Skip to content

१८० वर्षांनंतर २३ नोव्हेंबर कार्तिक अमावस्या या ६ राशींचे भाग्य चमकणार पुढील १२ वर्षे जोरात असेल यांचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे वेगळे महत्व सांगितले जाते. अमावस्या तिथी ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. आणि त्यातच कार्तिक महिन्यात येणारी दर्श अमावस्या ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दानधर्म करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. कार्तिक महिन्यात येणारी ही अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते.

मित्रांनो पित्रांचे पूजन करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानण्यात आला आहे. मान्यता आहे की, या दिवशी पितरांचे पूजन आणि व्रत उपास केल्याने पितर प्रसन्न होतात. आणि पितृदोषापासून व्यक्तीला मुक्ती मिळते. व्यक्तीच्या जीवनातील पितृदोष दूर होतात. कार्तिक अमावस्येचे व्रत केल्याने कुंडली मध्ये असणारे दोष सुद्धा दूर होतात. या अमावस्येला गंगास्नान करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे.

मान्यता आहे की, या दिवशी गंगा नदीमध्ये आस्था आणि श्रद्धा भक्ती भावाने स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व पाप दूर होतात. या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य देणे महत्त्वपूर्ण मानले जाते. मान्यता आहे की या दिवशी पितरांचे तर्पण करण्याबरोबरच भगवान श्री सत्यनारायणाची पूजा करणे देखील अतिशय उत्तम फलदायी मानले जाते. या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा करून कथा ऐकल्याने अनेक लाभ प्राप्त होतात.

विविविधान पूर्वक पूजा केल्यानंतर प्रसादाची वाटप केल्याने पुण्य फळांचे प्राप्ती होते. या दिवशी व्रत उपास केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होते. या अमावस्येला अतिशय अद्भुत योग बनत आहेत. यावेळी कार्तिक अमावस्येच्या दिवशी अतिशय अद्भुत योग बनत आहेत. दिनांक २३ नोव्हेंबर रोजी गुरुग्रह मार्गी होत आहेत. म्हणजे अमावस्येच्या दिवशी गुरुग्रह मार्गी होत आहेत.

मित्रांनो ज्योतिषेक शास्त्रामध्ये गुरूला सर्वाधिक महत्त्व प्राप्त आहे. गुरु हे अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह मानले जातात. गुरुचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींना प्रभावित करत असतो. त्यामुळे अमावस्या आणि गुरुचे मार्गे होणे याचा अतिशय शुभ प्रभाव या सहा राशींच्या जीवनावर दिसून येण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार असून सुख-समृद्धी आनंदाची भरभराट या राशींच्या वाट्याला येणार आहे.

मित्रांनो कार्तिक कृष्णपक्ष विशाखा नक्षत्र दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ०६ वाजून ५४ मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून २४ नोव्हेंबर रोजी ४ वाजून २७ मिनिटानंतर अमावस्या तिथी समाप्त होणार आहे. कामापेक्षा पासून पुढे येणारा काळ या ६ राशींच्या जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे.

यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य अपयशाने अपमानाचे दिवस आता समाप्त होणार असून सुख-समृद्धीची भरभराट या राशींच्या जीवनामध्ये होणार आहे. भाग्याची साथ मिळणार असून जीवनामध्ये एका सकारात्मक दिशेला प्रगतीला सुरुवात होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशि पासून.

मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. त्याबरोबरच गुरुचे मार्गी होणे देखील आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे नशिबाची साथ आणि गुरुचे पाठबळ आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे.

आपण केलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. मानसन्मान यश कीर्ती मध्ये वाढ होईल. नोकरी आणि करिअरच्या दृष्टीने काळ उत्तम ठरणार आहे. घर परिवारामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. इथून येणारा पुढचा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी लाभदायक आहे.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. सोबतच गुरुचे मार्गी होणे देखील आपल्यासाठी उत्तम फलदायी ठरणार आहे. संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. भोग विलासितीच्या साधनांमध्ये वाढ होईल. गुरुचे पाठबळ आपल्याला लाभणार असल्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येण्याची संकेत आहेत.

हाती घेतलेल्या प्रत्येक कामाला यश प्राप्त होईल. मनासारखी कामे होत राहिल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. गुरुच्या आशीर्वादाने उद्योग व्यापार करिअर कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येण्याची शक्यता आहेत. धनलाभाचे योग देखील जमून येतील. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.

सिंह राशी- राशीच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. गुरुचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. आता इथून पुढे नशिबाची भरपूर प्रमाणामध्ये साथ आपल्याला लाभणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपण करत असलेल्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. कार्तिक अमावस्येच्या शुभ आणि सकारात्मक प्रभावाने आणि गुरूच्या मार्गी होण्यामुळे आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे.

प्रत्येक क्षेत्रामध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. आता इथून पुढे नशीब सकारात्मक दिशेने कलाटणी घेईल. नशिबाला प्रयत्नाची जोड दिल्यास मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र करिअरमध्ये मोठी प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. मानसन्मान यश किमतीमध्ये वाढ होईल. नोकरी करत असलेल्यांचे प्रयत्न सफल ठरणार आहे. एखादी चांगले नोकरी आपल्याला मिळू शकते.

तुळ राशी- तूळ राशीच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. नशिबाची साथ आपल्याला मिळणार असल्यामुळे आपण करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होईल. कार्तिक अमावस्येचा शुभ प्रभाव आणि गुरुचे मार्गी होणे आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. आता इथून पुढे कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रगती आपल्या जीवनात घडून येईल. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.

आता इथून पुढे नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपण जे प्रयत्न करणार आहात त्या प्रयत्नामध्ये आपल्याला भरघोस प्रमाणामध्ये यश प्राप्त होईल. नोकरी कार्यक्षेत्र पारिवारिक जीवन कौटुंबिक जीवन सामाजिक जीवन आणि वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. सोबतच प्रेम जीवनामध्ये सुद्धा सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. ज्या कामांना हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर कार्तिक अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. कार्तिक अमावस्येपासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये प्रगतीचा काळ ठरणार आहे. आता इथून पुढे अतिशय उत्तम प्रगती आपल्या जीवनामध्ये घडवून येऊ शकते. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे आपण करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला भरघोस प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. जीवनाचा सुंदर प्रवास इथून पुढे होणार आहे.

ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल किंवा ज्या क्षेत्रामध्ये काम कराल त्या क्षेत्रामध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येतील. या व्यक्तींच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. संततीकडून प्रेम आणि आपुलकी आपल्याला प्राप्त होणार आहे. संततीच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. आपल्या अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. अमावस्येपासून पुढे जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपल्या प्रत्येक कामामध्ये भरघोस प्रमाणात यश आपल्याला प्राप्त होणार आहे. हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल.

आता इथून पुढे सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये उत्तम यश आपल्याला लाभणार आहे. मानसिक तणावापासून मुक्त होणार आहात. मागील अनेक दिवसापासून सतत चालू असलेले आपले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. नोकरीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे.

सरकारी कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून सरकारी कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आता इथून पुढे संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. भोगविलासतीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *