Skip to content

या आहेत सर्वात भाग्यवान पाच राशी २४ मार्च पासून पुढील ३ वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ग्रह नक्षत्राची स्थिती मनुष्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुरेशी असते. या नक्षत्राचा प्रभाव परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुरेसा असतो. जेव्हा काळ वेळ परिस्थिती अनुकूल असते. तेव्हा नशीब चमकण्यास वेळ लागत नाही. 

दिनांक २४ मार्च पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव असाच या पाच राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. २४ मार्च पासून आपले नशीब सुधारण्यास सुरुवात होणार आहे.

मित्रांनो १४ मार्च पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. मनुष्याच्या जीवनात कशाची म्हणून उनीव आपल्याला भासणार नाही. 

आता जीवनात कशाचीही उणीव राहणार नाही. मित्रांनो सर्व सुखाची प्राप्ती आपल्याला होण्याचे संकेत आहेत. याचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या जीवनावर पडणार आहे. आपल्या जीवनातील वाईट परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. 

आपल्या जीवनात चालू असणारी वाईट परिस्थिती पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहेत. मित्रांनो हा काळ आपल्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी संकटे अडचणी यांचा काळ आता दूर होणार असून आनंदाचे वातावरण आपल्या जीवनात निर्माण होणार आहे. 

आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मक विचारांची चालना प्राप्त होणार असून सकारात्मक विचारांची जोड आपल्याला मिळणार आहे. स्वतःच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून खूप मोठे यश संपादन करण्यात यशस्वी ठरणार आहात. मित्रांनो प्रगतीला नवी चालना प्राप्त होणार आहे. 

कार्यक्षेत्रात काळ अनुकूल ठरणार आहे. प्रगतीची नवी चालना आपल्याला प्राप्त होईल. आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक उर्जेची अनुभूती आपल्याला प्राप्त होईल. आपल्याला करियर कार्यक्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

एक सकारात्मक ऊर्जा आपल्या स्वतःमध्ये आपल्याला अनुभवास मिळणार आहे. आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत. जीवनातील जोडीदाराकडून आपल्याला आनंद प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्यासाठी अतिशय लाभदायी ठरणार आहे. 

आपल्या कामात येणाऱ्या अडचणी आता पूर्णपणे दूर होणार आहेत. मित्रांनो फाल्गुन शुक्लपक्ष दिनांक २४ मार्च रोजी गुरुवार लागत आहे. ग्रहांचे राजकुमार राशी परिवर्तन करणार आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये बुध ग्रहाला विशेष महत्व प्राप्त आहे. 

उद्योग व्यापार आणि वाणी आणि बुद्धीचे कारक ग्रह मानले जातात. उद्योग व्यापार गणित वाणी आणि बुद्धीचे कार्यक्रम आखले जातात. दिनांक १८ मार्च रोजी बुद्ध कुंभ राशीत असतं झाले होते. आता दिनांक २४ मार्च २०२२ रोजी बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहेत. 

आणि मीन राशीत या अगोदरच सूर्य भगवान विराजमान आहेत. त्यामुळे या ठिकाणी सूर्य आणि बुधाचा संयोग बनत असल्यामुळे बुधादित्य योग निर्माण होत आहे. हा योग अतिशय शुभ फलदायी मानला आहे. 

मित्रानो या ठिकाणी मीन राशीसाठी शुभ फलदायी ठरण्याची शक्यता आहेत. बुधाच्या या होणाऱ्या राशी परिवर्तनाचा शुभ अथवा अशुभ परिणाम संपूर्ण बारा राशींवर पडणार असून ५ राशींसाठी हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. 

तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत. त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- बुधाचे राशि परिवर्तन मेष राशि साठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. बुधाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. या काळात आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मक चालना प्राप्त होणार आहे. आपल्या वाणीमध्ये तेज निर्माण होईल. 

आपल्या शब्दांनी लोक प्रभावित होणार आहेत. आपल्या बोलण्याच्या कलेमुळे आपण लोकांना आकर्षित करून घेणार आहात त्यामुळे लोकांकडून आपली कामे करून घेणे खूपच सोपे जाणार आहे.

 आपले वाणीमध्ये तेज आणि मधुरता निर्माण होणार आहे. उद्योग-व्यापार आत आपल्याला भरपूर प्रमाणात लाभ प्राप्त होणार आहे. या काळात नोकरीच्या क्षेत्रात देखील आपले अडलेली कामे पूर्ण होणार आहेत. सरकार दरबारी अडलेली कामे देखील या काळात पूर्ण होतील .

मिथुन राशी- बुधाचे राशि परिवर्तन मिथुन राशि साठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत शुक्राचे मकर राशीत होणारे राषांतर मिथुन राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. पारिवारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. पती-पत्नीमध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे वाद आता मिटनार असून मनोमिलन घडून येणार आहे.

 सांसारिक सुख उत्तम लाभेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळा होणार आहेत. या काळात कुठून ना कुठून तरी आपल्याला आर्थिक आवक उपलब्ध होत राहणार आहे. 

कन्या राशी- बुधाचे राशि परिवर्तन कन्या राशि साठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत कन्या राशि वर शुक्राची विशेष कृपा बसणार आहे. भौतिक सुविधा या साधनांमध्ये हा वाढ होणार आहे. बहुतेक सुविधेसाठी हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. 

शुक्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. हा काळ आपल्या करिअर आणि कार्यक्षेत्रामध्ये नवीन सकारात्मक घडामोडी घडून आणणार आहे. प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने जाणार आहे. आपल्या मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. कामे वेळेवर पूर्ण होतील. 

जीवनात निर्माण झालेली परिस्थिती बदलणार असून आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. या काळात आपल्या घरामध्ये एखादे मंगल कार्य होऊ शकते. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.

तुळ राशी- बुधाचे राशि परिवर्तन तूळ राशि साठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत शुक्राच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल तूळ राशीचे भाग्य. मागील अनेक दिवसांपासून बनवलेले आपल्या योजना आता फळाला येणार आहे. अनेक दिवसाचा संघर्ष आता समाप्त होणार आहे. 

वैवाहिक जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. आपल्या कष्टाला फळ प्राप्त होईल. आपण केलेल्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. या काळात आपल्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे. आपला आत्मविश्वास वाढ दिसून येईल.

 अनेक घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. मित्रपरिवार आणि सहकार्‍यांची चांगली मदत आपल्याला होणार आहे. व्यवसायात एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला प्राप्त होईल. आर्थिक क्षमतेमध्ये वाढ दिसून येईल.

वृश्चिक राशि- शुक्राचे होणारे गोचर वृश्चिक राशीसाठी विशेष अनुकूल होणार आहे. मित्रांच्या मदतीने एखादे मोठे काम यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणार आहे. मित्रांच्या सहाय्याने शत्रुवर विजय प्राप्त करण्यास आपण विजय प्राप्त करणार आहात. आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. 

भोग विलासतिच्या साधनांमध्ये वाढ होणार असून या काळात कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे.  वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत.  प्रेमाचे नाते अधिक मजबूत बनेल. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला भरभरून यश प्राप्त होणार आहे. 

मकर राशी- आपल्या राशीत होणारे शुक्राचे आगमन आपल्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. या काळात शुक्र आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत. आपल्या मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार असून मन आनंदी आणि समाधानी बनेल. 

मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. व्यवसायातून व्यवहारातून आपल्याला भरपूर लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे. 

या काळात हाती पैसा खेळता राहणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करण्यात सफल करणार आहात. विरोधकांना नमते घेण्यास भाग पडणार आहात. 

या काळात उद्योग-व्यापार करियर कार्यक्षेत्र राजकारण समाजकारण वैवाहिक जीवन कला साहित्य पत्रकारिता अशा अनेक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरू शकतो. तर 

मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *