Skip to content

सप्टेंबरमध्ये जन्म असणाऱ्याचे ३ गुण, असा असतो यांचा स्वभाव, गुण, वैशिष्ट्य अजून बरेच काही..

  • by

नमस्कार मित्रांनो.

तुमच्या घरात कुणाचा जन्म सप्टेंबर मध्ये झालाय का हो किंवा तुमच्या ओळखीत कोणी सप्टेंबरमध्ये जन्मलेले आहे का मग ते नातेवाईकांमध्ये असेल सहकाऱ्यांमध्ये असेल मित्र-मैत्रिणींमध्ये असेल नाही. त्याच काय मी आता सप्टेंबर मध्ये जन्मलेल्या लोकांचे काही वैशिष्ट्य आणि काही गुण सांगणार आहे.

तुम्ही बघायचे की तुमच्या ओळखीतल्या त्या लोकांची ते गुण किती टक्के जुळताहेत आणि कमेंट करून सुद्धा सांगायच बर का? चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो जसा राशीनुसार स्वभाव ठरतो ना जसा तुमचा जन्म कोणत्या महिन्यात झालाय हे सुद्धा एक कारण असत.

तुमच्या स्वभावाला आणि म्हणूनच सप्टेंबर मध्ये जन्मलेल्या लोकांमध्ये काही खास गुण असतात तसे काही दोषही असतात. त्याच आज गुणदोषांविषयी आता आपण जाणून घेणार आहोत सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक खूप उदार मानले जातात.

तसाच या महिन्यात जन्मलेले लोक स्वतःला खूप महत्त्व सुद्धा देतात. त्यांना स्वतःच्या विरोधात काहीही ऐकायला आवडत नाही.म्हणूनच कधी कधी अलिप्त ते समाजापासून होतात. त्यांना परफेक्शनिस्ट असे म्हणतात. करण एखादा त्यांनी कोणत काम कराच ठरवल कि ते पूर्ण करतातच. त्याचबरोबर त्यांची सतत विवेक बुद्धी विनोद बुद्धी सुद्धा चांगली असते. त्यांच्या शब्दाने ते कोणालाही हसू शकता.

सामाजिक जीवना बद्दल बोलायच झाल तर सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक सामाजिक जीवनात सामान्य मानले जातात. आणि याला सुद्धा कारण आहे त्यांना त्यांचा दृष्टिकोन समजून घेणाऱ्या लोकांबरोबरच राहायला आवडत. त्यांना नवीन लोकांच्या सहवासात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण ही लोक लवकर मैत्री करत नाही आणि त्यामुळे ती लोक बऱ्याचदा अडचणी सुद्धा येऊ शकतात.

तसे या महिन्यात जन्मलेल्या लोकांचे वय वाढत जातात तसे व्यवहारी होतात. सप्टेंबर मध्ये जन्मलेले लोक त्यांच्या करिअरमध्ये मात्र चांगली कामगिरी करून दाखवतात आणि याचं कारण असत त्यांच्यामध्ये असलेल सातत्य कुठल्याही गोष्टीच्या मागे सतर्कपणे आणि सातत्याने लागण हे त्यांच्या यशाच गमक म्हटला जात.

सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक चांगले शास्त्रज्ञ शिक्षक आणि सल्लागार तसेच राजकारणी सुद्धा बनू शकतात. सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक खूप आनंदी आणि उदार स्वभावाचे मानले जातात परंतु प्रेम जीवनात ते आपल्या जोडीदारावर वर्चस्व गाजवतात. की त्यांना सवय असते कधीकधी त्यांच्या प्रेम जीवनात याचे प्रतिकूल परिणाम पाहायला मिळतात.

तसच जर या वृत्तीवर मात त्यांनी केली तर त्यांचे प्रेम जीवन अतिशय सुंदर होते या महिन्यात जन्मलेल्या लोकांच वैवाहिक जीवन सुद्धा चांगल मानल जात. कारण ते नेहमीच त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करतात आणि जोडीदाराला संपूर्ण पाठिंबा देतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *