नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो २३ सप्टेंबर पासून पुढे येणारा काळ कन्या राशीसाठी विशेष अनुकूल आणि लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. मित्रांनो २३ सप्टेंबर रोजी शुक्रवार लागत आहे. या काळात बनत असलेली ग्रह नक्षत्राची स्थिती आणि शुक्रवारचा सकारात्मक प्रभाव मिळून कन्या राशीच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होण्याचे संकेत आहेत. मित्रांनो आज मध्यरात्री नंतर भाद्रपद कृष्ण पक्ष मघा नक्षत्र दिनांक २३ सप्टेंबर शुक्रवार लागत आहे.
मित्रांनो माता लक्ष्मी सौभाग्य आणि धन संपत्तीची देवी मानली जाते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद जेव्हा भक्तांच्या जीवनावर बरं असतो तेव्हा भक्तांची झोळी भरल्याशिवाय राहत नाही. उद्याच्या शुक्रार पासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव कन्या राशीच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत. आता यांच्या जीवनातील सर्व दुःख परेशानी समाप्त होणार आहे.
प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. घर परिवारामध्ये सुख-समृद्धी आणि धन धान्याची भरभराट होणार आहे. मानसिक सुख शांतीमध्ये देखील वाढ होईल. अध्यात्मिक सुखाची प्राप्ती या काळामध्ये होऊ शकते. आपल्या मानसन्मानामध्ये देखील वाढ होणार आहे. व्यापारामध्ये भरघोस नफा आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता आहे.
मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होतील. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. पण मित्रांनो या काळामध्ये वाईट कामांपासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे. वाईट कामांपासून दूर राहणे आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे.
प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने तुपाचा दिवा लावणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. आता इथून पुढे आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी पूर्णपणे दूर होणार आहेत. कुठून ना कुठून तरी आर्थिक आवक आपल्याला प्राप्त होत राहणार आहे. जीवनात येणारी अनेक संकट आता दूर होणार आहेत. या काळामध्ये आरोग्याची प्राप्ती देखील आपल्याला होऊ शकते.
बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. मनासारखा रोजगार प्राप्त होण्याची संकेत आहेत. त्यामुळे जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. त्यामुळे नोकरीमध्ये आपले मन रमणार आहे. बढतीचे योग सुद्धा येऊ शकतात.
करियर मध्ये प्रचंड यश आपल्या हाती लागू शकते. आपले कष्ट आता फळाला येणार आहेत. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर वातावरण असेल. सासरच्या मंडळीकडून एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. या काळामध्ये व्यवसायानिमित्त काही प्रवास देखील आपल्याला करावे लागू शकतात. आपले प्रवास आपल्यासाठी लाभदायक करू शकतील.
प्रवासातून आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आता इथून पुढे सुखद काळाची अनुभूती आपल्याला होणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये पती-पत्नी मध्ये प्रेमाचे नाते अधिक मजूर बनेल. त्यामुळे मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होणार आहे. व्यापाराला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होणार आहे.
व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नव्या प्रगतीला सुरुवात होणार असून आपल्या उत्साहामध्ये भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे नशिबाला प्रयत्नांची जोड दिल्यास मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. वैवाहिक जीवनात सुद्धा आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.