Skip to content

मिठाई घेऊन रहा तयार आजचा शुक्रवार या ६ राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो परिवर्तन हा सृष्टीचा बदल आहे. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये सतत काही ना काही बदल घडून येत असतात. व्यक्तीच्या जीवनामध्ये काळ,वेळ, परिस्थिती कधीही सारखी नसते. बदलत्या परिस्थितीनुसार मानवी जीवनावर अनेक बदल घडून येतात. मनुष्याच्या जीवनामध्ये कधी काळ सुंदर आणि प्रगतीचा असतो तर कधी अतिशय वाईट दिवस मनुष्याच्या जीवनाला येत असतात. मित्रांनो, हा सर्व परिणाम बदलत्या ग्रहण नक्षत्र चा असतो.

ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांमध्ये होणारे बदल राशी अनुसार अनेक वेगवेगळे बदल घडवून आणतात. फळ प्रदान करत असतात. नक्षत्र ची स्थिती कधी अनुकूल तर कधी प्रतिकूल बनत असते. जेव्हा ग्रहण क्षेत्र प्रतिकूल असतात अशावेळी मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी घडत असतात. या काळात व्यक्तीला व्यक्तीचे जीवन अगदी नकोसे वाटू लागते.

हा काय व्यक्तीचा संघर्ष काळ व कठिण काळ असतो.पण ग्रह नक्षेत्राची स्थिती जेव्हा प्रतिकूल बनते. ग्रहण क्षेत्र जेव्हा प्रतिकूल असतात मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी घडत असतात. या काळात व्यक्तीचे जीवन नकोसे वाटू लागते. गृह नक्षत्राची स्थिती शुभ आणि अनुकूल असते. तेव्हा आपोआपच परिस्थितीमध्ये बदल घडून यायला सुरुवात होते.

मित्रांनो,व्यक्तीच्या वाईट काळ असते तेव्हा व्यक्तीचा एक मात्र सहारा असतो आणि तो म्हणजे ईश्वर. ईश्वरावर असलेली आपली श्रद्धा आणि भक्ती अशावेळी आपल्याला उपयोगी पडते. उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या सहा राशींच्या जीवनामध्ये येण्याची संकेत आहेत. माता लक्ष्मी देवीची कृपा या राशींवर बरसणार आहे. या राशीच्या व्यक्तींच्या वाईट दिवस नकारात्मक स्थिती दूर होणार आहे.

या राशींच्या जीवनामध्ये आता आनंद आणि सुख-समृद्धी यांची भरभराट होणार आहे. इथून येणारा पुढचा काळ यांच्या जीवनाला नवी दिशा नवी कलाटणी देणारा असणार आहे. आता यांचा इथून पुढे भाग्योदय घडून येण्याची शक्यता आहे. मित्रांनो माता लक्ष्मी देवीची कृपा विशेष बरसणारा असून, यांच्या जीवनातील वाईट काळ दूर होणार आहे. उद्या मार्गशीष कृष्ण पक्ष कालाष्टमी दिनांक सोळा डिसेंबर रोज लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मी चा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.

शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी अतिशय उत्तम दिवस मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मी पूजा विधी विधान, आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये जीवनामध्ये प्रगती घडून येण्यास वेळ लागत नाही. विशेष म्हणजे भगवान सूर्यदेव याच दिवशी राशी परिवर्तन करणार आहेत. सूर्यदेव धनु राशि मध्ये प्रवेश करणार आहेत.त्यामुळे हा संयोग सहा राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. आता यांच्या जीवनातील वाईट परिस्थिती पूर्णपणे बदलणार असून, शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात या राशींच्या जीवनामध्ये होणार आहे.

१) मेष रास- मेष राशीवर माता लक्ष्मी देवीची कृपा बरसणारा असून, सूर्याचा प्रभाव ग्रह नक्षत्राच्या अनुकूलता आणि माता लक्ष्मी देवीची कृपा मिळून जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आपल्या कार्यक्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होईल. भाग्यची साथ मिळणार आहे. नशिबाची साथ आणि माता लक्ष्मी देवीची आशीर्वाद मिळून जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

आता इथून पुढे आपल्या भाग्योदय घडून येण्याची संकेत आहेत. हा काळा आपल्यासाठी अतिशय अनुकूल आणि फळदायी ठरणार आहे. मान सन्मान पदप्रतिष्ठा यामध्ये वाढ होईल. आर्थिक आवक समाधानकारक असेल. जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता संपणार आहे. सुखसा मैदान आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे.

२) मिथुन रास- मिथुन राशि मध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये विशेष प्रगतीला सुरुवात होणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल. मानसिक ताणतणाव दूर होणार आहे. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडणार आहेत. बागेची सात आणि माता लक्ष्मी देवीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे, त्याबरोबरच ग्रह नक्षत्राची नत्राची अनुकूलता लाभणार आहे.

आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी, आर्थिक समस्या दूर होतील. धनलाभाचे योग जुळून येणार आहेत. आता इथून पुढे जीवन एका सकारात्मक गोष्टीकडे कलाटणी घेणार आहे. एका सकारात्मक गोष्टीकडे सुरुवात होणार आहे. मान सन्मान आणि पद प्रतिष्ठा यामध्ये वाढ होईल. विदेशामध्ये नोकरी करण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. उद्योग व्यवसायाला नवी चालना प्राप्त होणार आहे.

३) कन्या रास- कन्या राशि मध्ये आनंदाची बाहेर येणार आहे. माता लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर बरसणार असून, ग्रहण नक्षत्राची अनुकूलता आपल्याला प्राप्त होणार आहे. ग्रह नक्षत्र अतिशय अनुकूल बनत आहेत.मान सन्मान पद प्रतिष्ठा यामध्ये वाढ होईल. भाग्याची साथ मिळणार आहे. ग्रहांची स्थिती आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. करिअरमध्ये उत्तम प्रगतीची संकेत आहेत. कार्यक्षेत्रामध्ये अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील.

नोकरीमध्ये करत असलेल्या संघर्षाचा काळ आता फळाला येणार आहे. नोकरी विषयक कॉल येऊ शकतो. घर,परिवार सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण राहील. पती-पत्नीमध्ये प्रेम, आपुलकी आणि गोडवा निर्माण होईल. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येतील. आपल्या स्वप्नातील राजकुमार किंवा राजकुमारी आपल्याला लवकरच मिळू शकते.

४) तूळ रास- तुळशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुंदर प्रगतीचे संकेत आहेत. हा काळ जीवनातील सर्वोत्तम काय ठरू शकतो. इथून पुढे एका सकारात्मक जीवनाचा प्रवास सुरू होईल. माणसं मान सन्मान पद प्रतिष्ठान यामध्ये वाढ होईल. कार्यक्षेत्रामध्ये वाढ होईल.

कार्यक्षेत्रामध्ये आपण बनवलेले योजना यशस्वी ठरतील. कार्यक्षेत्रावर हा काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ शुभ फुलदाणी ठरणार आहे. इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येण्याची संकेत आहेत. पेपरच्या दृष्टीने उत्तम प्रगतीची संकेत आहेत. आढलेली सर्व कामे आता पूर्ण होतील. कामामध्ये आपल्याला मनाप्रमाणे यश प्राप्त होणार आहे. कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील.

व्यापाऱ्याच्या दृष्टीने चालू असणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. व्यवसायातून आपल्या प्रगतीच्या वाटा आता मोकळा होणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने आता प्रगतीला सुरुवात होणार आहे. नवीन कामासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये आपल्याला जर उद्योग व्यवसाय चालू करायचा असेल, तर हा काळ उत्तम आहे.

५) धनु रास- धनु राशीचे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. माता लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर विशेष बरसणार असून, जीवनातील दारिद्र्या आता समाप्त होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापार व्यवसायातून आर्थिक आवक चांगली होणार आहे. आपली आर्थिक आवक आता भक्कम होणार आहे. जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे.

नवे प्रगतीला सुरुवात होणाऱ्या असुन पैशांची गुंतवणूक करण्यासाठी हा काळ योग्य ठरेल. मित्रांनो या काळामध्ये आर्थिक आवक चांगली होणार असली खर्चावर आपल्याला नियंत्रण ठेवावे लागेल. खर्च कमी करावा लागेल. करियरक्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. मान सन्मान आणि पदा प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे.

व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडून येतील. मानसिक तान आता दूर होणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरतील. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मी देवीच्या नावाने दुपारचा दिवा लावणे आपल्यासाठी शुभ ठरेल.

६) मीन रास- मीन राशीच्या व्यक्तींना आनंदाचे दिवस आपल्या वाटेला येणार आहेत. मीन राशि साठी येणारा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. उद्याच्या शुक्रवारपासून उत्तम प्रगतीची संकेत आहेत. आपली आढलेली सर्व कामे आता पूर्ण होतील. ग्रहण अक्षराची अनुकूलता असल्यामुळे सर्व अडचणी दूर होणार आहेत. मार्गात येणारी सर्व अडथळे दूर होतील. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. समाजातून आपला मान वाढणार आहे.

व्यवसायातून आपल्याला भरघोस नफा प्राप्त होणार आहे. त्यामुळे मन प्रसन्न बनेल. नोकरीमध्ये आपल्या वाटेला सुखाचे दिवस येतील. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद आता मिटणार आहेत. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. उद्योग व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

मान सन्मान आणि पद प्रतिष्ठा यामध्ये देखील वाढ होणार आहे. जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक तंगी आता दूर होणार आहे. सुख-समृद्धीची बाहर आपल्या जीवनामध्ये येणार आहे. हा काळ सर्वच दृष्टीने नवी दिशा देणाऱ्या काळ करणार आहे. अनेक दिवसापासून अपूर्ण असलेली स्वप्ने आता पूर्ण होणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *