नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो दिवाळीच्या ५ दिवसांमध्ये धनत्रयोदशीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. अश्विन महिन्यातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. यावेळी येणारी धनत्रयोदशीही या सहा राशींसाठी अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. या सहारासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. धनत्रयोदशीच्या सकारात्मक प्रभावाने नभाने चमकून उठेल या राशींचे नशीब.
या ६ राशींच्या जीवनातील दुःख दारिद्र्याच्या काळ आता समाप्त होणार असून सुख-समृद्धीची भरभराट यांच्या वाट्याला येणार आहे. इथून पुढे यांच्या जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. इथून पुढे आता यांचे झोपलेले नशीब लागणार आहे. यांच्या अनेक दिवसांच्या कष्टाला आता फळ प्राप्त होणार आहे. भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने यांच्या जीवनातील आर्थिक सुख संपन्नते बरोबरच आरोग्याची प्राप्ती देखील यांना होणार आहे.
आता इथून पुढे यांच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची बाहार येणार आहे. धनत्रयोदशीचा अतिशय सकारात्मक प्रभाव या राशींवर दिसून येईल. धनत्रयोदशीचा दिवस हा भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो. मान्यता आहे की धनत्रयोदशीला समुद्रमंथनादरम्यान भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मी प्रकट झाले होते त्यामुळे दिवाळी दिवशी या तिघांची पूजा करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. त्याबरोबरच या दिवशी यमदीप दान देखील केले जाते.
नवीन वस्तूची खरेदी करण्यासाठी हा दिवस उत्तम फलदायी मानला जातो. या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी अतिशय अद्भुत संयोग बनत आहेत. मित्रांनो धनत्रयोदशी या वेळी शनिवारच्या दिवशी येत आहे. या दिवशी शनी प्रदोष व्रत देखील आहे. त्यानुसार दिनांक २३ ऑक्टोबरला म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी शनि मार्गी होणार आहेत त्यामुळे या काही खास राशींच्या जीवनामध्ये चालू असणारी शनीची साडेसाती आता समाप्त होणार आहे.
शनीच्या अशुभदृष्टीपासून आपली सुटका होणार असून शनिदेव आपल्यावर विशेष प्रसन्न होणार आहेत. त्यामुळे या राशींच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि धनत्रयोदशीच्या अनुकूल प्रभावामुळे चमकून उठेल आपले भाग्य. मित्रांनो यंदा अश्विन कृष्ण पक्ष दिनांक २२ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजून ०३ मिनिटांपासून धनत्रयोदशीला सुरुवात होणार असून २३ ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी ०६ वाजून ०४ मिनिटापर्यंत हा संयोग असणार आहे.
त्यामुळे धनत्रयोदशी २३ ऑक्टोंबर रोजी साजरी करण शुभ मानले जाईल. धनत्रयोदशी आणि शनीचे मार्गी होणे या राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. उद्योग व्यापार कलाक्षेत्र कला साहित्य समाजकारण राजकारण अशा सर्व क्षेत्रांमध्ये या राशींच्या जीवनामध्ये प्रगतीला सुरुवात होणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे.
नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. आता इथून पुढे मानसिक ताण तणाव दूर होणार असून जीवनामध्ये चालू असणारी एखादी बिमारी सुद्धा आता दूर होणार आहे. या सहा राशींसाठी हा काळ आता वरदाना समान करू शकतो. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. भगवान शनि आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व संकट सर्व बाधा आता दूर होणार आहे. इथून पुढे येणारा काळ आता जीवनामध्ये सकारात्मक उत्तम फुलदाणी आणि आनंदाचा काळ ठरणार आहे.
या शुभ संयोगाच्या शुभ प्रभावाने आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. धनधान्य आणि सुख समृद्धीने फुलून येणार असून आरोग्याची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे. उद्योग व्यापार कला साहित्य आणि नोकरीच्या दृष्टीने काळ आपल्याला अनुकूल ठरणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे सर्व अडचणी आता दूर होतील. प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होणार आहात.
मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनावर धनत्रयोदशीच्या अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. या दिवशी बनत असलेला ग्रहांचा संयोग आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. शनीचे मार्गे होणे आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. त्यामुळे शनीची कृपा आपल्या राशी बरोबर असणार असून माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.
भोग विलास तिच्या साधनांमध्ये वाढ होईल. अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणारा मानसिक तणाव आता दूर होणार आहे. पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येईल. परिवारामध्ये अनेक दिवसापासून चालू असलेल्या समस्या समाप्त होतील. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने देखील काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. या काळात आर्थिक व्यवहार जमून येणार आहेत.
कन्या राशि- कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय लाभकारी आणि अनुकूल ठरणार आहे. हा शुभसयोग धनत्रयोदशीपासून आपल्या जीवनामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान धनवंतरींची आपल्या जीवनावर विशेष कृपा बरसणार आहे. भगवान शनि देवांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत.
माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट येणार आहे. मानसिक ताण आता दूर होईल. जीवनामध्ये असणारी आर्थिक समस्या देखील समाप्त होणार आहे. नोकरीच्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मान वाढणार आहे.
जीवनामध्ये चालू असणारी एखादी बिमारी सुद्धा आता दूर होऊ शकते. आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. घर परिवारामध्ये सुखाचे वातावरण राहील. करिअरमध्ये मोठे यश संपादन करण्यामध्ये सफल ठरणार आहात. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.
तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनावर धनत्रयोदशीच्या अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आता जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या समस्या समाप्त होणार आहेत. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये भरघोस यश आपल्या पदरी पडणार आहे. नोकरीमध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते.
नोकरी मध्ये भरती अथवा पगार वाढ होण्याचे योग आहेत. पगार वाढ होऊ शकते. या काळामध्ये बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून मनासारखा रोजगार उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. आर्थिक सुखसंपन्नतेमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक सुख संपन्नतेने आपले जीवन फुलून येणार आहे. आरोग्याची प्राप्ती देखील इथून पुढे आपल्या जीवनामध्ये होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशीवर धनत्रयोदशीच्या अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. शनीचे मार्गे होणे आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होणार आहे. या काळामध्ये आपली आर्थिक परिस्थिती अतिशय मजबूत बनणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.
धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. मान सन्मान यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरेल. जीवनामध्ये चालू असणाऱ्या एखाद्या बिमारी पासून आता मुक्त होऊ शकता. धनलाभाचे योग बनत आहेत. त्यामुळे या काळामध्ये आर्थिक गुंतवणूक करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते.
नवा सुरू केलेला व्यवसाय लवकरच भरभराटीस येणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. आता या काळामध्ये आपल्याला भरघोस प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. आपल्या अनेक दिवसांच्या अपूर्ण असलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात.
कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर धनत्रयोदशीच्या अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. धनत्रयोदशीपासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. भगवान शनिदेव आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने घर परिवारामध्ये सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. त्यामुळे मानसिक तणाव कमी होणार आहे.
मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. अनेक दिवसापासून असणारी चिंता आता दूर होणार आहे. घर परिवारामध्ये सुखाचे वातावरण राहील. शत्रूवर विजयी मिळवण्यामध्ये सफल ठरणार आहात. नोकरीच्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.
मानसन्मानात वाढ होईल. आरोग्याची प्राप्ती देखील या काळामध्ये आपल्याला होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रासाठी काळ अनुकूल ठरू शकतो. विदेशाशी जोडलेला व्यवसाय या काळामध्ये आपण करू शकता. नवीन व्यवसायाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.