नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो या काळात बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती म्हणजे २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या काळात बनत असलेली ग्रहांची स्थिती वृषभ राशीच्या दृष्टीने अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. या काळामध्ये ग्रह नक्षत्र वृषभ राशिसाठी अतिशय अनुकूल बनत असून आता इथून पुढे नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे.
जीवनातील वाईट आणि नकारात्मक काळ आता पूर्णपणे बदलणार असून शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात यांच्या जीवनामध्ये होणार आहे. अतिशय सुंदर काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.
आता जीवनाला एक सकारात्मक दिशा प्राप्त होणार आहे. सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. वृषभ राशीच्या जीवनात आता सुखद काळाची सुरुवात होणार आहे. आता इथून पुढे भाग्य देखील यांना भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. आता इथून पुढे जीवनामध्ये आनंददायी घडामोडी घडवून येतील.
जीवनात चालू असणारा मानसिक ताण तणाव आता पूर्णपणे दूर होईल. मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या अनेक घडामोडी आता घडून येतील. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असणार आहे. आपल्या मनात असणाऱ्या योजना आता साकार बनतील. नोकरीमध्ये अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. नोकरीसाठी करत असलेला संघर्ष आता समाप्त होणार असून एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत.
बेरोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होईल. शेतीविषयक कामांना गती प्राप्त होणार आहे. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मजबूत बनेल. प्रेम प्राप्तीचे योग देखील बनत आहेत. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होईल. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी अतिशय लाभकारी आणि सकारात्मक ठरणार आहे.
धार्मिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. अध्यात्माची आवड या काळामध्ये निर्माण होऊ शकते. उद्योग व्यापारातून चांगला नफा आपल्याला प्राप्त होणार आहे. या काळामध्ये वाईट लोकांच्या संगतीपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. कुणावरही अति विश्वास करू नका मागील अनेक दिवसापासून आडलेला आपला पैसा या काळामध्ये आपल्याला परत मिळू शकतो.
पैशांची गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे. पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. करिअरमध्ये एखाद्या नवीन कामाची सुरुवात आपण करू शकता किंवा कार्यक्षेत्रामध्ये नवीन कामाची सुरुवात करू शकता. व्यवसायामध्ये स्थान बदलाची योग सुद्धा या काळामध्ये येऊ शकतात. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती होऊ शकते. पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे.
हा काळ आपल्यासाठी सर्व दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. आता या काळामध्ये ग्रह नक्षत्र शुभ बनत आहेत. त्यामुळे ज्या कामांना आपण हात लावाल ती कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. मानसिक ताण तणाव तर आता दूर होणारच आहे. घरातील नकारात्मक वातावरण सुद्धा पूर्णपणे दूर होणार असून घरामध्ये सुख शांतीमध्ये वाढ होणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.