नमस्कार मित्रांनो.
मंडळी लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. असं म्हणतात आणि काहींच्या जोड्या अगदी तशाच असतात. एकमेकांसाठीच बनलेल्या आणि मग त्यांच्याकडे बघून सहजच लोक म्हणतात की अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. ज्योतिष शास्त्रात सुद्धा राशींच्या अशा काही जोड्या सांगितल्या आहेत.
ज्यांना लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणता येईल. कोणत्या आहेत या जोड्या चला जाणून घेऊया. मंडळी आपण आपल्या आजूबाजूला किंवा समाजात असतो. की काही नवरा बायकोच्या जोड्या अगदी एकमेकांसाठी पूरक असतात. ज्योतिष शास्त्रात सुद्धा अशा काही जोड्या बद्दल सांगण्यात आला आहे.
ज्यांची लग्न झाली तर ते एकमेकांसाठी पूरक सिद्ध होतात. मग तुम्ही लग्न करण्याच्या विचारात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. आणि जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला सुद्धा पडताळून पाहता येईल. की तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांसाठी किती पूरक आहेत. चला तर मग बघुया आधी तुमचा जोडा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे की नाही. तुमच्या राशींपैकी
१) पहिली जोडी आहे ही म्हणजे तुळ रास आणि सिंह राशी.
या व्यक्तींच उदाहरण म्हणजे दोघांचाही स्वभाव थोडासा सारखा असतो. ते मनमिळावू असतात. लोकांना भेटणं मन मोकळेपणाने बोलणं हा या दोघांचाही छंद असतो. त्यांना स्वतःला मन मोकळेपणाने व्यक्त व्हायला आवडत. आणि त्याचमुळे यावरून राशीनच लग्न झालं तर ते लग्न दीर्घकाळ टिकू शकत. त्यांना लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणता येऊ शकतो.
२) दुसरी जोडी जी आहे ती म्हणजे मेष आणि कुंभ राशीची- या दोन्ही राशीचे लोक एकमेकांचे जीवनसाथी झाले तर ते बहुतांशी उत्तम निर्णय घेऊ शकतात. या दोघांमध्येही प्रेम आणि रोमान्स खच्चून भरलेला असतो. अर्थात ही दोघंही सृजनात्मक असतात. ते स्वतःचे छंद जोपासतात.
आणि नेहमीच आपल्या जोडीदाराला स्पेस देन पसंत करतात. मेष आणि कर्क रास मेष राशीचे लोक नेहमी बहादूर आणि निधर असतात. आणि कर्क राशीचे लोक उर्जावाण असतात. हे जोडीदाराला देखील ऊर्जावान ठेवतात. त्यामुळे या दोघांची जोडी उत्तम जोडी मानली जाते.
३) मित्रांनो पुढील जोडी आहे ती म्हणजे राशीचक्रातील पहिली रास मेष रास आणि राशिचक्रातील शेवटची रास मीन रास- मेष आणि मीन राशीच्या लोकांच आपापसात अगदी स्नेहाचे संबंध बनतात. एकमेकांसोबत हे अगदी कर्तव्यनिष्ठ आणि एकनिष्ठ असतात. मेष रास ही अग्नीतत्वाची रास असल्यामुळे स्वभावाने तापट असते.
परंतु त्यांच लग्न जलतत्वाच्या मेष राशीच्या शांत स्वभावाचे व्यक्तीशी झाल्यास असं लग्न दीर्घकाळ टिकू शकत. आपल्याकडे एक म्हण आहे ना की एकाने संसारात आग झालं तर दुसऱ्याने पाणी व्हायच असतं.
४) यानंतरची जोडी आहे वृषभ रास आणि कर्क रास- या राशींचे दोघही व्यक्ती एकमेकांना समान आधार देणारे असतात. ते एकमेकांची भरपूर प्रशंसा देखील करतात. वृषभ आणि कर्क यांच्यात उत्तम ताळमेळ असतो. कर्क राशीची लोकही खऱ्या मनाचे असतात. तर वृषभ राशीचे लोक दुसऱ्यांना मदत करण्यास नेहमीच तत्पर असतात. दोघेही कुटुंबाचे महत्त्व जाणून असतात आणि मग ही दोघं एकमेकांसाठी उत्तम जोडीदार सिद्ध होतात.
५) वृषभ राशीचा आणखीन एका राशी सोबत चांगल पटतं. आणि ती रास म्हणजे मकर रास या राशीचे लोक एकमेकांसोबत प्रेमाने आणि समजुतीने वागतात. वृषभ रास असणारे ही मकर राशीच्या लोकांच्या कामाची आणि प्रसन्नचित्त असण्याची प्रशंसा करतात. तर मकर राशीचे लोक वृषभ राशीच्या उदारतेला आणि समजदारीला पसंत करतात.
६) त्यानंतर मेष आणि धनु रास- धनु राशीचे लोक नेहमी आपल्या मनाचा ऐकतात. कुठल्याही प्रकारचा बनावटी पणा यापासून ते दूर राहतात. हास्यविनोद करणे यांना आवडते तसेच मेष राशीचे लोक ही सामाजिक दृष्ट्या सक्रिय असतात. आणि वास्तवात जगणं त्यांना ही जास्त आवडते.
७) आता बघूया स्पष्ट बोलणारे सिह राशीचं कोणाशी पटत- तर धनु राशीच्या लोकांची यांचा चांगलं पटतं. सिंह राशीचे लोक थोडे स्वभावाने जिद्दी असतात. पण धनु राशीच्या लोकांना यांचा आत्मविश्वास फार आवडतो. त्यामुळे हे दोघेही प्रत्येक समस्येचे समाधान काढण्यात संवेदनशील असतात. एकमेकांना समजून घेण्याचा चांगला प्रयत्न करतात.
८) आता वळूया कुंभ आणि मिथुन राशि कडे- दोन्ही वायु तत्वाच्या राशी आहे. या राशीचे लोक जीवनातील प्रत्येक चढ-उतारांमुळे एकमेकांची साथ देतात. तर मिथुन राशिंचे लोक चांगल्या गोष्टींची प्रशंसा करतात. तर कुंभ राशीच्या लोक सुद्धा प्रत्येक समस्येवर शांततेने तोडगा काढतात.
तर मंडळी या होत्या त्या राशींच्या जोड्या ज्यांचे लग्न झाल तर त्यांना लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणता येईल. मग तुमची जोडी अशी आहे की नाही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद