नमस्कार मित्रांनो.
तुमच्याकडे संपत्तीबाबत काही वाद चालू आहे का? तुमच्या घरातल्या जमिनी बाबत वाद चालू आहे का तुम्ही खूप वर्षांपासून कोर्टकचेऱ्या करताय पण तरीसुद्धा प्रॉपर्टीचा वाद मिळत नाहीये का मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा
मित्रांनो जर तुम्हाला तुम्ही अनेक वर्षांपासून प्रॉपर्टीच्या वादाने त्रस्त असाल आणि त्यापासून सुटका मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्ही हे चार उपाय करून बघू शकता हे चार उपाय तुम्हाला रथसप्तमी पर्यंत करायचे आहेत .
१) ज्यांना संपत्तीच्या वादामुळे त्रास होत असेल , त्यांनी रथसप्तमीच्या आधी एखाद्या गरीब कुटुंबात दान करावेत. हे दान महत्वपूर्ण ठरते हा उपाय केल्याने तुमचा संपत्तीचा वाद संपुष्टात येऊ शकतो. त्याचबरोबर आणखीन एक उपाय आहे गो सेवा करण्याचा हिंदू धर्मात गायीची सेवा करण शुभ मानला जातो.
त्यांनी दर रविवारी गोशाळेत जाऊन गायींची सेवा करा प्रत्यक्ष जाणं शक्य झालं नाही तर गो शाळेला आर्थिक दान तरी द्या. आता हा उपाय तुम्हाला कुठपर्यंत करायचा आहे जोपर्यंत तुम्ही या वादातून बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्हाला गो सेवा करायचे आहे.
२) अन्नदान करणे- दान करणाऱ्याला पुण्य प्राप्त होतं असे सनातन धर्माचे मानने आहे लक्षात घ्या आपल्या आयुष्यात आडी अडचणी येतात त्या आपल्या पूर्वकर्मामुळे येतात आणि म्हणूनच दान केल्यानंतर अडलेली कामे सुद्धा मार्गी लागतात पूर्वकर्माचे काही पाप असेल तर ते ही नष्ट होत.
तुमचा जमिनीचा वाद सुरू असेल आणि त्यातून सुटका हवी असेल तर अन्नदान नक्की करा शास्त्रामध्ये असं मानलं जातं शुक्रवारी गरजू व्यक्तीला अन्नदान केल्यास त्याचा आशीर्वाद मिळतो आणि जमिनीच्या अडकलेल्या व्यवहारांनाही गती मिळते
३) देवीची कृपा व्हावी- तुमच्या कुटुंबात एखाद्याला जमीन खरेदी-विक्रीमध्ये अडचणी येत असतील किंवा संबंधित समस्या येत असतील तर तुम्ही देवीची पूजा करा देवीची उपासना करा देवीची उपासना करताना तिचे स्त्रोत्र पठण करणे आवश्यक आहे तिच्या आवडत्या वारी म्हणजे मंगळवारी किंवा शुक्रवारी दानधर्म करा.
लक्ष्मी स्तोत्र तुम्ही म्हणू शकता किंवा श्री सूक्त म्हणू शकता आणि जमिनीच्या व्यवहारात येणाऱ्या अडचणी देवीला सांगा आपलं घराण पुढे मांडा देवीची कृपा झाली तर आणलेली सर्व कामे चुटकीसरशी मार्गी लागतील त्याचबरोबर तुमच्या कुलदेवी तिची उपासना नक्की करा .
कारण कुलदेवता आपल्या कुळाचे रक्षण करत असते आपल्या कुटुंबाचे रक्षण करत असते आणि म्हणूनच जेव्हा कुटुंबावर संकट येतं तेव्हा सगळ्यात आधी धाव कुलदेवतेकडे घ्यायला हवी म्हणूनच कुलदेवतेची साधना उपासना हो ना आवश्यक आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.