Skip to content

तूळ राशी १७ सप्टेंबर पासून होईल भाग्योदयाची सुरुवात पुढील ३ वर्षे राजयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो तूळ राशीसाठी १७ सप्टेंबर पासून पुढे येणारा काळ अतिशय अनुकूल आणि शुभ ठरण्याचे संकेत आहेत. आता आपल्या जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. आता आपला भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. 

मागील काळामध्ये आपल्या जीवनामध्ये आलेले अपयशाचा दूर होणार असून सुख समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. मागील काळात झालेले आपले आर्थिक नुकसान येणाऱ्या काळात भरून निघेल. उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा सर्वच दृष्टीने येणारा काळ आपल्यासाठी लाभदायी ठरणार आहे.

 १७ सप्टेंबर पासून पुढे भाग्योदयाचे संकेत आहेत. कारण त्यानंतर बनत असलेली ग्रहनक्षत्रांची स्थिती आपल्यासाठी अतिशय अनुकूल आणि शुभ फलदायी ठरणार आहे. मित्रांनो दिनांक १७ सप्टेंबर रोजी सूर्य कन्या राशि मध्ये प्रवेश करणार आहेत. सूर्याचे होणारे हे राशी परिवर्तन तूळ राशीसाठी अतिशय सकारात्मक आणि शुभदायी ठरण्याचे संकेत आहेत. 

त्यामुळे आपल्या जीवनामध्ये मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढवणार आहे. एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला आपल्या स्वतःमध्ये होणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. आपल्या उत्साहामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे आपली कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत‌. मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. 

कठीणनातले कठीण काम देखील आता सहजरीतीने पूर्ण होणार आहे. आत्तापर्यंत अवघड वाटणारी कामे आता यशस्वीरितेने पूर्ण होतील. अशक्य वाटणारी कामे देखील शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने देखील हाका अनुकूल ठरणार आहे. धनप्राप्तीसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. 

ज्या लोकांना विदेशामध्ये जाऊन काम करायचे आहे अशा लोकांसाठी देखील हा काळ शुभ फलदायी ठरू शकतो. विद्यार्थी वर्गाला स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले अंक मिळण्याचे योग आहेत. त्याबरोबरच आता इथून पुढे बेरोजगारांसाठी देखील सुवर्णसंधीचा काळ येणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

मनासारखा रोजगार प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपण करत असलेले आपले प्रयत्न आता फळाला येतील. नोकरीमध्ये पगार वाढ आपल्याला मिळू शकते. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून आणण्यासाठी आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरतील. उद्योग व्यापारामध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपण बनवलेल्या योजना यशस्वी ठरणार आहे. 

त्यामुळे ग्राहक आपल्याकडे आकर्षित होणार आहेत. आपल्या नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. जीवनातील जोडीदाराचे सहकार्य आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे मानसिक ताणतणाव काहीसा कमी होणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये पती-पत्नी मधील प्रेमात वाढ होईल. 

सासरच्या मंडळीकडून एखादी आनंदाची बातमी सुद्धा आपल्या कामावर येऊ शकते. सूर्याच्या सकारात्मक प्रभावाने अतिशय शुभ काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. घरामध्ये संततीकडून देखील आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. व्यक्ती किंवा संततीचे प्रेम आणि संततीकडून मानसन्मान आपल्याला मिळू शकतो.हा काळ आपल्यासाठी प्रत्येक दृष्टीने लाभकारी ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *