Skip to content

मिथुन राशि २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर चमकून उठेल भाग्य, सर्व इच्छा वाऱ्याच्या वेगाने होतील पूर्ण. 

  • by

नमस्कार मित्रांनो.

मिथुन राशि २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर चमकून उठेल भाग्य सर्व इच्छा होतील पूर्ण. मित्रांनो मिथुन राशीसाठी येणारा काळ अतिशय सकारात्मक ठरणार आहे. २८ सप्टेंबर पासून पुढे जीवनामध्ये सुखद काळाची सुरुवात होणार आहे. आता यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. मित्रांनो या काळात बणत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती ग्रहांची होणारी राषांतरे आणि गृहयुत्या मिळून यांच्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. 

ग्रहांच्या प्रत्येक हालचालीचा आपल्या जीवनावर अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येण्याची संकेत आहेत. त्यामुळे आता इथून पुढील काळात बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. आता जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत. मित्रांनो आता इथून पुढे आपल्या नशिबाला नवी कलाटनी प्राप्त होणार आहे. 

जीवनाला नवी दिशा प्राप्त होणार आहे. येणारा काळ आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणि आनंदाचे बहार घेऊन येणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. आता इथून पुढे माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसण्याची संकेत आहेत. या काळामध्ये आपले आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. 

कलाकार लोकांना चांगले यश मिळण्याचे संकेत आहेत. नाव आणि प्रसिद्धीमध्ये वाढ होईल. एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकता त्यामुळे मनाला काहीशी शांती मिळणार आहे. व्यवसायात प्रगतीच्या उत्तम संधी चालून आपल्याकडे येतील. प्रगतीच्या उत्तम संधी व्यवसायामध्ये आपल्याला प्राप्त होतील. त्यामुळे व्यवसायाचा विस्तार घडून आणण्यामध्ये सफल ठरणार आहात. 

धनप्राप्ती चांगली राहील पण त्याआधी कोणतेही कर्ज किंवा उधारी पैसे देणे घेणे करताना हे आपल्याला बंद करावे लागणार आहे. वाहन चालवताना आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहील कुटुंबात आपला मान राखला जाईल. मानसिक सुख शांती मध्ये वृद्धी होणार आहे. या काळामध्ये वाहन सुखाची प्राप्ती देखील आपल्याला होऊ शकते. 

हा काळ आपल्यासाठी इच्छापूर्तीचा काळ ठरू शकतो. या काळामध्ये मौल्यवान वस्तूंची खरेदी देखील होऊ शकते. व्यवसायात वृद्धी होऊ शकेल. काही जणांना नोकरीमध्ये पदोन्नती मिळू शकेल. प्रवास मात्र या काळामध्ये आपल्याला जपून करावे लागतील. अचानक उद्भवणाऱ्या अडचणीमुळे वैताग सुद्धा येऊ शकतो. या काळामध्ये मौल्यवान वस्तू सांभाळून वापरावी लागेल. आपल्या मुलांकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. 

हा काळ आपल्यासाठी करिअरच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे नवे शिखर सैर करण्यामध्ये या काळामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. जीवनातील जोडीदारा कडून आपल्याला चांगले सहकार्य प्राप्त होईल. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. शेत जमिनीमध्ये आपल्याला आर्थिक आवक समाधानकारक होण्याचे संकेत आहेत. मानसिक ताणतणात पूर्णपणे दूर होणार आहे. 

मागील अनेक दिवसापासून मनाला सतावणारी चिंता आता दूर होणार असून मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेम जीवनामध्ये आपल्या जीवनातील जोडीदाराचे चांगले सहकार्य प्रेम आणि स्नेह आपल्याला प्राप्त होणार आहे. 

त्यामुळे आपल्या आनंदामध्ये आणखीनच भर पडणार आहे. 

उद्योग व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. त्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक परेशानी आता दूर होणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये मनाजोगी यश आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *