मिळेल मोठी खुशखबर.
नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो ७ ऑक्टोबर पासून पुढे येणारा काळ वृषभ राशीच्या जीवनासाठी अतिशय अनुकूल बनत आहे. या काळात बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती वृषभ राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता यांच्या जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. वृषभ राशीसाठी सर्वच दृष्टीने ग्रह नक्षत्राची अनुकूलता असणार आहे.
मित्रांनो दिनांक ८ ऑक्टोबर रोजी प्लुटोग्रह मार्गी होणार आहेत आणि ८ ऑक्टोबर रोजी चंद्र आणि नेपच्यून अशी युती होत आहे. चंद्र नेपचून अशी युती होत असल्यामुळे हा काळ या राशींच्या जीवनासाठी लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्य यांना मोठ्या प्रमाणामध्ये साथ देणार आहे. त्यामुळे ७ ऑक्टोबर पासून पुढे जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे.
उद्योग व्यापार करिअर कार्यक्षेत्रामध्ये भरगोस यश यांच्या पदरी पडणार आहे. आता सर्वच दृष्टीने सर्वत्र क्षेत्रामध्ये मोठी प्रगती आपल्या जीवनात घडून येऊ शकते. आता प्रगतीचे सर्व मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. आता इथून पुढे नशिबाला नवी कलाटने प्राप्त होणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत.
आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने येणारा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. या काळामध्ये काही नव्या योजना आपण बनवणार आहात आणि त्या साकार करून सुद्धा दाखवणार आहात. आपला अनेक दिवसांचा आलेला पैसा या काळात आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आर्थिक प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत.
आर्थिक आवक समाधानकारक असेल प्रगतीच्या दिशेने आता जीवनाचा प्रवास सुरू होईल. संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाटायला येणार आहेत. अनेक दिवसापासून पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार असून आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात.
या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. मोठ्या आत्मविश्वासाने केलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. या काळामध्ये आपल्या मनाला एक सकारात्मक प्रेरणा प्राप्त होऊ शकते. एका सकारात्मक प्रेरणेने प्रभावित होऊन नव्या कामाची सुरुवात करणारा हात, संतती विषयी देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे.
संततीच्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता दूर होतील. आरोग्याच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. पण तरीही खाण्या- पिण्यावर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या काळामध्ये पैशांचे देवाण-घेवाण करताना आपल्याला सावध राहावे लागेल. कुणावरही अति विश्वास करू नका.
कुणाच्या भुलतापांना बळी पडून कोणतेही चुकीचे निर्णय या काळामध्ये घेऊ नका. करिअरच्या दृष्टीने शुभ फलांची प्राप्ती आपल्याला होऊ शकते, करिअरमध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. मानसन्मान, पद-प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. सामाजिक क्षेत्रात आपला सहभाग आता वाढणार आहे.
या काळामध्ये एखाद्या धार्मिक कार्यास सुद्धा सहभाग घेऊ शकता. मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होणार असून मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या घडामोडी आता आपल्या जीवनामध्ये जुळून येतील. विदेश यात्रा घडण्याची योग सुद्धा बनत आहेत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.