Skip to content

स्वामी सेवा करताना हे स्तोत्र बोलायला विसरू नका, स्वामी नक्कीच संकटातून बाहेर काढतील…..

  • by

नमस्कार मित्रांनो.

आपल्यापैकी बरेच जण सेवा करीत असतात. पण सेवा करत असताना स्वामींचा एक प्रभावी स्त्रोत म्हणणे विसरतात. आणि यामुळे या लोकांची स्वामी सेवा व्यवस्थित रित्या पूर्ण होत नाही. आज आपण स्वामींच्या प्रभावी सेवेबद्दल आणि स्वतःबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर ही स्वामींची सेवा कोणती आणि हे स्त्रोत नेमके कोणते आहेत जे आपल्याला स्वामी सेवा करीत असताना बोलायचे आहे, त्याविषयी जाणून घेऊया.

अनेकदा आपल्या कामांमध्ये आपल्याला यश मिळत नाही. त्याचबरोबर घरावर अनेक संकटे येत असतात. घरातील सदस्य आजारी पडत असतात. त्याचबरोबर घरामध्ये आलेल्या पैशात काहीही आपले भागत नाही. म्हणजे आलेला पैसा पुरत नाही. तर अशा अडचणीच्या काळामध्ये आपल्याला काय करावे हे कळत नाही. परंतु अशावेळी आपण स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला आणि त्यांची मनापासून सेवा केली तर आपल्याला या संकटातून स्वामी नक्की बाहेर काढतात.

तर आज आपण स्वामींचे स्त्रोत पाहणार आहोत. आणि हे स्त्रोत खूपच प्रभावशाली आहेत. आणि या स्त्रोतांचा जप तुम्हाला २१ दिवसांपर्यंत करायचा आहे. ज्यामुळे आपल्या घरावर आलेल्या संकटांपासून आपली मुक्ती होईल. त्याचबरोबर मित्रांनो स्वामींचे आपण जे स्त्रोत पाहणार आहोत. म्हणजेच या स्त्रोतांचा जप आपल्याला सकाळच्या वेळी देवपूजा झाल्यानंतर किंवा सायंकाळच्या वेळी दिवा अगरबत्ती लावताना करायचा आहे. परंतु एक लक्षात ठेवा की स्वामींचे स्वतःचे वाचन करत असताना आपल्याला स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्ती समोर बसायचे आहे.

जर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा प्रतिमा नसेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या देवघरांमध्ये सुद्धा बसून या स्त्रोतांचे वाचन करू शकता. मला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही या स्तोत्राचे वाचन करायचे आहे. परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की अगदी मनापासून आणि विश्वासाने केलेली सेवा किंवा पूजा ही स्वामीं पर्यंत पोहोचत असते.

त्यामुळे या स्रोतांचे वाचन आपल्याला अगदी मनापासून आणि विश्वासाने करायचे आहे. त्याचबरोबर घरातील कोणतीही व्यक्ती या स्रोताचे वाचन करू शकते. त्याचबरोबर तुम्हाला या स्रोताचे वाचन २१ दिवसांपर्यंत करायचे आहे. २१ दिवसानंतर तुम्हाला याचा चांगला परिणाम नक्कीच दिसून येईल.

परंतु तुम्हाला जर शक्य असेल तर २१ दिवसांनंतरही तुम्ही या स्रोतांचे वाचन करू शकता. आपल्याला जो स्वामी स्तोत्र बोलायचे आहे ते आहे श्री सूक्त. आपल्याला स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पुस्तकात स्वामींचे श्री सूक्त स्त्रोत नक्कीच पाहायला मिळेल. तर तुम्ही स्वामी समर्थांचे नित्यसेवा हे पुस्तक तुम्हाला स्वामींच्या केंद्रामधून आपल्याला घरामध्ये आणायचे आहे.

जर तुम्हाला केंद्रामध्ये किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये हे स्त्रोत मिळाले नाही तर तुम्ही मोबाईलवर असणाऱ्या गुगल वरून हे स्त्रोत मिळू शकतात. तुम्ही स्वामी समर्थांची कोणतीही सेवा करणार आहात त्यावेळी स्वामींची सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांचे श्रीसूक्त या श्रोताचे वाचन स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून करायचे आहे.

अशा पद्धतीने तुम्ही जर स्वामींची सेवा तुमच्या घरामध्ये दररोज सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून केली. तर यामुळे मात्र लक्ष्मीची त्याच बरोबर स्वामी समर्थांची तुमच्यावर नक्कीच कृपा राहील. त्यामुळे तुमच्या घरावर आलेली सर्व संकटे नक्कीच दूर होतील. स्वामी समर्थ आणि माता लक्ष्मी तुम्हाला या संकटातून मार्ग दाखवतील.

तर ही सेवा म्हणजे स्वामी समर्थांचे श्री सूक्त या स्त्रोताचे पठण तुम्ही २१ दिवसांपर्यंत न चुकता सकाळी किंवा संध्याकाळी २१ दिवसांपर्यंत बोलायचे आहे. यामुळे मित्रांनो जे काही अशक्य आहे ते स्वामी नक्कीच शक्य करतील. तरी स्वामींची प्रभावशाली सेवा तुम्ही देखील आवश्यक करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *