Skip to content

या ६ राशी नवरात्री मध्ये बनतील महाकरोडपती महा दुर्लभ योग…!

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवन हे सुखदुःखाच्या अनेक रंगाने नटलेल्या असून मनुष्याच्या जीवनामध्ये कधी सुखाचे तर कधी दुःखाचे क्षण वारंवार येत असतात.काळ कधीही सारखा नसतो बदलत्याग्रहण क्षेत्राच्या स्थिती बरोबरच मानवी जीवनामध्ये वेगवेगळे बदल घडून येत असतात. कधी कधी हे बदल सकारात्मक असतात तर कधी नकारात्मक असतात. पण ग्रह नक्षत्राच्या स्थिती बरोबरच ईश्वरी शक्तीचा देखील मानवी जीवनामध्ये वेगवेगळा प्रभाव पडत असतो. घटस्थापने पासून पुढे येणारा सहा राशीच्या जीवनामध्ये असाच काहीसा सुंदर अनुभव येणारा काळ येणार आहे.

शर्दीय नवरात्रीचा आरंभ आज पासून होत असून शारदीय हा महापर्व या सहा राशींच्या जातकांसाठी अतिशय लाभदायक ठरण्याची संकेत आहेत. नवरात्रीपासून पुढे यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट येणार आहे. माता दुर्गेच्या कृपेने यांचे भाग्य बदलणार आहे.माता दुर्गेच्या आशीर्वादाने त्यांच्या जीवनातील दुःखदायक काळाचा अंत होणारा असून सकारात्मक काळाची सुरुवात या राशींच्या जातकांच्या जीवनात होणार आहे . आता यांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होणार आहेत.

मित्रांनो नवरात्रीच्या या काळामध्ये ग्रहण नक्षत्रामध्ये देखील अतिशय सकारात्मक बदल घडून येणार आहेत. जे की या सहा राशींसाठी अतिशय सकारात्मक ठरणार आहेत. नवरात्रीमध्ये म्हणजे दिनांक १७ ऑक्टोबर रोजी सूर्य राशी परिवर्तन करणारा असून तुळ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. आणि त्या पाठोपाठ्यात दुसऱ्या दिवशी म्हणजे १८ ऑक्टोबर रोजी बुध ग्रह देखील तुळ राशीमध्ये प्रवेश करतील त्यामुळे या ठिकाणी बुधादित्य योगाचे निर्माण होत आहे.

हा संयोग या रात्रीच्या जातकांसाठी अतिशय लाभकारी ठरणार असून यांच्या जीवनातील वाईट गरज असे आता पूर्णपणे बदलणार आहे माता दुर्गेचे विशेष कृपा आणि त्याबरोबरच ग्रह नक्षत्राची शुभ कृपा यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभरात घेऊन येईल. मित्रांनो सूर्य हे मानसन्मान प्रतिष्ठेचे दाता मानले जातात सूर्याला आत्म्याचा कारक देखील मानले जाते सूर्याची कृपा जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर परिस्थिती तेव्हा व्यक्तीच्या जीवनातील दारिद्र्य समाप्त होऊन भरभराटीला वेळ लागत नाहीत.

त्याबरोबरच बुध देखील प्रवेश करणार आहेत बुध हे ग्रहांचे राजकुमार मानले जातात.बुध हे बुद्धीचे कारक मानले जातात. नवरात्रीमध्ये असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या सहा राशींच्या जीवनामध्ये दिसून येईल. यांच्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होणार आहेत. यांचे जीवन एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणते आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांवर माता दुर्गेचे विशेष कृपा बसणार असून सूर्य आणि बुधाचे होणारे राशि परिवर्तन आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ असेल. सूर्याच्या कृपेमुळे मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. आपले आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे. धनलाभाचे योग देखील जमून येणार आहे. जीवनामध्ये अनेक दिवसांपासून चालू असणारा नकारात्मक काळ आता बदलणार आहे.

अतिशय शुभ काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार असून लवकरच भाग्योदय घडून येण्याची संकेत आहेत. नवरात्रीचा हा पर्व आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराटी घेऊन येईल. उद्योग व्यापार नोकरी कार्यक्षेत्र करियर अशा सर्व क्षेत्रांमध्ये भरघोस यश संपादन करण्यामध्ये सफल ठरणार आहात. आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे स्वतःच्या वाणीचा सुंदर उपयोग करून लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये सफल ठरणार आहात.

२) वृषभ रास- वृषभ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रगतीला सुरुवात होईल. भग्याची साथ मिळेल. दुर्गा देवीचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बसणार असून शारदीय नवरात्रीपासून पुढे जीवन एका सकारात्मक दिशेने कलाट निघेल त्याबरोबर सूर्याची आणि बुधाची विशिष्ट पहा आपल्या जीवनात आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे.

बुधदित्य योगाचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. आर्थिक आवक समाधान कारक असेल. मानसिक ताणतणाव दूर होईल.स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतेचा भरपूर उपयोग आपण करणार आहात.मनाला एक नवी प्रेरणा प्राप्त होणार आहे नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास आपण सुरू करणार आहात.

३) सिंह रास- सिंह राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे. आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होणार आहे स्वतःमध्ये असणाऱ्या शक्तीचा उपयोग करून जीवनामध्ये मोठे संपादन करण्यास सफल करणार आहात. नोकरीच्या दृष्टीने देखील हा काळ सुखकारक ठरेल. नोकरीत बढती किंवा बदलीचे योग आहेत.

नवरात्रीच्या या शुभ प्रभामध्ये घर जमीन अथवा वाहन खरेदीची योग आपल्या जीवनामध्ये येणार आहेत. दशमी तिथीला आपण वाहन खरेदी करू शकता. मानसिक तणाव दूर होईल. येणाऱ्या काळामध्ये आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य समाप्त होणार असून आनंद आणि भरभराटीला सुरुवात होणार आहे.या काळामध्ये व्यसनापासून दूर राहणे आपल्यासाठी आवश्यक असेल.

४) तुळ रास – तूळ राशीच्या जातकांवर माता दुर्गेची विशेष कृपा बसणार आहे.आपल्या आत्मविश्वासांमध्ये वाढ होणार आहे.शत्रूचा विनाश होणार आहे. आपल्या राशीत होणारे बुधाजीत युगाची निर्माण आपल्या जीवनामध्ये सकारात्मक घडामोडी घडवून आणतील. आर्थिक क्षमता मजबूत बनेल अध्यात्माच्या दृष्टीने देखील काळ शुभ ठरणार आहे सूर्य आणि बुधाची विशेष कृपा आपल्या जीवनावर बसणार असून सूर्यासारखे चमकेल आपले भाग्य सोन्यासारखे चमकेल आपले नशीब सूर्य देवाच्या कृपेने आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे.

गमवलेला आत्मविश्वास आपल्याला पुन्हा परत मिळणार आहे. नातेसंबंध मजबूत बनतील. धनसंपत्तीची प्राप्ती आपल्याला होईल. धनप्राप्तीचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होतील. त्यामुळे आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. धनधान्य आणि सुख समृद्धीने घर संपन्न होणार आहे.नवरात्रीमध्ये दुर्गेचा आशीर्वाद म्हणून माता दुर्गेची कृपा आपल्या जीवनावर असेल. इथून पुढे स्वतःच्या क्षमतेमध्ये सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतील.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट येणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा काळातील मानसिक ताण दूर होईल. आरोग्य उत्तम राहणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. भाग्यची साथ आपल्याला मिळणार आहे अडलेली कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. अडलेली प्रत्येक कामे ही व्यवस्थित रित्या पूर्ण होतील.

आपला भाग्योदय घडून येईल आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होईल स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर प्रचंड प्रगती प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान वाढणार आहे. समाजामध्ये आपला मान सन्मान वाढणार आहे भाग्य एका सकारात्मक दिशेने कलटणी घेईल त्यामुळे जीवनामध्ये आनंदाचे रंग निर्माण होतील.

६) धनु रास – धनु राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेग येईल. भगवान सूर्य देवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. आपला हरवलेला आत्मविश्वास पुन्हा जागा होईल. नव्या जीवनाची सुरुवात आपण लवकरच करणार आहात. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक राहणार आहे. नवा व्यवसाय सुरू स्वप्न लवकर साकार होणार आहे..

अडलेली प्रत्येक कामे ही व्यवस्थित रित्या पूर्ण होतील. आपला भाग्योदय घडून येईल आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होईल स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर प्रचंड प्रगती प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान वाढणार आहे. समाजामध्ये आपला मान सन्मान वाढणार आहे भाग्य एका सकारात्मक दिशेने कलटणी घेईल . आर्थिक आवक समाधानकारक असेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *