नमस्कार मित्रांनो.
२८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर या काळामध्ये बनत असलेली ग्रहनक्षत्रांची स्थिती ग्रहांची होणारी राशांतरे गृहयुत्या आणि एकूणच गृह नक्षत्रांच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव तूळ राशीच्या जीवनावर दिसून येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे यांच्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. आता यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे.
मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. ज्या कामात ज्या क्षेत्रामध्ये मन लावून मेहनत करणार आहात त्या क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडू शकते. आपल्यासाठी जीवनातील सकारात्मक काळ ठरणार आहे. ज्या कामांना हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. या काळामध्ये आर्थिक प्राप्ती चांगली आपल्याला होणार आहे.
आर्थिक प्राप्ती चांगली झाल्यामुळे बचत करू शकाल. छोटे मोठे प्रवास सुद्धा करू शकतात. कुटुंबामध्ये थोडे बहुत मतभेद होऊ शकतात. त्यामुळे कुटुंबामध्ये तनावाचे वातावरण निर्माण झाले तरी घाबरू नका. बुद्धी आणि विवेकाने कामे घेतल्यास प्रत्येक अडचणीतून मार्ग निघेल. गजाननच्या कृपेने मानसिक सुख शांतीमध्ये वाढ होणार आहे. अध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे.
आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. करियर मध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. कलाकारांसाठी सुखाचे सोनेरी दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. या काळामध्ये चित्रपट नाट्यगृहा संबंधी काम करणाऱ्या लोकांना चांगले यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये देखील वाढ होऊ शकतो.
व्यापाराच्या दृष्टीने आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहेत. पण निर्णय घेण्या अगोदर सर्व बाजूने विचार देखील आपल्याला करावा लागेल. तज्ञांचा सल्ला घेणे देखील आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची बाहर आपल्या वाट्याला येणार आहे. शिक्षणासाठी परदेशामध्ये जाण्याचे योग्य येऊ शकतात. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येईल.
हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. व्यवसायामध्ये अनुकूल वातावरण राहील. काही बदल देखील संभावतात. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. मना सारखा रोजगार मिळण्याचे योग आहेत. जमिनीविषयक कामे वेळेवर पूर्ण कमी करून घ्यावी लागणार आहेत. मानसिक ताण आता पूर्णपणे दूर होईल.
गजाननाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. आता जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मधुर बनेल. प्रेम जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक स्थिती आता बदलणार असून प्रेम जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. जीवनात हा काळ सर्वात उत्तम काळ ठरू शकतो.
जेवढे जास्त मेहनत कराल तेवढे मोठे यश आपल्या पदरामध्ये या काळात पडू शकते. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. काही पुरस्कार देखील या काळात प्राप्त होऊ शकतात. मन प्रसन्न व शांत राहू शकते. धार्मिकतेकडे मनाचा कल राहील. घरात एखाद धार्मिक कार्य करू शकते. सगळीकडे उत्साहाचे वातावरण राहील.
कौटुंबिक जीवनामध्ये भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होईल. कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. गजाननच्या आशीर्वादाने जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.