नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो चातुर्मास दहा जुलैपासून सुरू होत आहे. आषाढी एकादशी नंतर चातुर्मास सुरू होतो. चातुर्मास म्हणजेच ज्या दिवसापासून विष्णु भगवान हे क्षीरसागरामध्ये चार महिने निद्रा घेत असतात झोपी जातात. अशा चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असे म्हटले जाते.
या चातुर्मासामध्ये शुभकामे केली जात नाहीत कारण विष्णु भगवान झोपलेले असतात. मित्रांनो या चार महिन्यात म्हणजेच चातुर्मासात असे काय घडले आहे. काही योग बनत आहेत. तर काही ग्रह बदलत आहेत.
ज्यामुळे अशा तीन राशी आहेत. ज्यांना या ग्रह बदलाचा या योग बदलाचा विशेष लाभ होणार आहे. आपण त्या ३ राशी जाणून घेऊयात आणि त्यांना कोणती लाभ होणार आहेत हे सुद्धा जाणून घेऊया.
मित्रांनो या राशी आहेत मेष राशी, कन्या राशि, आणि वृश्चिक राशी या राशीच्या लोकांना नोकरीमध्ये मान सन्मान मिळेल, नोकरीमध्ये बढती मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. व्यवसाय वाढेल शुभ घटना घडतील. प्रवास होऊ शकतो.
नवीन व्यवसाय सुरू होतील. जे रखडलेली कामे आहेत ती पूर्ण होतील. आर्थिक लाभ होईल. प्रगती होईल. जोडीदारांमध्ये गोडवा निर्माण होईल. कुटुंबात आनंद निर्माण होईल.
विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांना यशाची प्राप्ती होईल अशा सगळ्या गोष्टी मेष राशी, कन्या राशि आणि वृश्चिक राशी या तीन लोकांमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर मित्रांनो तुमच्याही या राशी आहेत तर तुम्हाला येणाऱ्या १० जुलै पासून पुढील ४ महिने सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे येणार आहेत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.