Skip to content

स्वामी समर्थांचा आशीर्वाद देणारा सर्वात शक्तिशाली मंत्र आनंदाची गुरुकिल्ली..

नमस्कार मित्रांनो.

स्वामी समर्थांचा आशीर्वाद देणारा सर्वात शक्तिशाली मंत्र मित्रांनो स्वामी समर्थांचा प्रभावी मंत्र आपल्याला माहिती आहे श्री स्वामी समर्थ या नामात किती शक्ती आहे आपण नेहमी सतत या नामाची नामस्मरण करत असतो आणि या मुळे आपल्या भरपूर समस्या दूर होतात. परंतु स्वामींनी आपल्याला प्रभावशाली मंत्र दिला आहे हा मंत्र कोणत्याही समस्येवर संकटांवर कारागीर असतो.

जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल किंवा घरात कोणत्या ना कोणत्या समस्या असतील व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल घरात वाद-विवाद होत असतील कोणत्याही समस्या असतील तर हा मंत्र बोलायला सुरुवात करा हा मंत्र तारक मंत्र निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे देऊ नका.

नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहिता कसा होशी तू त्या विन स्वामी भक्त एकदा त्यांनीच दिली हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभक्ती नमन नाम ध्यानीतीर्थ स्वामीचे या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती नसोडी स्वामी ज्या घेई हाती श्री स्वामी चरण विंदा बरेच जण हा मंत्र म्हणत असतील आपल्या घरातील समस्या दूर होतील.

तारक मंत्र या शब्दातच त्याचा अर्थ आहे जो आजाराने त्रासलेला आहे चिंतेने ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी करतातच. स्वामिनी ही आपल्याला अनमोल भेट दिली आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आणि आपण कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही. ती स्वामींची अगम्य शक्ती आहे.

हा मंत्र म्हणायला तुम्ही सुरुवात करा आणि बघा तुमच्या मनात बळ येते की नाही आणि हा मंत्र जर तुम्ही हळूहळू म्हणालात तर खूपच बळ शक्ती अंगात संचारते. सर्वच स्वामी भक्तांचा रुपवाही या मंत्रात एक कळवा आहे अंतरकी अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त स्वामींच्या वाचनावर आणि स्वामींवर विश्वास बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या.

या मंत्राने दूर होईल या मंत्राची सत्य अनुभवा मित्रांनो जेव्हाही तुम्ही तारक मंत्र बोलायला सुरुवात कराल त्याच्या आधी तुम्ही एक अगरबत्ती लावावी. एका वाटीमध्ये किंवा ग्लासामध्ये पाणी ठेवावे एक वेळेस तारक मंत्र बोलावा. मंत्र बोलून झाल्यानंतर न श्री स्वामी समर्थ या नावाची एक जपमाळ करावी.

आणि त्यानंतर अगरबत्तीची रक्षा सर्व घरातील सदस्यांना लावावी. आणि ठेवलेले पाणी सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून घ्यावे. असे रोज न चुकता करावे. सकाळी किंवा संध्याकाळी वेळ ठरवून घ्यावी आणि तारक मंत्र म्हणावा. तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील आणि घरात शांती समाधान सुख नांदेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *