Skip to content

२५ सप्टेंबर वृषभ राशि स्वप्न होतील साकार, मनोकामना होतील पूर्ण.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो २५ सप्टेंबर पासून पुढे येणारा काळ वृषभ राशीच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. आपल्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात आता होणार आहे. मित्रांनो २५ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे आणि या अमावस्येच्या एक दिवस अगोदर म्हणजेच २४ सप्टेंबर रोजी वृषभ राशि स्वप्न होतील सातार मनोकामना होतील पूर्ण.

 मित्रांनो 25 सप्टेंबर पासून पुढे येणारा काळ वृषभ राशीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. आपल्या जीवनामध्ये शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आता होणार आहे. मित्रांनो २५ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे. आणि या अमावस्येच्या एक दिवस अगोदर म्हणजेच २४ सप्टेंबर रोजी शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. 

शुक्र हे आपल्या राशीचे स्वामी ग्रह मानले जातात. त्यामुळे या काळामध्ये अमावस्येचा सका रात्मक आणि शुक्राचे राशी परिवर्तन मिळून अतिशय सकारात्मक संयोग आपल्या जीवनामध्ये येणार आहे. आता इथून पुढे येणारा काळ आपल्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी देणार आहे. आता भाग्य द्यायचे संकेत आहेत. अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर दिसून येणार आहे.

 अमावस्येपासून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. सर्वपित्री अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आता घरामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण मानसिक ताणतणाव घरामध्ये चालू असणारी भांडणे, कटकटी आता दूर होणार असून पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत. पारिवारिक  जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. 

उद्योग व्यापार आता प्रगतीपथावर राहणार आहे. व्यवसायामध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या क्षेत्रामध्ये अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल त्यामुळे नोकरीमध्ये मन रमणार आहे. आपल्या कमाई मध्ये देखील वाढ होईल. कमाईचे अनेक स्रोत आपल्याला उपलब्ध होणार आहेत. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठी साथ देणार आहे. त्यामुळे आपल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. 

कमाईचे अनेक साधन उपलब्ध होतील. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ दिसून येईल. त्यामुळे करिअरमध्ये  प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. या काळात जर आपण चांगली मेहनत घेतली चांगले कर्म केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ प्राप्त होणार आहे. आपले कर्म देखील चांगले ठेवणे आवश्यक आहे. 

आपल्या शब्दांनी कोशाचे मन अथवा भावना दुखावणार नाहीत  याची काळजी घेणे आवश्यक आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे नशिबाला प्रयत्नांची जोड दिली तर निश्चित आपल्याला चांगले यश प्राप्त होऊ शकते. या काळामध्ये आरोग्याची देखील विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. 

आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल.धनलाभाचे योग बनत आहेत. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार असून मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेत वाढ होणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. कार्यक्षेत्रामध्ये  आपल्याला मोठे यश लाभू शकते. 

मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होईल. कौटुंबिक जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. कौटुंबिक जीवनासाठी काही दिवसांपासून ज्या काही समस्या उद्भवल्या आहेत. त्या समस्या आता दूर होतील. सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. करिअरच्या दृष्टीने मोठ यश आपल्या पदरी पडू शकते. आपली अनेक दिवसांची अपूर्ण असलेली स्वप्न या काळात पूर्ण होणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *