Skip to content

सर्व इच्छा ताबडतोब पूर्ण होतील, स्वामींचा हा मंत्र मनापासून वाचा. स्वामी कायम पाठीशी राहतील.

  • by

नमस्कार मित्रांनो.

सर्व इच्छा ताबडतोब पूर्ण होतील श्री स्वामी समर्थांचा हा अद्भुत मंत्र मनापासून वाचा स्वामी पाठीशी आहेत. स्वामी समर्थांचे असंख्य भक्त आहेत ते स्वामी समर्थांची नित्य सेवा करतात आणि स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करतात. श्री स्वामी समर्थांचे अनेक मंत्र आहेत आणि प्रत्येक मंत्राचा अर्थ वेगवेगळ्या आहे. प्रत्येक मंत्राचे लाभ आणि फायदे हे वेगवेगळे आहेत. ते अन्य साधारण आहेत.

आम्ही तुम्हाला स्वामी समर्थांच्या अशा एका मंत्राबद्दल माहिती सांगणार आहोत. या मंत्राचा जप केल्याने आपल्या घरात आजारपण नावालाही उरणार नाही. श्री स्वामी समर्थांचे भक्त दावा करतात की या मंत्राचा जप आपल्या सोयीनुसार सकाळ किंवा संध्याकाळ आपल्या वेळेनुसार या मंत्राचा जप करावा.

तर घरातील लोकांचा आरोग्य चांगल राहत घरामध्ये सुख शांती नांदी लागते घरातील लोक जर एकमेकांशी भांडत असतील घरात अशांती असेल तर ते दूर होतं. त्यासोबतच जीवनात पैसा येत नसेल अत्यंत गरीबी असेल तरी या समस्या सुद्धा मंत्राच्या प्रभावाने दूर होतील. या मंत्राचा जप मानसिक आरोग्य चांगलं ठेवतो.

मानसिक ताण तणाव दूर करतो. आपल्याला शारीरिक बळ प्रदान करतो. आपल्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करतो. मित्रांनो प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ सांगतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा स्वामी समर्थ आपल्याला या प्रकारे करतात. तेव्हा आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होणे अगदी साहजिक आहे. या आत्मविश्वासाच्या जोरावरच प्रत्येक काम आपण पार पाडतो. त्या कामात आपल्याला यश मिळते.

आज आम्ही आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्र बद्दल सांगणार आहोत. आपल्याला वेळेनुसार सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी फक्त एकदा या मंत्राचा जप आपल्या संपूर्ण कुटुंबासह नक्की करा श्री स्वामी समर्थांचा फोटो मूर्ती आपण जवळ ठेवावी फाटावर ठेवावे आणि त्यांची पूजा करावी आणि सकाळी किंवा संध्याकाळी या मंत्राचा जप करावा.

जप करण्याआधी एक अगरबत्ती प्रज्वलित करावी एक दिवा लावा एक तांब्यावर अथवा एक ग्लासभर पाणी श्री स्वामी समर्थांच्या चरणी ठेवावे आणि फक्त एक वेळा श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणावा मित्रांनो हा मंत्र कुटुंबासोबत फक्त एक वेळा म्हणा. आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचे १०८वेळा एक माळ जपा. या महामंत्राचा जप अवश्य करा.

स्वामी समर्थ १०८ वेळा आपण मनोभावे म्हणा. आणि त्यानंतर त्या अगरबत्तीतून जी काही राख किंवा भस्म खाली पडले असेल, आपल्या घरातील प्रत्येकाच्या कपाळावर अवश्य लावा. त्यानंतर जे पाणी आपण स्वामींच्या चरणी ठेवलं होतं ते पाणी प्रसाद म्हणून आपण प्रत्येकाला थोडा थोडा द्यायचा आहे. आणि ते प्यायचं आहे.

मित्रांनो दररोज नित्यनेमाने आपण जर श्री स्वामी समर्थांची याप्रकारे श्री स्वामी समर्थांच्या तारीख मंत्राचा जप केला घरामध्ये अद्भुत चमत्कार झाला असे दिसून येईल. मित्रांनो श्री स्वामी समर्थांचे भक्त दावा करतात, की घरामध्ये अद्भुत ताकद आहे.

जेव्हा आपण या मंत्राचा जप पाणी ठेवून अगरबत्ती लावून करतो या मंत्राची ताकद त्या पाण्यामध्ये उतरते, आणि त्या अगरबत्तीतून जे भस्म बाहेर पडते, भस्म प्रभावित होऊन जातं. इथे भस्म आपण आपल्या कपाळी लावतो तेव्हा प्रचंड स्वामी बळ आपल्या पाठीशी निर्माण होते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *