नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो २५ सप्टेंबर पासून तूळ राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. कारण मित्रांनो २५ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे आणि अमावस्येच्या एक दिवस अगोदर शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. हा संयोग तूळ राशीसाठी अतिशय शुभ आणि सकारात्मक फलदायी ठरण्याच संकेत आहेत.
या ठिकाणी शुक्र चोवीस सप्टेंबर रोजी राशी परिवर्तन करणार असून १५ सप्टेंबर पासून त्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे येणारा काळ तूळ राशीच्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी देऊ शकतो. अमावस्येचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे.
शुक्राचे राशी परिवर्तन मिळून आपल्या जीवनामध्ये मोठा सकारात्मक बदल घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आता जीवनातील दुःखदायक परिस्थिती पूर्णपणे संपणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला विशेष प्रमाणामध्ये साथ देणार आहे. अमावस्येपासून पुढे येणारा काळ तूळ राशीसाठी अतिशय अनुकूल आणि शुभ ठरण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत.
आपल्याला हवं ते यश आता या काळामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकते. ज्या क्षेत्रामध्ये आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये निश्चित आपल्याला यश प्राप्त होणार आहे. घर परिवारामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्याला पहावयास मिळणार आहे. त्याबरोबरच उद्योग व्यापारातून आपल्या नफ्यांमध्ये देखील वाढ होणार आहे.
करिअरमध्ये प्रगतीची नवी दिशा आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रगतीचे नवे समीकरण आता जुळून येणार आहे. आर्थिक स्थिती समाधानकारक असेल. आर्थिक क्षमतेमध्ये पहिल्यापेक्षा वाढ दिसून येईल. मानसिक ताणतणाव दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. या काळामध्ये नोकरी विषयक एखादी आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते.
बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून मनासारखा रोजगार मिळण्याचे योग आहेत. आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. सर्वपित्री अमावस्येपासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये उत्तम काळ ठरू शकतो. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होतील.
विशेष करून नोकरीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसापासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरू शकतात. या काळामध्ये एखादा नवीन उद्योग व्यवसायात आपल्याला सुरू करायचा असेल तर काळ आपल्यासाठी सकारात्मक ठरू शकतो. आता इथून पुढे शुभकाळाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे या काळामध्ये जर चांगले प्रयत्न केले तर निश्चित आपल्याला त्याचे चांगले फळ प्राप्त होऊ शकते.
उद्योग व्यापारामध्ये एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला मिळू शकते. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. मार्गात येणारे सर्वच्या सर्व स्थळे आता दूर होणार आहेत. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसेल.
मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. करिअरच्या दृष्टीने उत्तम फलांची प्राप्ती या काळामध्ये आपल्याला होऊ शकते. प्रेम जीवनाविषयी देखील काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.