Skip to content

१५ ऑगस्ट या राशींचे भाग्य चमकणार पुढील ११ वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक चतुर्थीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच श्रावण महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. मित्रांनो प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येत असतात. एक येते ती कृष्ण पक्षात आणि दुसरी येते ती  शुक्लपक्षात येणाऱ्या चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते.

तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. चतुर्थीचा दिवस हा पूर्णपणे श्री गणेशाला समर्थित असतो. या चतुर्थीला हेरंब चतुर्थी असे म्हणतात. संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांना हरण करणारी चतुर्थी. मित्रांनो मान्यता आहे की, या दिवशी व्रत उपास करून भगवान श्री गणेशाची पूजा आराधना केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. 

गणेश भक्तांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशाची भक्ती आराधना केल्याने सुख सौभाग्यामध्ये वाढ होते. आणि भक्तांच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात.या दिवशी दिवसभर उपास करून रात्री चंद्र उदया नंतर व्रत सोडले जाते. या दिवशी पूजा पाठ करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि सोबतच पवित्र राहणे देखील आवश्यक आहे. 

मास मधीरेपासून दूर राहणे गरजेचे आहे. यावेळी येणारी संकष्टी चतुर्थी अतिशय लाभकारी मानली जात आहे. कारण यावेळी संकष्टी चतुर्थीला अतिशय शुभ संयोग बनत आहेत. या संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव या काही भाग्यवान राशींच्या जीवनावर पडणार असून यांच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहेत. भगवान श्री गणेशाच्या कृपेने सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट यांच्या जीवनात होणार आहे.

मित्रांनो श्रावण शुक्लपक्ष उत्तरा भाद्रपदा नक्षत्र दिनांक १५ ऑगस्ट रोजी सोमवार संकष्टी चतुर्थी आहे. यावेळी श्रावण सोमवारच्या दिवशी संकष्टी चतुर्थी येत असल्याने या चतुर्थीचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. ही चतुर्थी रात्री ०९ वाजून ४२ मिनिटांनी चंद्रोदय होणार असून सोमवारची शिवमुठ ही मूग असणार आहे. यावेळी श्रावण सोमवार आणि संकष्टी चतुर्थी एका दिवशी येत आहे.

विशेष म्हणजे चतुर्थीच्या दिवशी गजकेसरी योग बनत आहे. पंचकानुसार दिनांक १५ ऑगस्ट रोजी चंद्र आणि गुरू अशी युती होत असून हा संयोग या काही भाग्यवान राशींच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आता जीवनात कशाचीही उणीव आपल्याला भासणार नाही. आता जीवनात कशाची म्हणून कमतरता राहणार नाही. 

आता जीवनातील सर्व दुःख समाप्त होण्यासाठी वेळ लागणार नाही. भगवान श्री गणेशाची विशेष कृपा आणि भगवान भोलेनाथाची विशेष कृपा या काही भाग्यवान राशींच्या जीवनावर बसणार आहे. तर चला वेळ वायांना घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून.

मेष राशी- मेष राशीवर भगवान श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे. संकष्टी चतुर्थी पासून जीवनाला नवी दिशा प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनातील सर्व संकटे सर्व बाधा आता दूर होणार आहेत. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या देखील समाप्त होणार आहेत. जीवनात अनेक दिवसापासून चालू असणारा दुःखाचा काळ आता पूर्णपणे बदलणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. 

मित्रांनो हा काळ आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. विशेष करून आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल‌. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. 

हा काळ उद्योग व्यापाराच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल असेल. भगवान श्री गणेशाच्या कृपेने जीवनात अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या अनेक दिशा आपल्यासाठी मोकळ्या होतील.

मिथुन राशी- मिथुन राशीच्या जीवनावर ग्रहनक्षेत्राचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. उद्योग व्यापारातून मोठे लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या योजना फळाला येतील. प्रत्येक योजनेमध्ये आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. 

मागील अनेक दिवसापासून आपल्या कल्पनेत असणाऱ्या योजना आपल्या महत्त्वाकांक्षाचा पूर्ण होण्याचे योग बनत आहेत. आपल्या प्रगतीमध्ये मोठी वाढ होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. करिअरमध्ये यशाचे नवे शिखर आपल्याला प्राप्त होऊ शकते. 

आपण जी काही प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नामध्ये आपल्याला भरगोस प्राप्त होऊ शकते. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला व्रत उपास करून नित्य नियमाने भगवान श्री गणेशाची आराधना करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

सिंह राशी- सिंह राशीच्या जीवनावर ग्रहनक्षेत्राची अनुकूलता बरसणार असून गजाननाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. आता संसारिक सुखासाठी हा काळ उत्तम ठरणार आहे. संतती विषयक चिंता आता दूर होणार आहे. संतती विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. मार्गात येणारे अडथळे सुद्धा आता दूर होणार आहेत. आपल्या जीवनातील संकटाचा काळ पूर्णपणे बदलणार आहे. 

शत्रू वर विजय प्राप्त करण्यासाठी सफल ठरणार आहात. कोर्टकचेरी चालू असणारे खटले आपल्या बाजूने किंवा खटल्यांचे निकाल आपल्या बाजूने लागू शकतात. हा काळ प्रगतीच्या दृष्टीने अतिशय उत्तम का ठरण्याची संकेत आहेत. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येणार आहे. उद्योग व्यवसायानिमित्त काही प्रवास आपल्याला करावे लागू शकतात. त्या प्रवासामध्ये आपल्याला चांगले प्राप्त होणार आहे. 

मित्र मैत्रिणीची चांगली मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. सोबतच वैवाहिक जीवनासाठी सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे. यानंतर आहे तूळ राशी तूळ राशीच्या जीवनावर ग्रह नक्षत्रांचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. मानसिक ताण तणाव आता पूर्णपणे दूर होणार आहे. व्यापारातून आर्थिक लाभ भरपूर प्रमाणात होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने काळ शुभ फलदायी ठरू शकतो. 

आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याची संकेत आहेत. आता इथून पुढे आपल्या जीवनात अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. उद्योग व्यापार करिअर कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. नवीन आर्थिक व्यवहार आपल्याला प्राप्त होतील.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये सुखद काळाची सुरुवात होणार आहे. मानसिक ताण तणाव आता दूर होईल.मनाला सतवणारी चिंता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. आपल्या आत्मविश्वासांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून करत असलेले आपले प्रयत्न आता फळाला येतील. प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. 

नव्या आर्थिक योजना सरकार बनतील. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल‌. नव्या उद्योग व्यापारात देखील मोठे आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. व्यवसायातून प्रगतीच्या नव्या दिशा आपल्याला प्राप्त होतील आपल्या कल्पनेत असणारे योजना आता सरकार बनणार आहेत. अनेक दिवसापासून अवघड वाटणारी कामे अचानक सोपी बनू लागतील. 

अशक्य वाटणारी कामे देखील शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. हा काळ आपल्यासाठी अतिशय उत्तम काळ ठरणार आहे. त्यामुळे चतुर्थीला व्रत उपास करून गजाननाची पूजा आराधना करणे आपल्यासाठी लाभकारी होऊ शकते. गणपती बाप्पाला लाल रंगाची फुले वाहने आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

मकर राशि- मकर राशीवर गजाननाची विशेष कृपा बरसणार आहे. संकष्टी चतुर्थीपासून जीवनाला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होईल. गणपती बाप्पाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. उद्योग व्यापारात देखील चांगले लाभ आपल्याला प्राप्त होतील.

व्यवसायातून आर्थिक आवक प्रचंड प्रमाणात वाढण्याची संकेत आहेत. व्यापारामध्ये मोठे लाभ आपल्याला प्राप्त होतील. आता जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतील. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून आर्थिक प्रश्न मिटणार आहेत. नोकरी  विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर ग्रहण क्षेत्राचा अनुकूल प्रभाव दिसून येईल. उद्याच्या संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये अनुकूल घडामोडी घडवून आणणारा काळ ठरणार आहे. आता इथून पुढे सुखद क्षणाची अनुभूती आपल्याला होणार आहे. 

हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठेवू शकतो. कौटुंबिक जीवनात पती-पत्नीमध्ये चालू असणारे विवाद दूर होतील. माता-पित्यांची सेवा करणे आपल्यासाठी लाभकारी ठेरु शकते. त्याबरोबर वाईट कामांपासून दूर राहणे देखील आवश्यक आहे. हा काळ आपल्या जीवनाला यशाच्या नव्या दिशेने घेऊन जाणारा काल करू शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *