नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये रथसप्तमी या सणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे.माघ महिन्यात शुक्ल पक्षात येणारे सप्तम तिथीला रथसप्तमी असे म्हटले जाते.या दिवशी रथसप्तमीचे व्रत ठेवले जाते. भगवान सूर्य देवाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो.सुर्य देवाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी स्रीया व्रत उपवास करतात. मान्याता आहे की, या दिवशी व्रत उपवास केल्याने स्त्रीयांना मुक्ती, सौभाग्य, सौंदर्य प्राप्त होते.
या दिवशी सकाळी लवकर उठून भगवान सूर्य देवाची पूजा करणे विशेष लाभकारी मानले जाते. जवळपासच्या नदी अथवा तलावामध्ये जाऊन सूर्य देवाची आराधना करणे लाभकारी मानले जाते. त्या दिवशी सूर्याला अर्घ्य देऊन सूर्य मंत्राचा किंवा गायत्री मंत्र जप करणे लाभकारी मानले जाते. मान्यता आहे की असे केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होते. एक सकारात्मक ऊर्जेची प्राप्ती होते. आणि सूर्य देवाच्या कृपेने मान सन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होते.
सूर्याची कृपा बरसल्यानंतर जीवनामध्ये सुखाची बाहार येण्यासाठी वेळ लागत नाही. त्यादिवशी शिवपार्वतीची पूजा करणे देखील लाभकारी मानले जाते. विधी विधान पुर्वक रथसप्तमीचे व्रत केल्याने व्यक्तीला सुख सौभाग्य धन आणि आरोग्य त्याबरोबर संतान प्राप्ती देखील होते अशी मान्यता आहे. मान्यता आहे की या दिवशी तीर्थ स्नान केल्याने सात प्रकारच्या महापापांचा नाश होतो. अशी धार्मिक मान्यता आहे म्हणून हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो.
मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये विशेष महत्त्व प्राप्त आहे. सुर्य हे ग्रहांचे राजे मानले जातात. सूर्य जेव्हा जराशींसाठी शुभ आणि सकारात्मक असतात तेव्हा या राशींच्या जातकांचा भाग्यदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. सूर्याचा सकारात्मक प्रभाव असताना एक तिच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेळ लागत नाही. त्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य शुभ स्थानी असतात अशा लोकांच्या जीवनामध्ये राजयोग येण्यासाठी वेळ लागत नाही.
मित्रांनो यंदाची रथसप्तमी ही माघ शुक्ल पक्ष उत्तराभाद्र पदा नक्षत्र दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी ९:२० मिनिटापासून सुरू होणार असून ते तिथी २८ जानेवारी रोज सकाळी ८:४४ मिनिटानंतर समाप्त होणार आहे. त्यामुळे उद्या तिथीनुसार रथसप्तमी ही २८ जानेवारी रोज साजरी केली जाणार आहे. रथसप्तमी ही २८ रोजी असणार आहे. रथसप्तमी पासून पुढे येणार काळ या राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे.
भगवान सूर्य देवाच्या कृपेने यांचे जीवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार असून आनंदाचे भरभराट त्यांच्या वाट्याला येणार आहे. आपल्या आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे. चला वेळ वाया न घालवता बघूयात कोणत्या आहे त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ होणार आहे.
१) मेष रास- मेष राशीवर भगवान सूर्य देवाचा आशीर्वाद बरसणार आहे. भगवान सूर्य देवाचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या राशीवर दिसून येणार आहे. मेष राशीच्या जीवनातील अनेक अडचणी अनेक बाधा आता समाप्त होणार आहेत. अतिशय सुंदर काळ आपल्या वाटेला येणार आहे. अतिशय शुभ घटना आपल्या जीवनात घडून येतील. मानसिक ताणाव दुर होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. महिलांसाठी सुख सौंदर्य आणि सुख सौभाग्य मध्ये वाढ होणार आहे. घरामध्ये ऐश्वर्याची प्राप्ती होणार आहे. अनेक दिवसाच्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना आता पूर्ण होतील. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे.
मानसन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये जे काम आपण करत आहात ते कामामध्ये तुमचे कौतुक होणार आहे. कवी लेखक या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरी आणि व्यापार करणाऱ्यांच्या जीवनामध्ये देखील शुभ घडामोडी घडवून येतील. सुर्य देवाच्या कृपेने आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होईल. त्यामुळे अवघडतली अवघड कामे तुम्ही सहज रितीने करून दाखवणार आहात. नोकरीचे क्षेत्रात भरघोस यश प्राप्त होणार आहे.पारवारिक जीवनामध्ये सुखाचे दिवस आपल्या वाट्याला येतील. संघर्षीचा काळ आता समाप्त होणार असून प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू होणार आहे. त्यामुळे स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे.
२) मिथून रास- मिथुन राशीच्या जीवनावर सूर्य देवाचा आशीर्वाद बरसणार आहे. सूर्य देवाच्या कृपेने अनुकूल घडामोडी जीवनामध्ये घडून येतील. कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त होणार आहे. अवघड वाटणारी कामे आता सहजरीत्या पूर्ण करून दाखवणार आहात.
सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. नवा उद्योग व्यवसाय उभारण्याचे काळ अनुकूल ठरणार आहे. आढलेली सर्व कामे आता पूर्ण होतील. आपल्याला त्रास देणारे लोक त्यांच्या कर्माची फळे भोगतील. अपयशाचे दिवस आता समाप्त होणार असून यश प्राप्तीची सुरुवात होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.
३) सिंह रास- सिंह राशीवर रथसप्तमीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. जीवनातील दारिद्र्याचा समाप्त होणार आहे. भगवान सूर्यदेव हे आपल्या राशीचे स्वामी मानले जातात. सूर्यदेव या काळामध्ये आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत. त्यामुळे सूर्यकिरणाप्रमाणे चमकेल आपले भाग्य. हा काळ आपल्यासाठी एखाद्या वरदान सारखा ठरू शकतो. आत्मविश्वासामध्ये प्रचंड वाढ होईल. नव्या आत्मविश्वासाने नव्या कामाची सुरुवात करणार आहात. सामाजिक क्षेत्रामध्ये भरगोस यश प्राप्त होणार आहे.
आपण बनवलेले योजना लाभकारी ठरतील. जीवनामध्ये आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येतील. प्रेम जीवनासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मधुर आणि मजबूत बनणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपण पदार्पण करावे त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त होणार आहे. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड यश प्राप्त होईल. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून मोठे यश संपादन करणार आहात.
४) तुळ रास- तुळ राशीच्या जीवनावर सूर्य देवाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. तुळ राशीच्या जीवनावर सूर्य देवाची विशेष कृपा बरसणार असून जीवनामध्ये नवीन तेज निर्माण होणार आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वावर एक आकर्षण निर्माण होईल त्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतील.त्याचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रामध्ये दिसून येईल. आपल्या वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल. आपल्या वाणीला नवीन तेज निर्माण होणार आहे. वाणीचा चांगला उपयोग करून मोठा यश आपण जीवनामध्ये संपादन करू शकता. या काळामध्ये शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी सफल ठरणार आहात.
एखाद्या जुन्या आजारातून आपली सुटका होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने काळा उत्तम असणार आहे. आढलेली सर्व कामे आता पूर्ण होतील. एक दिवसापासून आढलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ येणार असल्यामुळे आतापर्यंत सर्वा अडचणी आलेल्या दूर होतील. प्रेम जीवनामध्ये सुखाची सुंदर दिवस येतील. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणारा असून विवाहाचे योग जमून येणार आहेत. अतिशय सुंदर क्षण आपल्या वाट्याला येण्याची संकेत आहे.
५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी रथसप्तमी पासून येणार काळ आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. आता इथून पुढे सुंदर अनुभव आपल्या वाट्याला येतील. नकारात्मक काळ पूर्णपणे बदलणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल. वाणीचा चांगला उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात. स्वतःमध्ये असणाऱ्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून खूप मोठे यश प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. स्वतःच्या कलागुणांचा या काळामध्ये आपण चांगला उपयोग करून घेणार आहात.
त्यामुळे ध्येयप्राप्तीच्या दृष्टीने आपण अग्रेसर होणार आहात. समाजातून आपल्याला मान सन्मान पद प्रतिष्ठा लाभणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये काही बदल आपल्याला करायचे असतील तरी काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन नोकरी मिळण्याचे योग बनत आहे. नोकरीच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये मना जोगी नोकरी आपल्याला मिळू शकते. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. सूर्याच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या जीवनाला आपल्या व्यक्तिमत्त्वाला एक नवे तेज प्राप्त होणार आहे.
६) कुंभ रास- कुंभ राशीचे जीवनावर सूर्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. सूर्याच्या कृपेने जीवन आनंदाने फुलून येणार आहे. जीवनातील दुःखाचे दिवस आता समोर होणार आहेत. नकारात्मक काळ पूर्णपणे बदलणार असून, शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. काळ इथून पुढे अतिशय सकारात्मक ठरणार आहे. मान सन्मान पद प्रदेशामध्ये वाढ होईल. प्रगतीच्या दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. सूर्याचा शुभ प्रभात आपल्या जीवनात दिसून येणार असल्यामुळे आपल्या स्वतःमध्ये एक नवी चेतना एक नवी शक्ती आपल्याला प्राप्त होणार आहे.
एक नवीन प्रेरणा मिळणार असून याच प्रेरणेला बघून मोठे यश संपादन करण्यासाठी सफल ठरणार आहोत. आढलेली सर्व कामे आता पूर्ण होतील. सुख सौभाग्य आणि सौंदर्यामध्ये वाढ होणार आहे. ऐश्वर्यात वाढ होईल. घरातील नकारात्मक वातावरण आता बदलणार असून तुका समृद्धीने आणि आनंदाने घर बहरून येणार आहे. नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. आपल्याला त्रास देणारे छळणारे लोक त्यांच्या कर्माचे फळे भोगतील. शत्रूवर विजय प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.