नमस्कार मित्रांनो.
आपल्या घरात जर एखाद्या व्यक्तीला लहान सहान गोष्टीवरून राग येत असेल संताप होत असेल तर अशा स्वभावाच्या व्यक्तीला शांत करण्यासाठी शिवमहापुराणातून एक उपाय सांगितला आहे. हा उपाय कोणत्याही शिवरात्री स्थापन करू शकता.शिवरात्री प्रत्येक महिन्यात असते. कॅलेंडरमध्ये पंचांगामध्ये पाहू शकता.
या शिवरात्रीच्या दिवशी हा छोटासा उपाय केल्यास रागीट व्यक्ती शांत येईल. तसेच हा उपाय एकदाच करायचा आहे.
मित्रांनो उपाय करण्यासाठी पाच बेलपत्र घ्यायचे आहेत आणि त्याचे देठ तोडायचे आहेत. पंघे पाच देठ तोडून आपल्या जवळपासच्या शिव मंदिरात जायच आहे. आता आपल्या घरातील तांब्याभर पाणी घेऊन जाण्यास विसरू नका.
मग त्या ठिकाणी जाऊन हे पाच डेट शिवलिंगाच्या या भागावर म्हणजे जिथून पाणी खाली पडणार आहे त्या भागावर हे ठेवायच आहे कारण हा जो भाग आहे जो शिवशंभूची सर्वात धाकटी कन्या अशोका सुंदरीची स्थान आहे. सर्वात शेवटी हे पाच देत ठेवायचे आहेत. मग ठेवल्यानंतर हटकेश्वर महादेवांचा स्मरण करायचा आहे.
कारण हाटकेश्वर महादेव कोणताही व्यक्ती जो खूप हट्टी आहे तसेच एखाद्या व्यक्तीवर तो खूप राग राग करतो तो शांत होण्यास मदत होते. कारण हटकेश्वर महादेवांचे महात्मे फार मोठे आहेत आणि आपल्या घरातून आणलेला तांब्या भरून जल शिवलिंगावर अर्पण करायचा आहे. अर्पण करताना ओम नमः शिवाय त्या मंत्राचा जप करायचा आहे आणि रागीट व्यक्ती शांत होऊ दे अशी प्रार्थना करा.
तेच हा उपाय रागीट व्यक्ती स्वतः करू शकते. जल अर्पण केल्यानंतर नाही जल खाली वाहन वाहून जात त्या ठिकाणी अशोका सुंदरीच्या ठिकाणाहून वाहत खाली येणार आहे. या पाण्यासोबत हे पाच देठ त्यापैकी काही देठ खाली सुद्धा पडतील.
त्यामुळे जितके देठ खाली पडतील तितकेच डेट आपण घ्यायचे आहेत आणि घरी यायच आहे. त्यानंतर हे देठ ज्या व्यक्तीला सतत राग येतो त्या व्यक्तीला हे देठ खाऊ घालायचे आहेत. हा उपाय फक्त एक शिवरात्रीला नक्की करा. फरक नक्की जाणवेल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.