Skip to content

सुख समृद्धीचे दाता गुरु या राशींची वाढवतील शान एप्रिल पर्यंत मिळेल अमाप धनदौलत, मान सन्मान..!

  • by

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिषामध्ये ग्रहांची स्थिती फार महत्त्वपूर्ण मानली जाते. त्याबरोबरच प्रत्येक ग्रहांची हालचाल देखील महत्त्वाची मानली जाते आणि त्यात जर एखाद्या महत्त्वपूर्ण ग्रहाच्या स्थितीमध्ये जर काही परिवर्तन घडून येत असेल तर त्याचा प्रभाव संपूर्ण बारा राशीवर दिसून येत असतो. ग्रहाच्या प्रत्येक हालचालीनुसार व्यक्तीच्या जीवनामध्ये कधी सुखाचे तर कधी दुःखाचे दिवस निर्माण होत असतात.

जेव्हा एखादा ग्रह राशि परिवर्तन करतो किंवा एखादा ग्रह युती बनवतो तेव्हा त्याचा आशीर्वाद त्याचा शुभ प्रभाव संपूर्ण बारा राशीवर दिसून येत असतो. त्याबरोबरच जेव्हा एखादा ग्रह नक्षत्र परिवर्तन करत असतो तेव्हा देखील त्या घराची शुभ अथवा शुभकृपा जातकाच्या जीवनावर दिसून येत असते आणि जेव्हा एखादा महत्त्वपूर्ण ग्रह नक्षत्र परिवर्तन करतो तेव्हा त्याचा सखोल प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर दिसून येत असतो.

येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे आता इथून पुढे एप्रिल महिन्यापर्यंत या काही खास राशींच्या जातकांना अतिशय सकारात्मक अनुभव येण्याची संकेत आहेत कारण देवगुरू या राशींच्या जातकांवर विशेष कृपा करणार आहेत गुरूंची विशेष कृपा कृचे विशेष पाठबळ या राशींच्या जातकांच्या पाठीशी राहणार आहे.प्रसन्नत निर्माण होणार आहे.

मित्रांनो देवतांचे गुरु एका निश्चित कालावधीमध्ये नक्षत्र परिवर्तन करत आहेत आणि यावेळी ते शुक्राच्या नक्षत्रामध्ये म्हणजे भरणी नक्षत्रामध्ये विराजमान आहेत. त्यामुळे गुरुच्या भरणी नक्षत्रामध्ये विराजमान हसल्याचा शुभ आणि सकारात्मक प्रभाव या काही खास रथींच्या जातकांना मिळणार आहेत. मित्रांनो गुरूच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव तर प्रत्येक राशीच्या जातकांच्या जीवनावर पडतच असतो.

ज्योतिषानुसार गुरूला भाग्याचा कारक मानण्यात आले आहे त्यामुळे गुरुच्या स्थितीमध्ये थोडासा देखील बदलाव संपूर्ण बारा राशीचे जीवन प्रभावित करत असतो. आपल्याला सांगू इच्छितो की यावेळी गुरु आपल्या राशीत मेष राशीमध्ये विराजमान आहेत आणि फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे तीन फेब्रुवारी रोजी दुपारी ०२:४५ मिनिटानंतर गुरूने भरणी नक्षत्रमध्ये प्रवेश केला आहे आणि भरणी नक्षत्रत ते आता १७ एप्रिल पर्यंत राहणार आहेत आणि भरणी नक्षराचा स्वामी हे शुक्र ग्रह आहेत.

अनेक राशींच्या लोकांना सुखसमृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे. वैवाहिक सुखस भौतिक सुख समृद्धीची प्राप्ती देखील या राशींच्या जातकांना होणार आहे.तर चला वेळा वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशीं आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांच्या जीवनावर गुरुजी विशेष कृपादृष्टी बरसणार असून गुरुने केलेले नक्षत्र परिवर्तनाचा हा पर्व आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. गुरुची स्थिती आपल्यासाठी मजबूत बनणार आहे. गुरुचे पाठबळ आपल्याला लाभणार आहे. त्यामुळे अनेक समस्या समाप्त होतील भागीदाचे संकेत आहेत जीवनामध्ये चालू असणाऱ्या नकारात्मक परिस्थिती पासून आपली सुटका होणार आहेत.

समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे. मानसिक ताणतणाव दूर होईल.गुरुचे पाठबळ असल्यामुळे संकटाचा सामना करायचे बळ आपल्याला मिळणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुख प्राप्त होणार आहे. अविवाहित जातकांना समाधानाचे दिवस आनंदाचे दिवस येणार आहेत. हा काळ आपल्या जीवनाला आनंद उत्कर्ष देणारा काळ ठरणार आहे.

२) वृषभ रास – वृषभ राशीच्या जातकांसाठी गुरुचे नक्षत्र परिवर्तन फलदायी ठरणार असून आता इथून पुढे सुखाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. गुरुचे पाठबळ आहे. त्यामुळे आर्थिक स्थितीमध्ये चांगली सुधारणा होईल. आपल्या जीवनामध्ये चालू असणारे आर्थिक समस्या समाप्त होतील. आर्थिक आवक समाधानकारक असेल आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील.

वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल बुद्धिमत्तेला सकारात्मक तेच प्राप्त होईल. आपल्या ज्ञानामध्ये वाढ होईल. त्यामुळे करिअरमध्ये प्रगतीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत . खाजगी अथवा सरकारी क्षेत्रात यश मिळू शकते. आनंदाची बातमी लवकरच आपल्या कानावर येऊ शकते प्रगतीचे मार्ग मोकळे होतील गुरुचे पाठबळ आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. अनेक समस्या सुटणार आहे त्यामुळे वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ फलदायी ठरणार आहे.

३) कन्या रास – कन्या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणारा असून आता इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक पद प्रतिष्ठा मानसन्मान आपल्याला हस्तगत होणार आहे. आपल्या स्वतःमध्ये असणाऱ्या कलागुणांचा चांगला उपयोग करून या काळामध्ये चांगले यश देखील आपण प्राप्त करणार आहात. कलाकार लोकांसाठी चांगले दिवस येणार आहेत.

लेखक साहित्यिक लोकांसाठी देखील आनंदाची बातमी आपल्या कानावर येणार आहे. पुरस्कार आपल्याला प्राप्त होऊ शकतो. राजकीय व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक उलाढाली घडून येऊ शकतात. विश्वास या कालावधीमध्ये आपल्याला महागात पडू शकतो. कन्या राशीच्या जातकांनी आर्थिक व्यवहार करताना थोडीशी सांभाळून राहणे आवश्यक आहे. गुरुचे पाठबळ आहे पण हितशत्रूचा त्रास आपल्याला थोडासा जाणवू शकतो.

४) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ फलंदाज ठरणार आहे. आपली अडलेली कामे पूर्ण होतील. आत्मविश्वासामध्ये मात्र प्रचंड प्रमाणात वाढ होणार असून अनामिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. या कालावधीमध्ये विवाहाचे योग देखील जमून येऊ शकतात. प्रेम जीवनामध्ये आनंदाची बाहेर येणार असून प्रेमाचे नाते अधिक मजबूत आणि अधिक घट्ट बनणार आहे. हा काळ जीवनातील सुखाचा काळ ठरणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांच्या महत्त्वकांक्षा पूर्ण होणार आहेत.

आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नव्या योजना बनतील सरकारी कामे वेळेवर पूर्ण होण्याची देखील संकेत मिळत आहेत राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी लवकरच आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. एखादे मोठे पद मानसन्मान आपल्याला प्राप्त होऊ शकते इथून पुढे वैवाहिक जीवनामध्ये ज्या काही समस्या सध्या वर्तमान स्थितीमध्ये चालू आहेत त्या आता इथून पुढे समाप्त होणार असून आनंदाची दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.मित्र देखील आपली चांगली मदत करतील.

५) धनु रास – धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ सुखाचा जाणार आहे. धनु राशिच्या जातकांसाठी गुरुचे पाठबळ मोलाचे ठरणार आहे. धनु राशि साठी येणारा कालावधी आर्थिक दृष्ट्या अतिशय शुभ ठरणार असून मानसन्मानाचे योग देखील येथील आपल्या नानामध्ये चांगली भर पडणार आहे. अध्यात्मिक सुखाची अनुभूती आपल्याला होणार आहे.

प्रगतीचे मार्ग मोकळी येतील प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील हा काळ जीवनातील सुखाचा काळ ठरणार आहे वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. स्वतःच्या कर्तुत्वाने अतिशय सुंदर यश आपण या ठिकाणी प्राप्त करून दाखवणार आहात.हा काळ प्रगतीचा काळ असणार आहे धनु राशीच्या जातकांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये देखील चांगली सुधारणा दिसून येणार असून लोक आपल्याकडे आकर्षित होणार आहेत.

६) मकर रास – मगाशीच्या जातकांसाठी हा काळ आनंदात जातील हे पर आनंदाचे असेल आर्थिक समस्या समाप्तीतील आर्थिक आवक समाधानकारक असेल.आर्थिक प्राप्तीचे नवे साधन उपलब्ध होतील. स्वतःच्या वाणीचा अतिशय सुंदर उपयोग आपण कालावधीमध्ये करणार आहात.वाणीचा चांगला उपयोग करून चांगले हे संपादन करण्यात आपण यशस्वी ठरणार आहात.

मकर राशींसाठी हा काळ यशोदायक आणि आनंदाचा काळ ठरणार आहे. स्वतःमध्ये असणाऱ्या कर्तुत्वाला वाव मिळून देणार आहात म्हणजे चांगला उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात. प्रेम जीवनामध्ये आनंदाचे वातावरण असेल. प्रयसीची किंवा प्रियकराची साथ आपल्याला मिळणार आहे. त्याबरोबरच आर्थिक दृष्ट्या काळ शुभ ठरणार आहे.

७) मीन रास – मीन राशीच्या जातकांना गुरुचे पाठबळ मिळणार असून गुरुच्या आशीर्वादाने आता आपल्या जीवनामध्ये सुखाचे दिवस येणार आहेत. आतापर्यंत भोगत असलेल्या दुःख यातनेपासून सुटका होणार आहे. अपमानाचे दिवस समाप्त होणार असून मानसन्मान पद प्रतिष्ठित प्राप्त होण्याची दिवस आपल्या जीवनामध्ये येणार आहेत. अविवाहित जातकांची विवाह जमून येतील.उद्योग व्यापारातून नफा मध्ये वाढ होईल. लांबचे प्रवास घडू शकतात.

नोकरी विषयक आनंदाची बातमी लवकरच आपल्या कानावर येऊ शकते. जेष्ठ व्यक्तींसाठी आर्थिक प्राप्तीचे योग बनत आहेत. जेष्ठ व्यक्तींना मुलांकडून आदर सन्मान देखील प्राप्त होणार आहे. त्यामुळे मन समाधानी असेल. संततीच्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. सर्वच मीन राशीच्या सर्वच जातकांसाठी हा काळ सुखात असेल. फक्त मन लावून मेहनत करण्याची मात्र आवश्यकता आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *