Skip to content

८ नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमा, ६ राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच कार्तिक पौर्णिमा ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला कार्तिक पौर्णिमा असे म्हटले जाते. मित्रांनो यावेळी येणारी पौर्णिमा ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण यावेळी पौर्णिमेच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण होत आहे. 

हे खग्रास चंद्रग्रहण पौर्णिमेच्या तिथीवर होत आहे. मित्रांनो मागील महिन्यामध्ये सूर्यग्रहण झाले असून आता खग्रास चंद्रग्रहण होत आहे. पंधरा दिवसांच्या अंतराने दोन ग्रहण लागले आहेत. ज्योतिषानुसार ही अतिशय महत्त्वपूर्ण घटना मानली जात आहे. कार्तिक पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण होत आहे. मित्रांनो पौर्णिमेचा दिवस दानधर्म आणि स्नान करण्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो.

या दिवशी सुख-समृद्धीच्या प्राप्तीसाठी अनेक उपाय देखील केले जातात. कार्तिक पौर्णिमेपासून तुलसी विवाह समाप्त होत असतो. मित्रांनो कार्तिक महिना हा भगवान विष्णूला समर्पित मानला जातो. मान्यता आहे की हा महिना भगवान विष्णूला अती प्रिय असतो त्यामुळे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जे लोक स्नान आणि दान करतात त्यांना मनवंचित फलप्राप्त होत असते. 

मान्यता आहे की या दिवशी दानधर्म केल्याने संपूर्ण महिन्याचे संपूर्ण महिन्यांमध्ये केलेल्या पूजेचे पुण्य प्राप्त होत असते. यावेळी कार्तिक पूर्णिमा ८ नोव्हेंबर रोजी होत आहे. कार्तिक पौर्णिमेला देव दीपावली देव दिवाळी देखील साजरी केली जाते. या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. मान्यता आहे की या दिवशी भगवान शिव शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता.

त्यामुळे या दिवशी देवी देवतांनी प्रसन्न होऊन काशी मध्ये शेकडो दिवे लावले होते. त्यामुळे हा दिवस देव दीपावली म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो शिवशंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे देवी देवतांनी प्रसन्न होऊन काशीमध्ये शेकडो दिवे लावले होते. त्यामुळे हा दिवस देव दिपावली म्हणून साजरा केला जातो. 

कार्तिक पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव या काही भाग्यवान राशींच्या जीवनावर होणार असून यांच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. यावेळी येणारी कार्तिक पौर्णिमा या सहा राशिंसाठी विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे येणारा काळ या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार असून यांच्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समोर होणार आहेत. 

सुख समृद्धी आणि आनंदाने यांचे जीवन फुलून येणार आहे. आता इथून पुढे जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट होणार आहे. मित्रांनो कार्तिक शुक्लपक्ष अश्विनी नक्षत्र वैकुंठ चतुर्दशी    दिनांक सात नोव्हेंबर  सोमवारी दुपारी ०४ वाजून १७ मिनिटांनी पूर्णिमा तिथीला सुरुवात होणार आहे. 

तर आठ नोव्हेंबरच्या दुपारी ०४ वाजून ३२ मिनिटानंतर पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे. आणि या काही खास राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर कार्तिक पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट होणार आहे. आता इथून पुढे आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येतील. मानसन्मान आणि प्रदेश मध्ये वाढ होणार आहे. उद्योग व्यापार आणि करिअरच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. 

आता नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. भाग्य. आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपण करत असलेल्या प्रत्येक कामाला यश प्राप्त होणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक समाधान कारक असेल. प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. 

इथून पुढे सुखद काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. कार्तिक पौर्णिमेपासून पुढे आपल्या जीवनात आनंदाचे बाहार येणार आहे. कार्तिक पौर्णिमेपासून जीवनामध्ये सुखद काळाची सुरुवात होणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. 

आता इथून पुढे आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे येणारा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आनंदाची बाहार आपल्या जीवनामध्ये येणार आहे.

वृषभ राशि- वृषभ राशि वर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. वृषभ राशीच्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या नकारात्मक स्थिती आता बदलणार असून सुख समृद्धीची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येईल. पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. 

आता इथून पुढे आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. आता इथून पुढे नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये केलेल्या कामाचे कौतुक होईल. अशाप्रकारे नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करायला त्या क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनामध्ये सुख समाधान आणि आनंदाची बाहार येणार आहे. कार्तिक पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. जीवनातील वाईट आणि नकारात्मक काळ समाप्त होणार आहे. नशीबाची साथ आपल्याला या काळामध्ये मिळणार आहे. आणि सोबतच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्या ला प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या आशीर्वादाने आपण केलेले प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. 

व्यवसायाच्या दृष्टीने काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापारातून प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. इथून पुढे उद्योग व्यापारातही अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. मानसन्मान पद प्रतिष्ठे मध्ये वाढ होईल. प्रसिद्धी मध्ये देखील वाढ होणार आहे. पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या जीवनामध्ये अतिशय अनुकूल घडामोडी घडवून येण्याचे संकेत आहेत.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर कार्तिक पौर्णिमेचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येण्याचे संकेत आहेत. कार्तिक पौर्णिमेपासून पुढे जीवनामध्ये सुखद काळाची सुरुवात होणार आहे. आता व्यवसायातून अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. कार्यक्षेत्राला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. 

आता इथून पुढे अनुकूल काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. कोर्ट कचऱ्यांमध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. या काळामध्ये मानसिक ताण तणाव कमी होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. करियर आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे. करिअरमध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते.

तूळ राशी- तुला राशीच्या जीवनावर कार्तिक पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. कार्तिक पौर्णिमेपासून पुढे येणाऱ्या काळा जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. आता इथून पुढे व्यवसायातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. 

सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. विदेशामध्ये जाऊन जर एखादा व्यवसाय आपल्याला सुरू करायचा असेल किंवा नोकरी करायचे असेल तर हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरू शकतो. आता इथून पुढे कार्यक्षेत्र मध्ये सुंदर प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. 

भाग्याची सात लाभणार असल्यामुळे इथून पुढे आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मित्रांनो ज्या क्षेत्रामध्ये आपण मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये भरपूर यश आपल्या पदरी पडणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर कार्तिक पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. कार्तिक पौर्णिमेपासून पुढे प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे कार्यक्षेत्रातून अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळा होतील. नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास सुरू होणार आहे. 

सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. उद्योग व्यवसायातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होतील. मानसन्मानपदा प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये चालू असणाऱ्या पैशांच्या अडचणी आता दूर होतील. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत.

मीन राशि- मीन राशीच्या जीवनावर कार्तिक पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. भाग्याची साथ आपल्याला मिळणार असल्यामुळे कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे जीवनामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील.

प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. प्रेम जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे. व्यापारातून भरघोस नफा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आता इथून पुढे जीवनामध्ये अनुकूल घडामोडी घडून येतील. मनाला आनंदित करणाऱ्या घटना या काळात आपल्या जीवनात घडून येतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *