Skip to content

वृषभ राशि १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर मोठी खुशखबर धनलाभाचे योग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो १० सप्टेंबर पासून पुढे येणारा काळ वृषभ राशीच्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी देणारा काल ठरणार आहे. मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. मित्रांनो या काळात बनत असलेली ग्रहनक्षत्रांची स्थिती आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. त्यामुळे आपले आर्थिक क्षमता देखील मजबूत बनणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.

 मित्रांनो वृषभ राशीसाठी आता नक्षत्र अतिशय अनुकूल बनत आहेत. कारण दिनांक ११ सप्टेंबर रोजी नेपच्यून ग्रह वक्रगत्या कुंभ राशी मध्ये प्रवेश करणार आहेत. तर सूर्य कन्या राशि मध्ये १७ सप्टेंबर रोजी प्रवेश करणार आहेत. त्यामुळे हा काळ वृषभ राशीच्या जीवनाला नवी कलाटणी देणारा काळ ठरणार आहे. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. 

आता जीवनात येणारी सर्व कामे जीवनात देणारी सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. शत्रुवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. न्यायालयीन कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होतील तसेच सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होणार आहेत. सरकार दरबारी अनेक दिवसापासून आणलेली आपली कामे आता पूर्ण होतील. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. 

मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या अनेक घडामोडी या काळात घडून येतील. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. धनलाभाचे योग जमून येणार आहेत.  या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासांमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. नोकरीमध्ये स्थान बदल होऊ शकतो कदाचित परिवारापासून दूर सुद्धा जावे लागू शकते. मित्र अथवा नातलगाकडून नोकरीमध्ये चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होऊ शकते. 

आता इथून पुढे भाग्य एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे या काळामध्ये आपल्याला शुभ फळांची प्राप्ती होणार आहे. मनाला शांती लाभणार आहे. या काळामध्ये आत्मविश्वासांमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होईल. जीवनामध्ये जीवनातील जोडीदारांसोबत काही वाद उद्भवू शकतात. पण प्रत्येक समस्येतून मार्ग देखील निघणार आहे. 

मित्रांनो या काळामध्ये आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे आपल्यासाठी आवश्यक आहे. त्यासोबतच वादविवादापासून दूर राहणे देखील गरजेचे आहे. या काळामध्ये एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. घरामध्ये एखादे धार्मिक कार्य देखील करू शकते. अध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. शेतीमधून देखील आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत.

आर्थिक प्राप्तीचे अनेक स्त्रोत आपल्याला उपलब्ध होणार आहेत. व्यापाराच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्याची विशेष साथ आपल्याला लाभणार आहे. आता आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरेल. प्रेम जीवनाविषयी हा काळ सकारात्मक ठरणार आहे. 

प्रेम जीवनामध्ये अनेक दिवसापासून निर्माण झालेल्या समस्या आता दूर होतील. मानसिक ताणतणाव त्यामुळे दूर होणार आहे. मनाला सतावणारी चिंता काळजी आणि भयभीतीचे वातावरण सुद्धा आता दूर होणार आहे. प्रत्येक शनिवारी हनुमानजींना रुईची सात फुले वाहने आपल्यासाठी शुभ ठरू शकते. हनुमानजीच्या मंदिरात जाऊन रुईची सात फुले अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *