Skip to content

मीन राशी एप्रिल महिन्यापासून होईल भाग्योदयाला सुरुवात पुढील १० वर्ष राजयोग..

नमस्कार मित्रांनो. 

मित्रांनो एप्रिल महिना मीन राशीसाठी अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. एप्रिल महिन्याची सुरुवात मीन राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. एप्रिलमध्ये बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती यांच्या जीवनातील सर्व समस्या दूर करणार आहे. 

नशिबाची साथ आणि ग्रह नक्षत्राची अनुकूलता असल्यामुळे जीवनाला एक नवी दिशा प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मित्रांनो मनुष्य जीवन हे आशेवर आधारित आहे रोज एक नवी आशा व्यक्तीला जगण्याचे बळ देत असते. 

आणि या नक्षत्राची सकारात्मक स्थिती व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि उत्साह निर्माण करत असते. व्यक्तीच्या जीवनात काळ वेळ परिस्थिती कधीही शक्य नसते. बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीप्रमाणे व्यक्तीच्या जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडून येत असते. 

काळ सुखाचा असो की दुःखाचा नित्य नेहमी कधीच सारखा नसतो. त्यामुळे मागील काळात आपल्या जीवनात काही वाईट घडामोडी घडून गेले असतील तर घाबरू नका. कारण परिस्थिती नेहमी बदलत असते आपल्या जीवनात वाईट काळ चालू असला तरी लवकरच परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येणार आहे. त्यामुळे या काळात घाबरून जाऊ नका. 

कोणताही उलट सुलट निर्णय घेऊ नका त्यामुळे नुकसान होऊ शकते. बुद्धी आणि विवेकाचा वापर करणे आवश्यक आहे. एप्रिल महिन्यात भरत असलेली ग्रह दशा मीन राशीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. 

हा काळ आपल्याला सकारात्मक बनत आहे. एप्रिल महिन्यात एकूण 8 ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. मंगळ आणि शुक्राचा देखील उदय होणार आहे. या काळात एप्रिल महिन्यात आठ ग्रहांची होणारी राषांतरे पृटोला धरून एकूण नऊ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत.

 या काळात मंगल बुध गुरु शुक्र नेपच्यून शनि सोबतच पटो देखील राशी परिवर्तन करणार आहेत. आपल्या जीवनातील परिस्थिती नकारात्मक परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. शुभा आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. 

करिअरच्या दृष्टीने वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून करियर मध्ये प्रगतीचे नवे कीर्तिमान स्थापन करण्याची वेळ आली आहे उद्योग-व्यापार देखील मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात सुखाचे प्राप्ती होणार आहे. 

मागील अनेक दिवसापासून येणाऱ्या अडचणी दूर होणार असून विवाहाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत. गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात आपल्या जीवनात सर्व सुखाची प्राप्ती होणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. 

प्रत्येक क्षेत्रात आपल्याला विजय प्राप्त होणार आहे. संसारिक जीवनात प्रेम आणि आनंद निर्माण होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून सरकारी कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील. राजकीय क्षेत्रात नशीब आपल्याला साथ देणार आहे शेतीविषयक कामांना गती प्राप्त होणार आहे. 

शेतीतून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून मनाला सतावणारी चिंता आता दूर होणार आहे. आपले अपूर्ण राहिलेली इच्छा आता पूर्ण होण्याचे संकेत आहेत. 

जे काम आपण हातात घेणार आहात त्यात आपल्याला भरपूर प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. नवीन कामाची सुरुवात देखील लाभकारी ठरू शकते. नवीन कामाची सुरूवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. 

आता इथून पुढे भाग्य भरपूर प्रमाणात साथ देण्याचे संकेत आहे. त्यामुळे प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. जेवढे जास्त मेहनत कराल. तेवढे जास्त यश आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रयत्नांची गती वाढवणे आवश्यक आहे. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *