Skip to content

वृश्चिक राशी ९ सप्टेंबर जीवनाला मिळणार नवी कलाटणी भाग्योदयाचे संकेत.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ९ सप्टेंबर पासून पुढे येणारा काळ वृश्चिक राशीच्या जीवनासाठी विशेष लाभकारी आणि अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनात येणारी संकटे बाधा आता दूर होणार आहेत. कामांमध्ये वारंवार येणारे आता दूर होणार आहे. मित्रांनो ९ सप्टेंबर रोजी कुलधर्म पोर्णिमा आहे. यावेळी २ दिवसांची पौर्णिमा तिथी येणार आहे.

९ सप्टेंबर रोजी कुलधर्म पौर्णिमा असून १० सप्टेंबर रोजी पृष्ठपदी पौर्णिमा असणार आहे. आणि १० सप्टेंबर रोजी बुध ग्रह वक्री होणार आहेत. त्यामुळे याचा अतिशय सकारात्मक प्रभाव वृश्चिक राशीच्या जीवनावर दिसून येईल. ग्रहनक्षत्राची बनत असलेली शुभ स्थिती आपल्या जीवनामध्ये सकारात्मक घडामोडी घडवून आणू शकते. मागील अनेक दिवसांचे आपले कष्ट प्रयास आपले प्रयत्न आता सफल होणार आहेत. 

पारिवारिक जीवनाविषयी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. परिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. मानसिक सुख शांतीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात वाढ होईल. करिअरच्या दृष्टीने जर आपल्याला विदेशामध्ये जाऊन करिअर करण्याची इच्छा असेल तर हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरू शकतो. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने देखील आपल्या कामांमध्ये वाढ होणार आहे. 

छोट्या व्यवसायामध्ये पुन्हा गुंतवणूक करून जर व्यवसायाचा विस्तार आपल्याला घडून आणायचा असेल तर त्यासाठी सुद्धा हा काळ अनुकूल ठरणार आहे. पण या काळामध्ये आर्थिक देवाण-घेवाण करताना आपल्याला सावध राहावे लागेल. आर्थिक देवाणघेवाण करताना सतर्क राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे. आर्थिक गुंतवणुकीसाठी सुद्धा हा काळ अनुकूल ठरेल. 

या काळामध्ये अनेक मार्गाने धन अर्जित होणार आहे. म्हणजे अनेक मार्गाने धनप्राप्ती आपल्याला होऊ शकते. त्यामुळे पैशांची आवक आपल्या जीवनामध्ये वाढू शकते. त्यामुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक आहे. या काळात सूचित केलेला पैसा पुढे चालून आपल्या उपयोगी पडू शकतो. त्यामुळे पैशांची बचत करणे आवश्यक आहे. पण या काळामध्ये कुणावरही अति विश्वास ठेवू नका. 

मित्रांनो प्रेम जीवनाविषयी सतर्क राहणे देखील आपल्यासाठी आवश्यक ठरणार आहे. उद्योग व्यापार करिअर कार्यक्षेत्राच्या दृष्टीने आनंददायीक घडामोडी घडवून येतील. पारिवारिक जीवनामध्ये सुद्धा सुखाचे सुंदर वातावरण आपल्या जीवनामध्ये राहणार आहे. पती-पत्नीमध्ये चालू असणारे वादाचा मिटणार आहेत. करियरमध्ये मोठी प्रगती आपल्याला प्राप्त होऊ शकते.

 करिअरमध्ये एखादे मोठे यश आपल्या हाती लागू शकते. आपल्या महत्त्वकांक्षा या काळामध्ये पूर्ण होऊ शकतात‌. मागील अनेक दिवसापासून मनाला सतावणारी चिंता सुद्धा आता दूर होणार आहे. चिंताआधी काळजी आता मिटणार आहे. एखादे मोठे काम यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणार आहात. स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग करून मोठे यश पदरी पाडून घेण्यामध्ये सफल ठरणार आहात. 

उद्योग व्यापाराच्या दृष्टीने आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहेत. मानसिक सुख समृद्धी मध्ये सुद्धा वाढ होणार आहे. जीवनाला एक सकारात्मक तेची प्राप्ती होणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. माता लक्ष्मी चा वरदस्त आपल्या पाठीशी राहणार आहे.जीवनातील दुःखाचे दिवस समाप्त होतील. सुख-समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. 

कुलधर्म पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने संपूर्ण होतील आपले भाग्य. या काळामध्ये आरोग्यामध्ये सुधारणा घडून येईल. आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. अध्यात्माची आवड देखील आपल्याला या काळामध्ये निर्माण होऊ शकते. घर परिवारामध्ये सुखाचे वातावरण राहील. पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद आता समाप्त होतील. 

आर्थिक उन्नती आणि प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येणार आहे. व्यापारामध्ये चांगले लाभ आपल्याला मिळतील. आता इथून पुढे येणारा काळ जीवनाला एक नवीन दिशा देणार आहे. जीवनाला एक सुंदर दिशा देणार आहे. इथून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *