Skip to content

१४ मार्चला शनि आणि सूर्याच्या जोडीतून मुक्त होणार या ६ राशी, युती संपणार अतिशय गोड ठरणार गुढीपाडवा.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच ग्रह नक्षत्राच्या स्थितीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण बदल घडून आले होते. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शनि देवांचा उदय झाला होता आणि या महिन्यात अनेक ग्रहांचे राशी परिवर्तने देखील होणार आहेत. ग्रहांची होणारी ही राशी परिवर्तनाने काही राशींसाठी नकारात्मक तर काही राशींसाठी सकारात्मक ठरणार आहेत.

मित्रांनो ग्रहांच्या या राशी परिवर्तनामुळे अनेक राशींच्या जातकांच्या कुंडलीमध्ये वेगवेगळे बदल निर्माण होत आहेत. ग्रहांच्या या होणाऱ्या राशी परिवर्तन दरम्यान सर्वात महत्वपूर्ण राशी परिवर्तन ठरणार आहेत. ते मंगळ सूर्य आणि शुक्राचे मंगळ आणि शुक्राचे राशी परिवर्तन १२ मार्च रोजी असून आता १४ मार्च रोजी सूर्याचे राशी परिवर्तन होणार आहे. सूर्यदेव १४ मार्च २०२३ रोजी शनीच्या कुंभ राशी मधून निघून गुरु मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत.

ज्योतिष शास्त्रानुसार सूर्याचे राशी परिवर्तन अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. मित्रांनो सूर्याला ग्रहांचे राजा मानले जाते. सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्याचा अतिशय सखोल प्रभाव राशीनुसार प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर दिसून येत असतो. सूर्याच्या राशी परिवर्तनाला संक्रांत असे म्हटले जाते व सूर्य ज्या राशीमध्ये प्रवेश करतो त्या राशीचे नाव संक्रातीला पडत असते.

दिनांक १४ मार्च रोजी सूर्य मीन राशि मध्ये प्रवेश करणार आहेत. म्हणून याला मीन संक्रांती असे म्हटले जाईल. विशेष म्हणजे गुरुदेखील मीन राशि मध्ये विराजमान असतील. त्यामुळे हा अतिशय दुर्मिळ योग बनत आहे. मित्रांनो मीन संक्रांती पासून पुढे येणारा काळ या सहा राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. विशेष म्हणजे आता शनी आणि सूर्याची युती आता समाप्त होणार आहे. १४ मार्चपासून पुढे येणारा काळ यांचा भाग्योदय घडून आणू शकतो.

आता गुढीपाडवा याच्या जीवनामध्ये आनंदाची रंग घेऊन येणार आहे. अतिशय सुंदर दिवस यांच्या वाटेला येणारा जीवनातील अनेक समस्या अनेक अडचणी आता समाप्त होणार आहेत. आता प्रचंड प्रगतीची संकेत आपल्या जीवनामध्ये मिळणार आहेत. धनप्राप्ती असो किंवा वैवाहिक जीवन, उद्योग व्यापार, कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक राशींना विशेष लाभ प्राप्त होणार आहेत. आता उजळून निघेल आपले भाग्य. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशीवर गृह नक्षत्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. सूर्याचे मीन राशि मध्ये होणारे राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहेर घेऊन येणार आहे. जीवनामध्ये चालू असणारे अनेक समस्या समाप्त होणार आहे. येणारा गुढीपाडवा आपल्या जीवनामध्ये आनंदाचे नव नवीन रंग घेऊन येणार आहे. इथून खऱ्या प्रगतीला सुरुवात होणार असून आपल्या अनेक मनोकामना आणि तिच्या पूर्ण होणार आहेत.

आपल्या स्वप्नांना नवी पालवी फुटणार आहे. महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार असून प्रत्येक कामामध्ये आपल्याला प्रचंड धनलाभ प्राप्त होणार आहे. संपत्तीमध्ये मोठी वाढ दिसून येईल. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. उद्योगांमध्ये मोठ्या प्रगतीच्या संकेत आहेत. व्यवसाय निमित्त केलेला प्रवास शुभ ठरणार आहे. आता प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे. हा काळा प्रगतीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरणार आहे. गुढीपाडवा आपल्यासाठी गोड ठरणार आहे.

२) वृषभ रास- ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ राशिसाठी येणारा काळा अतिशय लाभकारी आणि सुंदर ठरणार आहे. सूर्याचे राशी परिवर्तन आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. सूर्याचे मीन राशि मध्ये गोचर होताच आपल्या जीवनामध्ये सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीला वेग येणार असून प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येणार आहेत. नोकरी करणाऱ्या मंडळींना येत्या काही दिवसात आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. आपल्या जबाबदारी मध्ये वाढ होऊ शकते. आपल्या आयुष्यात आता बढतीचे किंवा बदलीचे योग येणार आहेत.

उद्योग व्यापारामध्ये आपल्याला मोठा लाभ प्राप्त होण्याची संकेत आहेत. व्यवसायकांना येत्या काळात मोठी संधी आपल्याकडे चालून येऊ शकते. या संधीचा आपल्याला लाभ घ्यावा लागेल. आपल्या ओळखीमध्ये चांगली वाढ होणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला भरघोस प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. मानसिक ताण दूर होईल. व्यवसाय प्रगतीपथावर असेल. या काळात मान सन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. भाग्याची आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ मिळणार आहे. नवा व्यवसाय उभारणीचे स्वप्न देखील या काळामध्ये साकारू शकते.

३) मिथुन रास- मिथुन राशीसाठी अतिशय सुंदर दिवस वाटायला येणार आहेत. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. सूर्याचे राशी परिवर्तन आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. इथून पुढे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होणार आहे. नवीन सुरू केलेल्या व्यवसायामध्ये आपल्याला प्रचंड लाभ या काळामध्ये प्राप्त होऊ शकतो. तुम्ही सुरू केलेल्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. तसेच या काळामध्ये विदेश यात्रेचे योग सुद्धा घडून येऊ शकतात.

या काळात धार्मिक अथवा एखाद्या मंगल कार्य होऊ शकते. आपल्याला प्रचंड ला प्राप्त होण्याची संकेत आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. धनप्राप्ती मध्ये वाढ होणार आहे. धनप्राप्तीचे अनेक मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. यश प्राप्तीच्या दृष्टीने नव्या जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडून येतील. नव्या व्यवसायावर भरण्याची स्वप्न देखील या काळामध्ये पूर्ण होऊ शकते.

४) कर्क रास- कर्क राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. कर्क राशीसाठी हा काळा अतिशय अनुकूल आणि लाभकारी ठरणार आहे. सूर्याचे मीन राशि मध्ये होणारे राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. आता शनि आणि सूर्याची युती समाप्त होणार असून आपल्या भाग्योदय घडून येण्याचे शक्यता आहे. गुरुची विशेष कृपा आपल्या जीवनावर आता दिसून येईल. कुंडलीमध्ये आपल्याला अतिशय सुंदर योग बनत आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये प्रचंड आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहे.

आता मागील काळात केलेली आर्थिक गुंतवणूक पुढे चालू उपयोगी पडणार असून मागील काळात केलेल्या गुंतवणुकीचा लाभ येणाऱ्या काळात मिळणार आहे. आपली आर्थिक स्थिती मजबूत बनेल. कौटुंबिक जीवनातील आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी आपल्याला मिळणार आहे. परिवारातील सदस्यांचे चांगले सहकार्य आपल्याला मिळू शकते. पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद दूर होतील. संततीच्या दृष्टीने एखादी शुभ वार्ता आपल्या कानावर येऊ शकते. करिअरमध्ये प्रगतीची सुंदर योग येणार आहे.

५) कन्या रास- कन्या राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. सूर्याचे मीन राशि मध्ये होणारे राशि परिवर्तन सर्व दृष्टीने लाभकारी ठरू शकते. करिअरमध्ये प्रगतीचा संधी आपल्याकडे चालून येतील. कामांमध्ये सतत येणारे अडचणी आता दूर होणार आहेत. कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल.मान सन्मान पद प्रतिष्ठामध्ये वाढ होणार आहे. भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नवीन योजना लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल.

मानसिक ताणतणावात पूर्णपणे दूर होणार असून मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. नव्या व्यवसाय उभारण्याचे स्वप्न देखील साकारू शकते. नव्या व्यवसाय या काळामध्ये आपल्याला लाभ देऊ शकतो.वाणीचा आपण चांगला उपयोग करणारा असून लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात. नोकरीच्या दृष्टीने केल काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. सूर्य देवांच्या कृपेने मान सन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होण्याची संकेत आहे.

६) वृश्चिक रास- वृश्चिक राशीसाठी येणार काळा आनंदाची बहार घेऊन येणार आहे. सूर्याचे होणारे राशी परिवर्तन वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये सुंदर आणि लाभकारी परिणाम घेऊन येणार आहे. सूर्य या काळामध्ये आपल्याला अतिशय शुभ देणार आहेत. मान सन्मान पद प्रतिष्ठान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. कलाकार लोकांसाठी साहित्यिक कवी लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. अनेक अडचणी आता समाप्त होतील. प्रगतीच्या वाटा आता मोकळ्या होतील.

घर परिवारामध्ये आनंदाची बहार येणार आहे. गुढीपाडव्यापासून पुढे जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेग येणार असून आपली अपूर्ण स्वप्न आता साकार होणार आहेत. अनेक दिवसांचे प्रयत्न आता फळाला येणार आहेत. नोकरीच्या दृष्टीने देखील काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. नवा व्यवसाय फलदायी ठरणार आहे.आढलेली कामे पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. प्रेम जीवनासाठी काय विशेष अनुकूल आणि लाभकारी ठरणार आहे.

७) मीन रास- आपल्या राशीमध्ये होणारे सूर्याचे आगमन आपल्या जीवनामध्ये सुखाची सुंदर पहाट घेऊन येणार आहे. सूर्य आपल्याला अतिशय सकारात्मक फळ देणार आहेत. गुढीपाडवा आपल्यासाठी आनंदाचा जाणार आहे. नवा व्यवसाय नवे योजना प्रगतीपथावर असतील. उद्योग व्यापार करणारे लोकांसाठी काळ अनुकूल ठरणार असून या काळात सुरू केलेला छोटासा व्यवसाय लवकरच भरभराटीस येणार आहे.

व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार असून व्यवसायामध्ये प्रचंड प्रगतीची संकेत आहे. नवा उद्योग व्यवसाय उभरण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. मानसिक तणावात दूर होणार आहे. आपल्या जीवनामध्ये पगार वाढ होऊ शकते. घर परिवारातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहील. हा काळ आपल्या जीवनामध्ये सुखाची बहार घेऊन येणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *