Skip to content

आज गणेश चतुर्थी शुक्रवार या राशींचे भाग्य चमकणार पुढील ११ वर्षे खूप जोरात असेल यांचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मानवी जीवन हे सुखदुःखाच्या अनेक रंगांनी नटलेले असून प्रत्येक व्यक्ती सुखाच्या शोधत आपले जीवन जगत असतो. जीवनात मनुष्याला अनेक कठीण परिस्तितीचा सामना करावा लागतो आणि सामना करताना मनुष्याचा एकमेव सहारा असतो तो म्हणजे इशवर. ईशवरीय शक्तीचा प्रभाव आपल्याला कोणत्याही संकटातून तारून नेण्यासाठी  पुरेसा असतो. 

मित्रानो काळ कधीही सारखा नसतो. बदलत्या वेळेनुसार वेळोवेळी मानवी जीवनात बदल घडून येतो आणि त्यातच ईशवरीय शक्तीची कृपा मनुष्याच्या जीवनात अनेक आश्रयजनक घडामोडी घडवून आणत असते. जेव्हा ईशवरीय शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा मनुष्याच्या जीवनाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या शुक्रवार पासून असाच काही शुभ काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून मांगल्याचे दिवस यांच्या वाट्याला येणार आहे. 

आपल्या जीवनातील दुःख,दारिद्र्य आणि नकारात्मक परिस्तितीचा अंत होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आई. माता लक्ष्मी आणि भगवान गणपती यांची कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर भाद्रपद नक्षत्र चित्रा नक्षत्र दिनांक १० सप्टेंबर रोजी शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. आणि विशेष म्हणजे या दिवशी गणेश चतुर्थी आहे. 

भाद्रपद महिन्यात गणेशांची स्थापना होत असते. संपूर्ण १० दिवस हा उत्सव चालू असतो १० दिवस बाप्पाची पूजा केली जाते. गणेश भक्तांसाठी हे पर्व विशेष महत्वाचे म्हटले जाते. गणेश भक्त या दिवसाची कधीचीच वाट पाहत असतात. पंचांगानुसार दिनांक १० सप्टेंबर रोजी चन्द्र आणि सूर्य अशी युती होत असून हा संयोग या भाग्यवान राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. 

माता लक्ष्मी आणि बाप्पाची कृपा आपल्यावर बरसणार आहे. मित्रांनो माता लक्ष्मी ही सुखसमृद्धी आणि धनाची कारक असून भगवान गणेश हे दुःखाचे हर्ता आहेत. जेव्हा माता लक्ष्मी आणि बाप्पाची कृपा बरसते तेव्हा जीवनात सुखाचे दिवस यायला वेळ लागत नाही. मनुष्याच्या जीवनात कसलीही उणीव राहत नाही. या काही खास राशींसाठी अश्याच सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. उद्याच्या शुक्रवार पासून आपल्या परिस्तिथीत अत्यन्त सकारात्मक बदल दिसून येणार आहे.

मेष राशी- मेष राशीवर माता लक्ष्मी आणि भगवान गणेश यांची विशेष कृपा बरसणार असून परिस्थिती आपल्यासाठी विशेष अनुकूल बनत आहे. आता जीवनातील दुःख ,दारिद्र्य आणि विघ्नांचे दिवस संपणार आहे. माता लक्ष्मी आणि बाप्पांच्या कृपेने अतिशय मंगलमय काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. आपल्या जीवनातील पैशांची तंगी व आर्थिक समस्या समाप्त होतील. 

मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहे. सुखसमृद्धीने आणि आनंदाने आपले जीवन बहरून येणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. उद्योग व्यापारात निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील. सामाजिक क्षेत्रात आपण राबवलेले उपक्रम यशस्वी ठरणार आहे. व्यवहारिक जीवनातील दुरावा मिटणार असून मनोमिलन घडून येणार आहे. मागील काळापासून आपल्या मनात राहिलेली एखादी जुनी इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते.

वृषभ राशी- वृषभ राशीवर माता लक्ष्मी आणि बाप्पांचा विशेष आशीर्वाद बरसणार आहे. जीवनातील दुःख आणि दारिद्रपासून आपली सुटका होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्राला प्रगतीची नवीन चालना प्राप्त होईल. आपल्या धनसंपत्ती मध्ये भर पडणार आहे. आर्थिक समस्या समाप्त होतील आणि अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या कामासाठी प्रयत्न करत होता ते काम या काळात पूर्ण होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.

सिंह राशी- सिंह राशीसाठी परिस्थिती अत्यन्त अनुकूल बनत असून माता लक्ष्मी आणि बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. बापाच्या आशीर्वादाने दारिद्र्याचे दिवस संपणार असून धनात आणि वैभवात वाढ होणार आहे. भावा भावात चालू असलेले वाद आता मिटणार आहे. नात्यात गोडवा निर्माण होईल. घरात धार्मिक किंवा मंगलमय कार्य घडून येण्याचे योग आहेत. आपल्या धनात या काळात वाढ होणार आहे.

कन्या राशी- कन्या राशीचा भाग्योदय घडून येणार आहे. माता लक्ष्मी आणि बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. कुटुंबात सुखाचे दिवस येणार आहेत. व्यवहारिक जीवनात प्रसन्नता निर्माण होईल. सामाजिक क्षेत्रात आपण केलेले काम यशस्वी ठरणार आहे. 

सामाजिक क्षेत्रात सुधारणा घडून येणार आहे. बेरोजगारांना रोजगार प्राप्त होणार आहे. नोकरीच्या कामात यश प्राप्त होणार आहे. जेव्हढी जास्त मेहेनत कराल तेव्हढे मोठे यश आपल्या पदरात पडणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वादाने आपल्या जीवनातील गरिबीचे दिवस आता संपणार आहे.

तूळ राशी- तूळ राशीवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार असून बाप्पाचा आशीर्वाद लाभणार आहे. शुक्रवार पासून पुढे येणार काळ आपल्या जीवनात सुखाची सोनेरी सकाळ घेऊन येणार आहे. आता कार्यक्षेत्रातील अडलेली कामे पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. जीवनात चालू असलेल्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील. आता जीवनातील संघर्षाचा काळ समाप्त होणार आहे. 

तुम्ही मागील काळात केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार असून बाप्पाच्या कृपेने जीवनात येणारी विघ्न समाप्त होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायी ठरणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक होईल. आपल्या व्यवहारिक जीवनात चालू असलेल्या समस्या आता समाप्त होतील. उद्योग व्यापार आणि करियरमध्ये प्रत्येक टप्यावर यश प्राप्तीचे संकेत आहेत. आता नव्या उत्साहाने नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे.

धनू राशी- धनू राशीसाठी येणारा काळ सर्वच दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. आपल्या मनात असलेल्या योजना आता प्रत्यशात उतरतील. कार्यक्षेत्रात अडलेली कामे पूर्ण होणार आहे. नव्या योजना साकार बनतील. ग्रहांची अनुकूलता माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि बाप्पाची कृपा आपल्या राशीवर बरसणार असून सुखाचे सोनेरी दिवस आपल्या वाट्याला येणार आहे.

 भावा भावांत असलेले वाद आता मिटणार आहे. नात्यात गोडवा निर्माण होणार आहे. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने केलेले प्रवास लाभदायी ठरणार आहे. मित्रपरिवारची चांगली मदत आपल्याला या काळात प्राप्त होणार आहे. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामावर खुश असतील. कार्यक्षेत्रातील कामाचे कौतुक होणार आहे.

मकर राशी- मकर राशीवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होणार असून बाप्पाची कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. गणेश चतुर्थी पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टिने लाभदायक ठरणार आहे. या काळात माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार असून आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. 

धनलाभाच्या संधी चालून आपल्याकडे येतील. आता भाग्य बदलायला वेळ लागणार नाही. उद्योग व्यवसाय प्रगतीपथावर राहणार असून व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार आहे. जीवनातील अमंगल काळ आता समाप्त होणार आहे.

मिन राशी- मिन राशीवर बाप्पाची कृपा बरसणार असून या काळात आपल्या जीवनात अत्यन्त सकारात्मक सुधारणा घडुन येण्याची संकेत आहेत. माता लक्ष्मीच्या कृपेने कौटुंबिक जीवनात सुखात वाढ होणार आहे. पारिवारिक सुख, वैभवात आणि ऐशवर्यात वाढ होण्याचे संकेत आहेत. आता भाग्य बदलायला वेळ लागणार नाही आता जे काम हातात घ्याल त्यामध्ये यशप्राप्तीचे संकेत आहेत. तुम्ही केलेली मेहनत फळाला येणार आहे. प्रत्येक संकटातून आपली सुटका होण्याचे संकेत आहेत.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *