Skip to content

२६ सप्टेंबर वृषभ राशि अचानक चमकून उठेल भाग्य मिळेल मोठी खुशखबर.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो २६ सप्टेंबर पासून पुढे येणारा काळ वृषभ राशीसाठी अतिशय अनुकूल आणि शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. २६ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्या साजरी होणार आहे. २६ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्या असून अमावस्येला ग्रह नक्षत्रांचा अतिशय सकारात्मक संयोग बनत आहे. यावेळी बुधादीत्य योग आणि लक्ष्मीनारायण योग बनत आहेत. 

आता या  संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव वृषभ राशीच्या जीवनावर होणार आहे. आणि अमावस्येच्या नंतर दुसऱ्या दिवसापासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. आता वृषभ राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बाहेर येणार आहे. आता माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे. शत्रु वर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात.

या काळामध्ये आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन या काळामध्ये आपल्याला उपलब्ध होतील. मानसिक ताणतणापासून मुक्त होणारा हात. नौकरीसाठी करत असलेले प्रयत्न आआता सफल ठरणार आहेत. नोकरीच्या दृष्टीने आनंददायीक घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येतील. 

मागील अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ आता बदलणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. कोर्ट कचेरी मध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या हाती लागू शकतो. कोर्टाच्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून प्रेम जीवनामध्ये निर्माण झालेल्या अडचणी देखील आता दूर होतील. 

आर्थिक प्राप्तीच्या साधनांची प्राप्ती आपल्याला लागणार आहे. शेतीतून देखील आर्थिक आवक वाढू शकते. आता ज्या क्षेत्रामध्ये मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये आपल्याला भरगोस यश प्राप्त होणार आहे. अमावस्येला बनवत असलेला शुभसयोग आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. त्याबरोबर ग्रहनक्षत्राची अनुकूलता देखील आपल्याला लाभणार आहे. 

अतिशय शुभ फुलांची प्राप्ती होणार आहे.अतिशय सुखद काळ आपल्या वाट्याला येणार आहे. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे.मानसिक ताण तणाव आता पूर्णपणे दूर होईल परिवारामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण बदलणार आहे. उद्योग व्यापारातून मोठ्या प्रमाणात लाभ आपल्याला प्राप्त होईल. 

करिअरमध्ये आपण घेतलेली मेहनत आता फळाला येणार आहे. आपल्या कष्टाला फळ प्राप्त होईल. धनधान्य आणि सुख-समृद्धीने जीवन फुलून येणार आहे. धनलाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे जेवणाला सकारात्मक दिशा प्राप्त होईल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये चांगले यश प्राप्त होऊ शकते. नोकरीमध्ये अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. 

त्यामुळे आता बढतीचे योग सुद्धा या काळामध्ये येऊ शकतात. आपल्या कमाई मध्ये वाढ होईल. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. कमाईचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. धनप्राप्तीचे योग जमून येणार आहेत. त्यामुळे या काळामध्ये आर्थिक आवक समाधानकारक असेल.

परिवारामध्ये सुख समृद्धीची भरभराट येणार आहे. आपल्या ऐश्वर्या मध्ये वाढ होणार आहे. हा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसांपासून जर एखाद्या बिमारीपासून आपण ग्रस्त असाल तर त्या बिमारीतून सुद्धा आपली सुटका होऊ शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *