Skip to content

होळी नंतर आता ३ मोठ्या ग्रहांचे राशी परिवर्तन, ६ राशींची लागणार लॉटरी ११ वर्ष खूप जोरात असेल नशीब.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार एका निर्धारित कालावधीनंतर ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतात. ग्रहाच्या या होणाऱ्या राशी परिवर्तनाचा मनुष्याच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असतो. मानवी जीवनाबरोबर देश आणि जगावर सुद्धा याचा परिणाम दिसून येत असतो. होळी नंतर म्हणजे दिनांक ८ मार्च नंतर येणाऱ्या कालावधीमध्ये एकूण तीन ग्रह राशी परिवर्तन करणारा असून ग्रहाच्या ह्या होणाऱ्या राशी परिवर्तनाचा संपूर्ण बारा राशींवर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पडत असतो.

मित्रांनो सुरुवातीच्या कालावधीमध्ये म्हणजेच दिनांक १२ मार्च रोजी मंगळ ग्रह मिथुन राशि मध्ये प्रवेश करणार आहे आणि त्याच दिवशी शुक्र देखील मेष राशीमध्ये प्रवेश करतील. म्हणजे एकाच दिवशी दोन ग्रह राशी परिवर्तन करणारा असून १४ मार्च रोजी सूर्य मीन राशि मध्ये प्रवेश करणार आहेत. होळी नंतर लगेच काही दिवसानंतर होणारी ग्रहांची ही राशांतरे या सहा राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची बहार घेऊन येण्याचे संकेत आहे. ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या राशीच्या जीवनावर दिसून येईल. मंगळ,शुक्र आणि सूर्य तुमच्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहेत.

मित्रांनो १४ मार्च रोजी सूर्य देव गुरु सोबत मीन राशि मध्ये युती करणार आहेत आणि १२ मार्च रोजी शुक्राची युती राहू बरोबर होत आहे. त्यामुळे ग्रहांचा अतिशय शुभसयोग जमून येत आहे आणि विशेष म्हणजे शुक्र आणि राहूच्या युतीवर शनीची दृष्टी असणार आहे आणि दुसरीकडे अनेक महिन्यानंतर मंगळ ग्रह शुक्राची राशीतुन निघून बुधाची राशी मिथुन राशि मध्ये प्रवेश करणार आहे.

दिनांक ६ मार्च रोजी भगवान शनिदेव उदित झाले होते आणि मार्च महिन्यामध्ये आता होळी नंतर ३ ग्रहांची राशांतरे या सहा राशींचा भाग्योदय घडून आणणार आहे. यांच्या धनसंपत्ती मध्ये वाढ होणार असून मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेची प्राप्ती यांना होणार आहे. येणार का या राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि सुखाची बहार घेऊन येणार आहे.तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- आपल्या राशीमध्ये होणारे शुक्राच्या आगमन आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. सोबतच मंगळ आणि सूर्य सुद्धा आपल्याला शुभ फळ देणार आहेत. मंगळाचे मिथुन राशि मध्ये आणि सूर्याचे मीन राशि मध्ये होणारे राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ करणार आहेत. प्रत्येक क्षेत्रात भरघोस यश संपादन होण्याचे संकेत आहेत. आपण बनवलेले योजना आता सफल ठरतील. प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठा यश आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसिक त्रास दूर होईल. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरणार असून व्यवसायामध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत बनत आहेत.

हा काळ आपल्या जीवनाला नवी कलाटणी देणारा काळ ठरणार आहे. इथून पुढे सुखाची सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार असून आनंदामध्ये वाढ होणार आहे. मित्र परिवार सहकाऱ्यांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होईल. मैत्रीमध्ये निर्माण झालेली कटुता आता दूर होणार आहे. प्रेमामध्ये वाढ होणार आहे. संसारिक जीवनाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. संततीसाठी हा काळ विशेष लाभकारी असेल. व्यवसायामध्ये नवे करार जमून येणार आहेत. व्यवसायासाठी काही प्रवास जाऊन येऊ शकतात. आरोग्याच्या दृष्टीने देखील काळा अनुकूल ठरू शकतो. शत्रू वर कधीही विश्वास ठेवू नका. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाची योगदान येणार आहे.

२) वृषभ रास- होळी नंतर होणारे तीन ग्रहांची राशांतरे वृषभ राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. ग्रहांचे होणारे राशी परिवर्तन आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. व्यवसायामध्ये जर आपल्याला गुंतवणूक करायचा असेल तर काळ अनुकूल ठरणार आहे. या काळात केलेली गुंतवणूक लाभकारी ठरणार असून आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. विदेशी यात्रेची योग देखील या काळामध्ये बनत आहे. त्याबरोबर जीवनातील जोडीदाराच्या संपूर्ण सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. सरकारी नोकरी करणाऱ्या जातकांसाठी सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे.

सरकारी कामांमध्ये आपल्याला लाभ प्राप्त होऊ शकतो. एखादा पुरस्कार अथवा बढतीची योग आपल्या जीवनामध्ये येणार आहे. शनि देवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून होळी नंतर येणारा काळ आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. सुख समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे. याबरोबरच विद्यार्थी वर्गासाठी काळ अनुकूल ठरणार असून एखादी मोठी आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. वैवाहिक जीवनामध्ये काळ शुभ ठरणार आहे. याबरोबरच प्रेम जीवनासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मधूर आणि मजबूत बनणार आहे. प्रेम विवाहाचे योग या काळामध्ये जमून येऊ शकतात. शेती विषयक कामांमध्ये आपल्याला चांगला लाभ प्राप्त होऊ शकतो.

३) मिथुन रास- आपल्या राशीमध्ये होणारे मंगळाची राशी परिवर्तन आपला भाग्योदय घडून आणणार आहे. ग्रहांची ही राशांतरे आपल्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. मानसन्मानपदे प्रतिष्ठान मध्ये देखील वाढ होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला भरगोस यश प्राप्त होणार आहे. नवीन आर्थिक करारात आता जमून येणार आहेत. धनप्राप्तीमध्ये वाढ दिसून येईल. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग आहेत. शत्रूवर विजय प्राप्त करणे मध्ये आपण सफल ठरणार आहात. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल.

मागील अनेक काळापासून सरकारी कामांमध्ये येणारी अडचणी आता दूर होणार आहेत‌.सरकारी कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. व्यवसायामध्ये चांगली सुधारणा दिसून येईल. आपली आर्थिक क्षमता मजबूत होणार असून इथून पुढे क्षेत्रामध्ये आपण त्या क्षेत्रामध्ये आपले मन जमणार आहे. अधिकाऱ्यांची विशेष कृपा आपल्या जीवनावर असणार आहे. मित्रासोबत सहली निमित्त काही प्रवास या काळात घडणार आहेत. मैत्रीचे नाते अधिक मधुर बनणार आहे. आरोग्य विषयक काळ अनुकूल ठरू शकतो.

४) तुळ रास- तूळ राशीसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. तूळ राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. या काळामध्ये अचानक धनलाभाचे योग बनत आहेत. गुरुच्या कृपेने आपल्या कमाई मध्ये वाढ होऊ शकते. जर आपण नोकरीमध्ये बदल करण्याचा विचार करत आहात तर आपल्याकडे नोकरीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येतील. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. त्या काळात केलेली गुंतवणूक लाभकारी ठरू शकते. पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

या काळामध्ये मित्रपरिवार आपली चांगली मदत करतील. अनेक दिवसापासून अपूर्ण असलेली एखादी इच्छा या काळामध्ये पूर्ण होऊ शकते. धार्मिक कार्य आपल्या हातून घडू शकतो. वैवाहिक जीवन आपले सुंदर आणि आनंददायी बनणार आहे. पती पत्नी मधील चालू असणारे वाद विवाद आता समाप्त होतील. घरामध्ये आनंदाची वातावरण निर्माण होईल. जीवनातील जोडीदारासोबत कुठे बाहेर फिरायला देखील आपण जाऊ शकता. आता इथून पुढे जाणार असल्यामुळे पैसा जपून खर्च करणे आवश्यक आहे.

५) धनु रास- धनु राशि साठी तीन ग्रहांची होणारी राषांतरे आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहेत. होळी नंतर येणारा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार असून घरामध्ये एखादे मंगल कार्य होऊ शकते. मंगल कार्याच्या आयोजन आपल्या हातून होऊ शकते. या काळामध्ये भगवान शनि देवाची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. त्यामुळे आपली वाणी अतिशय प्रभावी बनणार आहे. स्वतःच्या वाणी द्वारे लोकांना आकर्षित करण्यामध्ये आपण सफल करणार आहात. व्यापारी वर्गाला सरकारी नोकरी काळ शुभ ठरणार आहे.

जीवनामध्ये चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. आता इथून पुढे शत्रुवर विजय प्राप्त करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात. शुक्राची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. त्यामुळे प्रेम जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन प्रयत्न या काळामध्ये जमून येऊ शकतात. नवदांपत्याच्या जीवनामध्ये चिमुकल्याचे आगमन होऊ शकते. सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहे. महिलांसाठी हा काळ विशेष रूपाने अनुकूल ठरणार आहे. जर आपल्याला एखादा व्यवसाय अथवा उद्योग सुरू करायचा असेल तर हा काळ आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरू शकतो. बँक कडून आपल्याला एखादी मदत प्राप्त होऊ शकते.

६) मीन रास- मीन राशीचे जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. तीन ग्रहांची होणारी भाषांतर या आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. सूर्याचे आपल्या राशीमध्ये आगमन होणार असून बुध देखील आपल्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुधादित्य योगाची निर्माण होईल. असे योग आपल्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. स्वतःमध्ये एखाद्या सकारात्मक ऊर्जेच्या अनुभूती आपल्याला या काळामध्ये होऊ शकते. आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.

वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. अविवाहित जातकाच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येतील. या काळात केलेल्या आर्थिक गुंतवणूक आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला मात्र आवश्यक घ्या. आता मध्ये असणाऱ्या कलागुणांचा भरपूर उपयोग करून मोठ यश प्राप्त करणार आहात. हा काय जीवनाला नवी दिशा देणारा काढणार आहे त्यामुळे या काळाचा चांगला उपयोग करून घेणे आवश्यक आहे. शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये आपण सफल करणार आहात. शत्रू स्वतः घेऊन आपल्याकडे क्षमा याचना मागू शकतो. प्रत्येक योजनेमध्ये चांगले लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *