नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो यावर्षी दीपावलीच्या शुभ परवावर सूर्यग्रहण लागत आहे. मित्रांनो यावर्षी दीपावलीला जेव्हा आपण उठाल त्यावेळी सूर्यग्रहणाचे सुतक चालू असेल. कारण यावेळी २५ ऑक्टोंबर रोजी सूर्यग्रहण लागत आहे. दीपावली पाडव्याच्या एक दिवस आधी सूर्यग्रहण होत आहे. या ग्रहणाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशींवर दिसून येणार आहे.
या ५ राशींसाठी हे ग्रहण अत्यंत लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. हे ग्रस्तात खंडग्रास सूर्यग्रहण असेल. मित्रांनो अश्विन अमावस्येच्या दिवशी हे सूर्यग्रहण होत आहे. सूर्यग्रहणाला भौगोलिक आणि ज्योतिष शास्त्रानुसार विशेष महत्त्व प्राप्त आहे. धार्मिक दृष्ट्या देखील सूर्यग्रहणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. यावर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण २५ ऑक्टोंबर रोजी लागणार आहे. हे खंडग्रास सूर्यग्रहण असेल म्हणजे सूर्यग्रहण होत असताना सूर्याचा अस्त होणार आहे.
त्यानंतर ग्रहण मोक्ष होईल. मंगळवार दिनांक २५ ऑक्टोंबर रोजी पहाटे ३ वाजून २६ मिनिटांपासून ग्रहणाचे वेध सुतक सुरू होणार आहेत. बाल वृद्ध अशक्त आजारी व्यक्ती तसेच गरोदर स्त्रियांनी दिनांक २५ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजून तीस मिनिटांपासून वेद पाळावेत. ग्रहण मोक्ष काळाचे स्नान सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी करावे. आणि बुधवारी म्हणजेच २६ ऑक्टोंबर रोजी सकाळी शुद्ध सूर्य बिंब पाहून स्नान करून आपल्या नेहमीच्या कामास लागावे. हे ग्रहण तूळ राशीत होत असल्याने या ग्रहणाचा अशुभ अथवा शुभ प्रभाव संपूर्ण बारा राशींवर दिसून येणार आहे.
विशेष करून ग्रहण कालावधीमध्ये महिलांनी म्हणजेच गर्भवती महिलांनी या वेळी धारदार वस्तूंचा उपयोग करू नये. सुई चाकू यासारख्या वस्तूंचा उपयोग करू नये. असे शास्त्रानुसार सांगण्यात आलेले आहे. २५ ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजून पंचावन्न मिनिटांनी ग्रहण स्पर्श होणार असून सायंकाळी ०५ वाजून ४५ मिनिटांनी ग्रहण मध्ये तर सूर्यास्त सायंकाळी ०६ वाजून २१ मिनिटांनी होणार आहे.
आणि ग्रहण मोक्ष सायंकाळी ०६ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे. ग्रहण पर्वकाळ एक तास सहा मिनिटे असेल. विविध भागानुसार वेळेत थोडा बहुत फरक पहावयास मिळणार आहे. ज्या भागांमध्ये ग्रहण चालू असताना सूर्यास्त होईल. त्या भागांमध्ये सूर्यास्तानंतर ग्रहण मोक्ष होणार आहे. स्वाती नक्षत्रावर होत असलेल्या या सूर्यग्रहणाचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडणार असून या पाच राशीसाठी हे ग्रहण अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे.
या ५ राशींच्या जीवनामध्ये आता आनंदाची बाहार येणार आहे. ग्रहण कालावधीमध्ये यांच्या जीवनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा यांना प्राप्त होणार आहे. इथून पुढे येणारा काळ या पाच राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धीचे आनंदाची बहार घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत या पाच भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया वृषभ राशि पासून.
वृषभ राशी- सूर्यग्रहणाचा अतिशय उत्कृष्ट आणि सकारात्मक प्रभाव वृषभ राशीच्या जीवनावर दिसून येणार आहे. सूर्यग्रहणापासून पुढे बनत असलेला संयोग आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची बहार घेऊन येणार आहे. सूर्यग्रहणाच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आता जीवनातील आर्थिक समस्या सामाजिक समस्या तसेच पैशासंबंधीत समस्या समाप्त होणार आहेत.
प्रेम जीवन वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे दिवस येणार आहेत. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे. संततीकडून आपल्याला प्रेम आणि मानसन्मान प्राप्त होणार आहे. गृह नक्षत्राच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आता जीवनामध्ये कशाची म्हणून उणीव आपल्याला भासणार नाही.
जे प्रयत्न आपण कराल जे कष्ट आपण कराल त्या प्रयत्नांना भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेची प्राप्ती आपल्याला होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. नोकरीच्या दृष्टीने येणारा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. करिअर आणि कार्यक्षेत्रामध्ये भरघोस यश आपल्या पदरी पडण्याचे संकेत आहेत.
सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर सूर्यग्रहणाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. सिंह राशीच्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र आणि करिअरच्या दृष्टीने अनुकूल काढणार आहे. नोकरीसाठी काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. नोकरीसाठी मागील अनेक दिवसापासून करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत.
मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. वैवाहिक जीवन आणि संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. जीवनातील दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. जीवनामध्ये चालू असणाऱ्या पैशांच्या समस्या आर्थिक तंगी आता समाप्त होणार आहे.
मानसन्मानामध्ये वाढ होईल. विदेशाशी जोडलेला व्यवसाय जर आपल्याला करायचा असेल तर काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. आपल्या शत्रूचा अविनाश होणार असून शत्रू स्वतः येऊन आपल्याकडे क्षमा याचना करणार आहे.
कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. सूर्यग्रहणाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. व्यवसायाच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये नवीन आर्थिक व्यवहार जमवून येतील. व्यापारातून भरघोस नफा आपल्याला प्राप्त होऊ शकतो.
नोकरीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे जीवनामध्ये आनंदाची बाहार आपल्या वाट्याला येणार आहे. संसारिक जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी मध्ये वाढ होईल. आणि आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नोकरीच्या दृष्टीने एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. त्यामुळे मनाला आनंद आणि प्रसन्नता लाभणार आहे.
धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर सूर्यग्रहणाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. सूर्यग्रहणापासून पुढे जीवनामध्ये अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार आहे. जीवनामध्ये धनलाभाचे योग जमून येतील. आपल्या जीवनामध्ये मागील अनेक दिवसांपासून चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता पूर्णपणे समाप्त होणार आहेत. सुख समृद्धी आणि आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे.
मानसिक ताणतणाव आता दूर होईल. उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडणार आहे. कलेच्या माध्यमातून धन प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. आपला नावलौकिक वाढणार आहे. नावलौकिका मध्ये वाढ होणार आहे. प्रसिद्धी मध्ये देखील वाढ होईल.
व्यापाराच्या दृष्टीने येणारा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. एखाद्या मोठ्या व्यापाऱ्याकडून किंवा उद्योगपती कडून आपल्याला सहाय्यता प्राप्त होऊ शकते. माता लक्ष्मीची कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. त्यामुळे जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. पारिवारिक आणि वैवाहिक जीवन सुख समृद्धीने फुलून येणार आहे.
मकर राशि- मकर राशीच्या जीवनावर सूर्यग्रहणाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. मकर राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. सूर्यग्रहणापासून जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. सूर्यग्रहणाचा अतिशय सकारात्मक प्रभाव यांच्या जीवनावर दिसून येणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडणार आहे.
वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येणार आहेत. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होतील. भाग्य या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे.
कुंभ राशी- कुंभ राशी वर सूर्यग्रहणाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. सूर्यग्रहणापासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. सूर्यग्रहणाचा सकारात्मक प्रभाव आणि नशिबाची साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये भरगोस यश संपादन करण्यामध्ये सफल ठरणार आहात. मानसन्मान यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.
उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला प्राप्त होणार आहेत. नोकरीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत. आता इथून पुढे नशिबाची साथ आपल्याला भरपूर प्रमाणात लाभणार आहे. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतील.
व्यवसायाच्या दृष्टीने आर्थिक लाभ प्राप्त होणार आहेत. आता इथून पुढे नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. आता इथून पुढचा येणारा काळ आपल्या जीवनाला एक सकारात्मक दिशा देणार आहे. एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने विशेष अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.