Skip to content

गरिबीचा काळ संपला आजच्या शनिवारी पासून पुढील ३० वर्ष राजा सारखे जीवनात जगातील या राशीचे लोक.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवनामध्ये जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा व्यक्तीचा भाग्यदोय घडून आल्याशिवाय राहत नाही. सध्या परिस्थितीमध्ये कितीही नकारात्मक काळ चालू असला तरी येणाऱ्या काळामध्ये आपल्या जीवनावर शनिदेवाचे विशेष कृपा बर असणार आहे. या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये आता शनि देवाची विशेष कृपा बरसणार असून यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे.

आता चमकून उठेल यांचे भाग्य जीवनातील वाईट करण्याच्या नकारात्मक ग्रहदशाचा पूर्णपणे बदलणार असून उद्याच्या शनिवारपासून अतिशय शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. आता प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे. जीवनातील नकारात्मक काळ आता पूर्णपणे बदलणार आहे. मित्रांनो या राशींच्या जातकांवर शनि देवाची विशेष कृपा बरखास्तर असून शनीच्या आशीर्वादाने भाग्य घडवून येणार आहे.

भगवान शनीची कृपादृष्टी जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर परिस्थिती तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. ज्योतिषामध्ये शनि हे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जातात. शनिदेव हे सूर्याचे सर्वात मोठे पुत्र मानले जातात. शनि विषयी प्रत्येकाच्या मनामध्ये भीती किंवा नकारात्मक भावना असते. मित्रांनो शनि देवाच्या विषयी अनेक लोकांच्या मनामध्ये अनेक गैरसमज आहेत.

त्यामुळे अनेक लोक शनीला अशुभ समजतात. स्मारक समजतात. काही लोक तर शनीच्या नावानेच थरथर कापतात. तर मित्रांनो असे नाही एक मात्र असे दैवत आहेत. शनी एक मात्र असे देवता आहेत जे कर्मफलाचे दातामध्ये जातात आणि शनी प्रत्येकाला कर्मा नुसार फळ प्रधान करत असतात. शरीराला दुःख देणारा ग्रह मानतात.

मित्रांनो शनि हे चांगले आहेत कर्म फलाचे दाता आहेत. त्यामुळे जसे ज्याचे कर्म असतात तसे त्यांना फळ प्राप्त होत असते. जे लोक चांगले असतात चांगले कर्म करतात शनिदेव नेहमी त्यांना चांगले फळ देत असतात. जे लोक चांगले वागतात त्यांना शनीला घाबरण्याची काही आवश्यकता नाही. चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच असते.

जे लोक चांगले असतात त्यांच्यावर शनी नेहमी प्रसन्न असतात आणि जे लोक वाईट कर्म करतात वाईट वागतात अशा लोकांवर एक ना एक दिवस शनिदेव त्यांना दंडित केल्याशिवाय राहत नाहीत. अशा लोकांवर शनी नेहमी क्रोधित असतात.

आज कृष्ण पक्ष दिनांक ५ ऑगस्ट रोजी शनिवार लागत आहे. शनिवार भगवान शनिदेवाचा दिवसातून या दिवशी शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात मान्यता आहे की शनिवारच्या दिवशी शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी काळे तीळ,काळे उडीद, मोहरीचे तेल दान करणे अतिशय शुभ मानले जाते. त्याबरोबर शनिवारच्या दिवशी गरज लोकांना यथाशक्ती दान केल्याने मनुष्याच्या जीवनातील अनेक संकट दूर होतात दुःख दूर होतात.

शनिवारच्या दिवशी दानधर्म करणे शुभ मानले जाते. शनिवारच्या दिवशी उपवास करून शनिदेवाची पूजा आराधना करणे हे देखील शुभ मानले जाते. शनि मंत्राचा जप करणे किंवा शनि चालीसा पाठ करणे देखील शुभ मानले जाते. त्यामुळे शनिवारच्या दिवशी शनि चालीसा पाठ केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये येणारे सर्व संकट दूर होतात.

शनि देवाची कृपा दृष्टीने व्यक्तीचे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येण्यासाठी वेळ लागत नाही. उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशीच्या जीवनात येणार आहेत. कचरा वेळ वाया न घालवता पाहूयात कोणते आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांवर शनीची विशेष कृपादृष्टी असणारा असून आपल्या जीवनातील दारिद्र्याचा काळात समाप्त होणार आहे. जीवनामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. कोर्ट कचेरीमध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो.सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा येणारा काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे.

शनीच्या कृपेने एखाद्या जुन्या बिमारीतून आपली सुखरूपपणे सुटका होऊ शकते. हा काळ उद्योग व्यापारातून आपल्याला चांगले आर्थिक प्राप्त करून देणारा काळ ठरणार आहे. या काळामध्ये जेवढे जास्त मेहनत घ्याल तेवढेच उत्तम फळ आपल्याला प्राप्त होऊ शकते. स्वतःमध्ये असणाऱ्या कलागुणांना तवा मिळणार आहे. समाजामध्ये आपल्याला मान पद प्रतिष्ठा मिळणार आहे. नात्यातील दुरावा आता समाप्त होणार असून नातेसंबंध पुन्हा एक वेळा मजबूत आणि मधुर बनणार आहेत.

२) वृषभ रास- वृषभ राशीच्या जातकांवर शनि देवाची विशेष कृपा बरसणार असून वृषभ राशीच्या जीवनामध्ये आता सुखसमृद्धीची भरभर होणार आहे. आता वृषभ राशीचे जातक प्रचंड प्रगती करणार आहेत. आपल्या जीवनामध्ये आता अडलेली सर्व कामे पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. मानसिक तणाव आता दूर होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न असेल.

उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारणाच्या अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. स्वतःच्या कर्तबगारिने जीवनामध्ये मोठे यश आपण प्राप्त करणार आहात. नोकरीमध्ये अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होऊ शकते. या काळामध्ये सुरू व्यवसाय लवकरच प्रगतीपथावर येऊ शकतो.

३) सिंह रास – सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ ठरणार आहे. आपल्या योजना सफल होणार आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपल्याला मिळणार आहे.सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. हा काळ जीवनातील सर्वात सुंदर काळ करू शकतो. आपले मनोरथ आता इथून पुढे पूर्ण होणार आहे. आता इथून पुढे सरकारी कामामध्ये चांगले यश प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. वैवाहिक जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.

ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनामध्ये समस्या निर्माण झाल्या असतील त्या समस्या आता समाप्त होणार आहेत. शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात. आपल्या मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार असून आपल्या सहसा आणि पराक्रमामध्ये देखील वाढ होणार आहे. बुद्धीला सकारात्मक साधना प्राप्त होईल. स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर खूप मोठी यश प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात.

४) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांवर शनि महाराज विशेष रूपाने प्रसन्न होणार आहेत. त्यामुळे हा काळ आपल्यासाठी सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. नोकरीतून आर्थिक बाजू सुधारणार आहे. आपल्या पगार वाढ होऊ शकते. नोकरी मध्ये बढतीची योग सुद्धा येऊ शकतात. या काळमध्ये जर आपण एखादा छोटासा उद्योग व्यवसाय सुरू केला तर लवकरच व्यापारामध्ये आपल्याला चांगला लाभ प्राप्त होऊ शकतो. या काळात सुरू केलेल्या व्यवसाय लवकरच प्रगतीपथावर येणार आहे.

शत्रुवर आपण विजय प्राप्त करणारा आहात.शत्रू स्वतः आपल्याकडे येऊन क्षमा याचना मागेल. आपल्यावर हसणारे आपली टिंगल उडवणारे आपले मजाक करणारे लोक आता आपले गुणगान गाऊ लागतील. वृश्चिक राशीच्या जातकांवर शनि महाराज विशेष रूपाने प्रसन्न होणार आहे. त्यामुळे शनीच्या कृपादृष्टी असल्यामुळे आपली आर्थिक क्षमता देखील मजबूत बनणार आहे.

५) धनु रास – धनु राशीचे जातक आता या काळामध्ये सुख-समृद्धीची भरभराट प्राप्त करणार आहेत. व्यापारातून आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल.व्यवसायासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या योजना सफल बनतील. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. करिअरमध्ये प्रगतीचे नवे साधन आपल्याला उपलब्ध होतील. करिअरमध्ये चांगली प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. व्यवसाय उभारण्याचे स्वप्न देखील साकार होऊ शकते.

हा काळ जीवनाला एक नवीन दिशा देणारा काळ ठरणार आहे. आता इथून पुढे मित्रपरिवार सहकारी देखील आपली चांगली मदत करतील. मनामध्ये असणारी नकारात्मक भावना आता दूर होणार असून शुभ आणि सकारात्मक भावनेची निर्मिती शुभ आणि सकारात्मक विचारांची निर्मिती आपल्या जीवनामध्ये होणार आहे.त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सर्व काही मंगल आणि शुभ घटीत होईल.

६) कुंभ रास- कुंभ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आता प्रचंड प्रगती वेग येणार आहे. आपल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. आपले स्वप्न साकार होणार आहेत. आता इथून पुढे ज्या दिशेने आपण प्रवास कराल त्या दिशेने आपल्याला यश प्राप्त होईल. म्हणजे जीवनाचा प्रवास आता सकारात्मक दिशेने होणार आहे. कामामध्ये येणाऱ्या अडथळे आता दूर होणार असून व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. आता आर्थिक क्षमता देखील मजबूत बनणार आहे.

आपले आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढणार आहे. आता इथून पुढे अडलेली सर्व कामे आपली पूर्ण होतील. योजलेली कामे वेळेवर पूर्ण होणार आहेत. सरकारी कामांमध्ये चांगले लाभ प्राप्त होतील. त्याबरोबरच आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ शुभ ठरणार आहे. अचानक धनलाभाची योग आपल्या जीवनात जमुन येऊ शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *