Skip to content

स्वामी म्हणतात, रविवारी चुकून ही खाऊ नका ही वस्तू आयुष्य भर पश्चात्ताप होईल.

नमस्कार मित्रांनो.

स्वामी म्हणतात रविवारी चुकूनही ही वस्तू खाऊ नये आयुष्यभर पश्चाताप होईल. मित्रांनो आठवड्याच्या सुरुवातीचा वार म्हणजेच रविवार आपल्या शास्त्रानुसार रविवार हा सूर्य देवांचा व विष्णू देवांचा आहे असे मानले आहे. आपल्यातील बऱ्याच लोकांना सूर्याला आंघोळ केल्यानंतर अर्घ्य देण्याची सवय आहे. त्यामुळे त्यांच्यावर सूर्य देवाची कृपादृष्टी सदैव राहते. व त्यामुळे त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा मानसन्मान सर्व काही मिळतो.

त्याचबरोबर दररोज सूर्याला जल अर्घ्य दिले तर आपल्या घरातील आजारपण निघून जाईल. सर्वात महत्त्वाची म्हणजे जर रविवारच्या दिवशी आपले हातून अशी काही चुकीची कार्य जर झाली तर त्याचा पश्चाताप आपल्याला पूर्ण आयुष्यभर होऊ शकतो. व आपल्या हातून घडलेल्या चुकीच्या कामामुळे आपल्या उच्च स्थानी असलेल्या सूर्य खालच्या स्थानावर येतो वयाची वाईट फळ देखील आपल्याला भोगावे लागतात.

मित्रांनो रविवारच्या दिवशी ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्या गोष्टी आपल्या हातून नाही केल्या तर सूर्यग्रह आपल्याला उच्च स्थानांमध्येच राहतात. व त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहिल्यामुळे समाजामध्ये आपली मान प्रतिष्ठा वाढते. आपल्या घरातील आजारपण कायमची नाहीशी होतील. रविवारच्या दिवशी जर आपल्या हातून हे कार्य जर झाले तर सूर्य आपल्याला आशीर्वाद देतील.

रविवारच्या दिवशी सकाळी पहिली भाकरी किंवा चपाती तयार होते ती पहिल्यांदा गाईला खाऊ घालावी‌. त्याचबरोबर रविवारच्या दिवशी गाईची पूजा देखील करावी. पूजा करून झाल्यानंतर एक चपाती किंवा भाकरी गाईला नक्की खाऊ घालावे. रविवारच्या दिवशी आपल्या कपाळावर लाल चंदन किंवा हरिचंद्र लावणे खूपच शुभ मानले जाते. या झाल्या रविवारच्या दिवशी करायला हव्यात.

अशा गोष्टी आहेत की त्या केल्याने पश्चात्ताप पूर्ण आयुष्यभर होतो. ज्यामध्ये जसं की आपण वरील सांगितलं गरीब लोकांना, गरजू लोकांना, अपंग व्यक्तींना, किन्नर लोकांना मदत करायची आहे. मात्र ही मदत करत असताना त्यांचा कोणत्याही प्रकारे अपमान होणार नाही किंवा त्यांचे मन दुखावले जाणार नाही याची मात्र आपल्याला काळजी घेतली पाहिजे.

कारण रविवारच्या दिवशी यांचा अपमान तर ते आपल्याला चांगला आशीर्वाद देत नाही. व त्यांचा तळतळात आपल्याला लागतो. त्यामुळे यांचा अपमान रविवारच्या दिवशी करायचा नाही. मित्रांनो रविवारच्या दिवशी जर आपल्यासमोर कधी अपंग व्यक्ती किंवा गरजू व्यक्ती आल्यास त्यांना मदत करावी. त्याचबरोबर एखादा किन्नर असेल त्याला देखील या दिवशी मदत करावी. त्यांना मदत केल्याने सूर्यग्रहणाचा आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे.

रविवारच्या दिवशी पश्चिम किंवा वायव्य दिशेला प्रवास करणे टाळावे. कारण या दिशेला जर आपण प्रवास केला आपल्या प्रत्येक कामात अडचणी येतील. आपले कोणतेही कार्य पूर्ण होणार नाही. आपल्या अडचणीत वाढ होईल. परंतु काही कारणास्तव या दिवशी आपल्याला जर प्रवास करावा.

लागणारा असेल तर एखाद्या विड्याचे पान खावे किंवा थोडे तूप खाऊन घराबाहेर पडावे. व बाहेर पडल्यानंतर पाच पावले पाठीमागे यावे ‌ व आपण ज्या कार्याला जाणार आहोत ‌ त्या कार्यासाठी आपण प्रवास शक्य असल्यास रविवारचा प्रवास टाळावा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *