असेल. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होणार असून मानसिक तनावापासून मुक्त होणार आहात. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या राशीवर दिसून येईल.
तूळ राशी- तुळ राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. उद्याच्या शुक्रवारपासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. भाग्य या काळामध्ये मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये आपला विजय होणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. मनाला प्रसन्नता प्रदान करणाऱ्या घडामोडी या काळात घडून येतील.
आता इथून पुढे घेऊन आला एक सकारात्मक दिशा सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ दिसून येईल. आपल्याला त्रास देणारे लोक त्यांच्या कर्माची फळ भोगतील. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता दूर होतील. जीवनामध्ये चालू असणारे मतभेद दूर होणार असून प्रेम आपुलकी मध्ये वाढ होणार आहे. घर परिवारामध्ये भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वादविवाद आता मिटणार आहेत. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येईल.
धनु राशि- धनु राशि वर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे येणारा काळ जीवनामध्ये अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे व्यवसायातून व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. धनलाभाचे योग जमून येतील. जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतील. कार्यक्षेत्रातून आपल्या नफ्यामध्ये वाढ होणार आहे. अनेक दिवसापासून करत असलेले आपले प्रयत्न सफल ठरतील.
आपल्यासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. नवीन नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत. आता इथून पुढे व्यवसायातून देखील अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये सुखाचा ठरणार आहे. ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अनुकूल ठरत आहेत. नवीन आर्थिक व्यवहार जमवून येतील.
मीन राशि- मीन राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून एकादशीच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आता जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. आता भोगविलास तेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. या काळात आर्थिक आवक समाधानकारक असेल. आता इथून पुढे एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील.
प्रगतीची नवी दिशा आपल्या जीवनाला प्राप्त होणार आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मी चा आशीर्वाद सदैव आपल्या राशीवर बरसणार आहे. आता इथून पुढे व्यापाराच्या दृष्टीने देखील अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. मित्रपरिवार सहकारी आपली चांगली मदत करणार आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.