Skip to content

या आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी १७ ऑगस्ट पासून पुढील १० वर्षं विजेपेक्षाही लख्ख चमकणार यांचे नशिब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो देव जेव्हा देतो तेव्हा भरभरून देतो असे म्हणतात ते काही खोटे नसेल. अनेक दिवसांचे दुःख दारिद्र्य आणि अपमानाचे अनेक प्रसंग भोगल्यानंतर आता हळूच या काही खास राशींच्या जीवनात अतिशय सुखाचे दिवस येण्याचे संकेत आहेत. आता यांच्या नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे. 

मित्रांनो मागील काळात ग्रह नक्षत्राची अनुकूलता नसल्याने आपल्याला अनेक अडचणीचा सामना करावा लागला असणार. अनेक दुःखा आणि यातना भोगाव्या लागल्या असतील. अनेक समस्यांना सामोरे जावे लागले असेल. पण आता दिनांक १७ ऑगस्ट पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येण्याचे संकेत आहेत. 

आपल्या जीवनात आता एका सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. जीवनात प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होणार आहेत. ग्रहनक्षत्र आपल्या राशीसाठी अतिशय अनुकूल बनत आहेत. त्यामुळे येणारा काळ आपल्या राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. 

मित्रांनो दिनांक १७ ऑगस्ट रोजी ग्रहांचे राज्य सूर्यदेव राशी परिवर्तन करणार आहेत. ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांच्या होणाऱ्या राशी परिवर्तनाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. ज्योतिषानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो तेव्हा त्याचा सरळ प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्याला ग्रहांचे राजा मानले जाते. 

भगवान सूर्यदेव हे ऊर्जेचे कारक असून मानसन्मान आणि पदप्रतिष्ठेचे दाता मानले जातात. सूर्याचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात खूप मोठे सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुरेसा असतो. ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य जेव्हा सकारात्मक स्थितीमध्ये असतात तेव्हा अशा लोकांचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. 

सूर्य मनुष्याच्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडवून आणत असतात. सूर्य जगण्याला नवी दिशा देतात. सूर्य नवी प्रेरणा देतात. नवा उत्साह आणि नवा आत्मविश्वास निर्माण करतात. सूर्याचा सकारात्मक प्रभाव जीवन जगण्याची एक नवी ऊर्जा निर्माण करत असते.

 दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी भगवान सूर्यदेव स्वतःच्या राशीत म्हणजे सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. सूर्याच्या होणाऱ्या राशी परिवर्तनाचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण बारा राशीवर पडणार असून या काही खास राशीसाठी हे गोचर अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. आता यांच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती पूर्णपणे बदलणार असून,

भगवान सूर्यदेवाच्या आशीर्वादाने त्यांच्या जीवनात मोठे प्रगती घडविण्याचे संकेत आहेत. आता जीवनाला एक मोठी दिशा प्राप्त होणार आहे. एक नवी दिशा प्राप्त होणार आहे. काहीतरी मोठे करून दाखवण्याची वेळ आता आली आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीवर भगवान सूर्य देवाची विशेष कृपा बरसणार आहे. सूर्याच्या होणाऱ्या राशी परिवर्तनाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर दिसून येणार आहे. सूर्याचे सिंह राशीत होणारे गोचर मेष राशीसाठी लाभकारी ठरणार आहे. हे गोचर आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे‌. आपल्या जीवनातील अत्यावश्यक किंवा महत्त्वपूर्ण काम या काळात पूर्ण होतील. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. 

मित्रांनो या काळात परीक्षेमध्ये आपल्याला चांगले यश प्राप्त होऊ शकते. हा काळ सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार असला तरी या काळात कुणाला पैसे उधार देताना दहा वेळा विचार केलेला बरा. सूर्याचे गोचर आपल्या साहा राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. 

जीवन जगण्याची एक अनोखी कला आपल्याला हस्तगत होणार आहे. मोठे यश आपल्या हाती लागू शकते. आता इथून पुढे आपल्या मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे.

वृषभ राशि- आपल्या राशीच्या चौथ्या भावामध्ये सूर्याचे गोचर होत आहे. हे गोचर आपल्यासाठी सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने हे गोचर आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. समाजामध्ये मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. वाहन खरेदीचे योग येऊ शकतात. 

पारिवारिक जीवनात सुखाचे वातावरण निर्माण होणार आहे. हा काळ आपल्या जीवनाला नवी कलाटणी देणारा काल ठरणार आहे. सूर्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या स्वतःमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण करेल. त्यामुळे नव्या आव्हानांना आपण चांगल्या प्रकारे नव्या आव्हानांचा सामना करू शकता. येणारा काळ आपल्यासाठी आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरण्याची संकेत आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.

कर्क राशि- आपल्या राशीच्या दुसऱ्या भावामध्ये सूर्याचे गोचर होत आहे त्यामुळे या काळात अचानक धनलाभाचे योग येऊ शकतात. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्याला मजबूत बनवणारा काळ ठरणार आहे. आर्थिक दृष्ट्या या काळात मजबूत बनणार आहात. धनलाभाचे योग जमून येतील. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक आर्थिक समस्या आता समाप्त होतील.

जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे. पारिवारिक सुखामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. परिवारातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होणार आहे. मित्र सुद्धा आपली चांगली मदत करणार आहेत. करिअरच्या दृष्टीने काळ उत्तम फलदायी ठरणार आहे. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने देखील काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

सिंह राशि- आपल्या राशीत होणारे सूर्याचे आगमन आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. सूर्य आपल्या राशीचे स्वामी आहेत. त्यामुळे आपल्याला सूर्य आता अतिशय शुभ फळ देणार आहेत. स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होईल. सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे जीवनामध्ये अनेक सकारात्मक आणि शुभ घडामोडी घडवून येण्यास सुरुवात होणार आहे. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. 

नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतात. नवीन नोकरी मिळण्याचे योग आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होऊ शकते. नवा रोजगार आपल्याला उपलब्ध होणार आहे. व्यापारातून आपल्या कमाई मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल.

तुळ राशी- तुळ राशीच्या जीवनावर सूर्याच्या राशी परिवर्तनाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. सूर्य तुळ राशीच्या अकराव्या भावामध्ये गोचर करत आहेत. त्यामुळे हे गोचर आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. मानसन्मान यश कीर्ती आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. 

करिअरमध्ये आपण जेवढे जास्त कष्ट कराल तेवढे मोठे फळ आपल्याला प्राप्त होईल. करियरमध्ये मागील अनेक दिवसापासून करत असलेल्या आपले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. सूर्याच्या कृपेने उद्योग व्यापारासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. या काळात केलेले प्रवास लाभकारी ठरतील. 

नवीन व्यवसायाची सुरुवात देखील लाभकारी ठरणार आहे. सोबतच आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा काळ लाभकारी ठरणार आहे. नव्या मित्र-मैत्रिणीच्या गाठीभेटीमुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. एखाद्या नव्या व्यक्तीची ओळख आपल्याला होऊ शकते त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला चांगला लाभ प्राप्त होईल.

धनु राशि- सूर्याचे हे गोचर धनु राशीच्या नवव्या भावामध्ये होत असून या काळात आपला भाग्योदय घडून येण्याची शक्यता आहे. नोकरीच्या दृष्टीने हा काळ उत्तम ठरणार आहे. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे जीवनाला एक सकारात्मक दिशा प्राप्त होणार आहे. 

आपल्या साहस आणि पराक्रमांमध्ये सुद्धा वाढ होईल. आतापर्यंत अवघड वाटणारी कामे आता अचानक सोपी बनवू लागतील. प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल. हाती घेतलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. सरकार दरबारी अनेक दिवसापासून आढलेली कामे सुद्धा पूर्ण होतील.

मीन राशि- मीन राशीसाठी हा काळ सकारात्मक ठरणार आहे. आपल्या राशीच्या सहाव्या भावामध्ये हे गोचर होत असून हा काळ आपल्या राशीसाठी लाभदायी ठरणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करण्यासाठी सफल ठरणार आहात. विरोधकांना नमते घेण्यात भाग पाडणार आहात. 

राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ उत्तम फलदायी ठरणार आहे. भगवान सूर्य देवाच्या कृपेने जीवनामध्ये अतिशय अनुकूल घडामोडी घडून येतील. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *