नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो वृश्चिक राशीसाठी नवरात्रीचा काळ अतिशय सकारात्मक ठरणार आहे. २६ सप्टेंबर पासून नवरात्रीला सुरुवात झाली असून २७ सप्टेंबर पासून याचा सकारात्मक प्रभाव दिसून येण्यास सुरुवात होणार आहे. या काळात बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती वृश्चिक राशीच्या दृष्टीने विशेष लाभकारी आणि अनुकूल ठरणार आहे. माता दुर्गेची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार आहे.
आता यांच्या जीवनातील दुःखाचे दिवस समाप्त होणार असून सुख-समृद्धीची बहार यांच्या वाट्याला येणार आहे. नवरात्रीपासून चमकून उठेल आपले भाग्य. आता जीवनातील दारिद्र्याचे दिवस पूर्णपणे समाप्त होणार आहेत. मनाला अनेक दिवसापासून सतवणारी चिंता दूर होणार आहे. मानसिक ताणतणापासून आपल्याला मुक्ती मिळणार आहे.
उद्योग व्यापाराच्या दृष्टीने आपण बनवलेल्या योजना यशस्वीरीत्या पूर्ण होणार आहेत. मानसिक ताण आता पूर्णपणे दूर होणार असून आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. नवरात्रीपासून पुढे जीवनाला नवी दिशा प्राप्त होणार आहे. माता दुर्गेच्या आशीर्वादाने जीवनात येणारे सर्व संकटे बाधा आता दूर होतील. यश प्राप्ती ला सुरुवात होणार आहे.
मोठी प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येण्याचे संकेत आहेत. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. जीवनात चालू असणाऱ्या सर्व आर्थिक समस्या समाप्त होतील. नोकरीमध्ये सुद्धा सुखाचा काळ येणार आहे. मनात असणारी भीती आणि काळजी आता दूर होणार असून आनंद आणि प्रसन्नते मध्ये वाढ होणार आहे. मनाला आनंदित करणाऱ्या अनेक घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील.
मोठे यश आपल्या पदरी पडणार आहे. माण सन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. मागील अनेक दिवसापासून ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात ती कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होतील. माता दुर्गेच्या आशीर्वादाने आपल्याला आपल्या शत्रू वर विजय मिळवण्यात यश मिळेल. शत्रूचा नाश होणार आहे. शत्रूला नमते घेण्यास भाग पाडणार आहात. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येणार आहे.
मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनामध्ये चालू असणारी एखादी बिमारी सुद्धा आता दूर होणार आहे. कर्जातून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळू शकते. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारात प्रगतीचे नवे समीकरण जमून येईल. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास आता सुरू होईल. मानसिक ताणतणाव आता काहीसा कमी होणार आहे.
करिअरमध्ये मोठी प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येऊ शकते. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आता जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. मागील अनेक दिवसापासून कामात येणारे अपयश आता दूर होईल. विदेशामध्ये जाऊन करिअर बनवण्याचे आपले स्वप्न या काळामध्ये पूर्ण होणार आहे. एखाद्या विदेशी कंपनीमध्ये आपल्याला काम सुद्धा मिळू शकते.
नोकरीच्या दृष्टीने हा काळ सफल ठरणार आहे. अधिकारी वर्गाशी आपले संबंध मजबूत बनतील. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होईल. मागील अनेक दिवसांपासून चालू असणारे वाद सुद्धा आता मिटणार आहेत.
संसारिक सुखाची प्राप्ती आणि अध्यात्मिक सुखाची प्राप्ती सुद्धा आपल्याला होणार आहे. या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ दिसून येईल. त्यामुळे कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि माता दुर्गेचा आशीर्वाद मिळून जीवनामध्ये सुखद काळाची अनुभूती आपल्याला होणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.