Skip to content

दिनांक ६ मार्च पासून पुढे अचानक चमकून उठेल तुळ आणि कुंभ राशीचे नशीब पुढील ६ वर्ष आनंदाचे..

  • by

नमस्कार मित्रांनो. 

दिनांक ६ मार्च पासून अचानक चमकून उठेल कुंभ आणि तुळ राशीचे नशीब. पुढील सहा वर्ष आनंदाचे. मित्रांनो दुःख कितीही मोठे असले परिस्थिती कितीही कठीण असली तरी एक ना एक दिवस त्याचा अंत निश्चित असतो. 

ग्रह नक्षत्राची बदलती स्थिती मानवी जीवनावर खूप मोठा बदल करत असते. ज्योतिषानुसार ग्रहा नक्षत्रात जेव्हा बदल घडून येतात तेव्हा त्याचा सरळ प्रभाव मनुष्याच्या राशीवर पडत असतो. 

नकारात्मक ग्रहदशा मनुष्याच्या जीवनावर मानसिक ताणतणाव अडचणी अनेक समस्यांचा सामना मनुष्याला या काळात करावा लागतो. नकारात्मक ग्रहदशा मनुष्याच्या जीवनात अनेक संकटे सुद्धा घेऊन येत असते. 

पन हीच ग्रहदशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्राची स्थिती जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येणार आहेत. 

आता आपले भाग्य चमकण्यास वेळ लागणार नाही. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. या काळात आपल्या जीवनात आनंदाची बहार येण्यास वेळ लागणार नाही. प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. 

ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसापासून चालू असणारी परेशानी आता दूर होणार आहे. आता प्रगतीचे शिखर गाठायला वेळ लागणार नाही. मित्रांनो दिनांक ६ मार्च रोजी बुध ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. 

बुध हे ग्रहांचे राजकुमार मानले जातात. दिनांक ६ मार्च रोजी बुध कुंभ राशीत गोचर करणार आहेत. बुध हे उद्योग व्यापार बौद्धिक क्षमता संसारीक जीवन आणि वाणीचे कारण मानले जातात. बुधाचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी पुरेसा असतो. 

ज्योतिषानुसार एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो तेव्हा शुभ अथवा अशुभ प्रभाव बारा राशींवर दिसून येतो. प्रत्येक राशीचा आपला एक स्वामी ग्रह असतो. बुधाच्या या कुंभ राशीत होणाऱ्या राशी परिवर्तनाचा शुभ आणि सकारात्मक प्रभाव तुला आणि कुंभ राशीच्या जीवनावर दिसून येईल. 

येणारा पुढचा काळ आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात आपला नावलौकिक वाढणार आहे. भाग्य या काळात भरपूर प्रमाणात साथ देईल. 

व्यवसायाच्या दृष्टीने काळ शुभ फलदायी ठरणार आहे. आता इथून पुढे व्यवसायाला नवी चालना प्राप्त होणार आहे. आता भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही. आपले दिवस पालटणार आहेत. मित्रांनो आता काळ अनुकूल ठरणारा आहे. 

आता इथून पुढे जेवढे जास्त मेहनत घ्यायला तेवढे जास्त यश प्राप्त होणार आहे. आर्थिक क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. उद्योग व्यवसायासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. एखादा लघुउद्योग सुरू करू शकता.

 लघुउद्योग सुरू केल्यानंतर काळ अनुकूल ठरणार आहे. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला प्राप्त होतील. ज्या क्षेत्रात काम कराल त्यात आपले नावलौकिक होणार आहे.

या काळात परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल बनत आहे. त्यामुळे या परिस्थितीचा या स्थितीचा योग्य उपयोग करून घेणे आपल्या हिताचे ठरणार आहे. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *